News Bharati

ग्रामीण

पशु संवर्धन योजना : व्यवस्थापनातील त्रुटी असतील तर योजनेवर अपयशाचा ठपका का?

वर्धा जिल्ह्यातील दोन लाभार्थ्यांच्या अनुभवाच्या आधारे शासनाच्या पशुपालन योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. संबंधित लाभार्थ्यांना आर्थिक नुकसान झाले, ही बाब निश्चितच गंभीर आहे. मात्र, अशा काही घटनांवरून संपूर्ण योजना अपयशी ठरवणे किंवा त्यासाठी थेट सरकारलाच जबाबदार धरणे योग्य ठरणार नाही. पशुपालन हा अत्यंत कौशल्यपूर्ण आणि सातत्याने लक्ष देण्याचा व्यवसाय आहे. केवळ दोन गायी मिळाल्या […]

पशु संवर्धन योजना : व्यवस्थापनातील त्रुटी असतील तर योजनेवर अपयशाचा ठपका का? Read More »

सहकारी संस्थांतील गैरव्यवहारामुळे शेतकरी सावकारांच्या दावणीला

महाराष्ट्राची सहकार चळवळ ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानली जाते. स्वातंत्र्यानंतर शेतकरी आणि ग्रामीण नागरिकांना खासगी सावकारांच्या पिळवणुकीतून मुक्त करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, पतसंस्था, साखर कारखाने, दूध संघ आणि विविध सहकारी संस्थांचे जाळे उभे करण्यात आले. या संस्थांमुळे शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज, पीककर्ज आणि आर्थिक सुरक्षितता उपलब्ध झाली. मात्र गेल्या काही दशकांत सहकार क्षेत्रात आर्थिक

सहकारी संस्थांतील गैरव्यवहारामुळे शेतकरी सावकारांच्या दावणीला Read More »

महाराष्ट्रातील कापूस आणि उस शेतकऱ्यांना नवा दिलासा

कापूस आणि उसासाठी केंद्र सरकारचा पुढाकार भारतीय अर्थव्यवस्थेच्या रचनेत कृषी क्षेत्राचे स्थान आजही पायाभूत आहे. मात्र, जागतिक बाजारपेठेतील स्पर्धा, वाढता उत्पादन खर्च आणि तंत्रज्ञानाची उणीव यांमुळे शेतीपुढील आव्हाने जटील, गुंतागुंतीची होत चालली आहेत. विशेषतः महाराष्ट्रातील विदर्भात म्हणजे खासकरून कापूस आणि सोयाबीन या पिकांच्या उत्पादक पट्ट्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा विषय देशाच्या चिंतेचा केंद्रबिंदू राहिला आहे. या

महाराष्ट्रातील कापूस आणि उस शेतकऱ्यांना नवा दिलासा Read More »

१२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांवर कोणाची सत्ता? दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार

महाराष्ट्र : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. जिल्हा परिषदेच्या ७३१ आणि पंचायत समित्यांच्या १,४६२ जागांसाठी झालेल्या या लढतीला ग्रामीण महाराष्ट्राची ‘मिनी विधानसभा’ मानले जात आहे. सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून, दुपारपर्यंत सत्तेचे पहिले स्पष्ट कल समोर येतील. प्रमुख ठळक मुद्दे:जागांची संख्या: जिल्हा परिषद

१२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांवर कोणाची सत्ता? दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार Read More »

मराठा आंदोलनात सेवा भारतीची निस्वार्थ सेवा

मुंबईत मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा केंद्रबिंदू आझाद मैदान होते. राज्यभरातून लाखो आंदोलक तेथे दाखल झाले होते. या प्रचंड जनसमुदायाला उन्हाचा तडाखा, दमट हवामान, पावसाच्या सरी, थकवा आणि आजारपण यांसारख्या अनेक नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागले. इतक्या मोठ्या संख्येने लोक एकाच ठिकाणी जमल्याने पिण्याचे पाणी, आरोग्यसेवा आणि तातडीची मदत या गरजा प्रकर्षाने पुढे येतात. अशा

मराठा आंदोलनात सेवा भारतीची निस्वार्थ सेवा Read More »

ओळख… नंदीबैलवाले जमातीची

महाराष्ट्रात ३१ ऑगस्ट हा दिवस दरवर्षी “भटके विमुक्त दिवस” म्हणून साजरा करण्याचा स्वागतार्ह निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. भटके विमुक्त समाजात या निर्णयामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. भटक्या जमातींचा इतिहास प्राचीन आहे. या जमाती लोकसंस्कृतीच्या अविभाज्य घटक राहिल्या आहेत. त्यातील नंदीबैलवाले या जमातीची ओळख. नंदीबैलवाले ही एक पारंपरिक भटकंती करणारी जमात असून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी

ओळख… नंदीबैलवाले जमातीची Read More »

‘३१ ऑगस्ट – भटके विमुक्त दिवस’ – एक सामाजिक आत्मपरीक्षणाचा दिवस

महाराष्ट्र शासनाने जुलै महिन्यात शासन निर्णय काढून यापुढे ‘३१ ऑगस्ट हा दिवस “भटके विमुक्त दिवस” म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. सरकारी कार्यालय, शाळा, संस्था याठिकाणी या वर्षापासून हा दिवस साजरा होणार आहे. अनेक वर्षांपासून भटके विमुक्त समाज व संस्थांची ही मागणी होती परंतु मागील ७२ वर्षांपासून वंचित व उपेक्षित समाजाच्या या मागणीला शासन केराची टोपली

‘३१ ऑगस्ट – भटके विमुक्त दिवस’ – एक सामाजिक आत्मपरीक्षणाचा दिवस Read More »

राष्ट्रीय एकात्मतेची वारी

या रे या रे लाहान थोर। याति भलते नारीनर। करावा विचार। न लगे चिंता कोणासी॥ध्रु.॥ महाराष्ट्रातील पंढरपूरची वारी ही एक खास धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. ही फक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठीची यात्रा नाही, तर ती आपल्या देशातील सामाजिक एकोपा आणि राष्ट्रीय एकात्मतेचे एक सुंदर उदाहरण आहे. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी, वेगवेगळ्या गावांतून, जाती-धर्मांतून

राष्ट्रीय एकात्मतेची वारी Read More »

अमित शहांची आज हिंगोलीसह यवतमाळ आणि चंद्रपूर मध्ये सभा

देशाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्या आज महाराष्ट्रातील हिंगोली, यवतमाळ आणि चंद्रपूर या तीन महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये जाहीर सभांचं आयोजन केलं आहे. ही सभा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ घेण्यात येणार आहे. दुपारी १.१५ वाजता, रामलीला मैदानात अमित शहा यांनी जाहीर सभा होणार आहे. त्यांच बरोबर यवतमाळ मधील उमरखेड येथे अमित शहा यांची

अमित शहांची आज हिंगोलीसह यवतमाळ आणि चंद्रपूर मध्ये सभा Read More »

शेतकऱ्यांना दिलासा… रबी पिकांच्या किमान आधारभूत दरात वाढ

शेतकऱ्यांना दिलासा… रबी पिकांच्या किमान आधारभूत दरात वाढ रबी पिकांच्या किमान आधारभूत दरात वाढ करण्याचा निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. यात गव्हाच्या किमान आधारभूत दरात दीडशे रुपये वाढ केल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. तसंच बाजरी १३० रुपये, ज्वारीत १३०, हरभरा २१०, मसूर २७५, मोहरी ३००, आणि सूर्यफूलाच्या

शेतकऱ्यांना दिलासा… रबी पिकांच्या किमान आधारभूत दरात वाढ Read More »