News Bharati

पुणे

महाराष्ट्रातील तीन विद्यापीठांचे फॉरेन्सिक ऑडिट : तंत्र शिक्षणमंत्र्यांची नाराजी 

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक या तीन प्रमुख विद्यापीठांचे ‘फॉरेन्सिक ऑडिट’ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने नेमलेल्या  ३ व्यावसायिक ऑडिट कंपन्या या कायद्याच्या चौकटीत विद्यापीठाच्या ऑडिटमध्ये  तपास करतील. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, “आम्ही नावीन्यपूर्ण संशोधन […]

महाराष्ट्रातील तीन विद्यापीठांचे फॉरेन्सिक ऑडिट : तंत्र शिक्षणमंत्र्यांची नाराजी  Read More »

माऊली टाकळकर : भीमसेनजींच्या अभंगवाणीतील तो ‘टाळ’ आता शांत झाला…

पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरांना लाभलेली लयबद्ध साथ आता स्मृतींत विसावली काही ताल आणि काही लय अशा असतात ज्या जनमानसाच्या स्मृतीचाच एक अविभाज्य भाग बनतात. पुण्यात अनेक पिढ्यांसाठी एक दृश्य जणू शाश्वत होते: समोर श्रोत्यांचा अथांग सागर, मध्यभागी पंडित भीमसेन जोशी यांचा तुकाराम किंवा नामदेवांच्या अभंगात रंगलेला स्वर आणि त्यांच्या बाजूला हातात टाळ घेऊन बसलेले

माऊली टाकळकर : भीमसेनजींच्या अभंगवाणीतील तो ‘टाळ’ आता शांत झाला… Read More »

कुदळवाडीचा ‘सर्जिकल स्ट्राईक’: दहशतीचा अड्डा ते जागतिक ‘ग्रोथ हब’च्या दिशेने झेप!

पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक नकाशावर गेल्या दोन दशकांपासून ‘कुदळवाडी’ हे नाव एका वेगळ्याच कारणाने चर्चेत होते. अनधिकृत भंगार बाजार, गुन्हेगारी आणि छुप्या पद्धतीने आश्रय घेतलेले घुसखोर यामुळे हा परिसर प्रशासनासाठी डोकेदुखी ठरला होता. मात्र, नुकत्याच झालेल्या धडक कारवाईने या भागाचे चित्र पालटण्यास सुरुवात झाली आहे. अनधिकृत धार्मिक स्थळांवर चाललेला बुलडोझर हा केवळ अतिक्रमणांवरील घाला नाही,

कुदळवाडीचा ‘सर्जिकल स्ट्राईक’: दहशतीचा अड्डा ते जागतिक ‘ग्रोथ हब’च्या दिशेने झेप! Read More »

नरसापूरचा नराधम: सामाजिक संवेदनशीलतेचा ऱ्हास आणि सामूहिक वेदनेचा हुंकार

भोर तालुक्यातील नरसापुर परिसरात साडेतीन वर्षीय निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण  हत्या करण्यात आल्याची हृदय द्रावक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी भिमराव कांबळे वय 65 राहणार साळवडे, तालुका भोर याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. राज्याभर संतापाची लाट उसळली आहे व  आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे मागणी होत आहे. पुण्याच्या भोर

नरसापूरचा नराधम: सामाजिक संवेदनशीलतेचा ऱ्हास आणि सामूहिक वेदनेचा हुंकार Read More »

प्रत्यक्ष सहभागी होऊन संघाच्या कामाचा अनुभव घ्या, सुहासराव हिरेमठ यांचे आवाहन

अखंड जागृत देशभक्ती, श्रेष्ठ चारित्र्य, अनुशासन आणि सामाजिक जाणीव या सद्गुणांची निर्मिती संघाच्या कार्यातून, संघ शाखेतून होते. संघ अनुभवातूनच अधिक समजतो. समाजातील सज्जनशक्तीने सक्रिय आणि जागरूक नागरिक बनावे आणि संघाच्या कामात प्रत्यक्ष सहभागी होऊन संघाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहासराव हिरेमठ यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुण्यातील पर्वती

प्रत्यक्ष सहभागी होऊन संघाच्या कामाचा अनुभव घ्या, सुहासराव हिरेमठ यांचे आवाहन Read More »

सोलापूर-पुणे-तिरुपती हवाई मार्गामुळे भक्तीचा ‘कॉरिडॉर’ होणार अधिक सुखकर

महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांचे आध्यात्मिक नाते अत्यंत जुने आणि घट्ट आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरचा विठूराया आणि दक्षिण भारताचे श्रद्धास्थान तिरुमल्ला तिरुपतीचा बालाजी या दोन्ही देवस्थानांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आता अधिक भक्कम झाला आहे. १ मे पासून पुणे विमानतळावरून सुरू होणारी पुणे-सोलापूर विमानसेवा या धार्मिक पर्यटनासाठी मैलाचा दगड ठरणार आह वेळेची

सोलापूर-पुणे-तिरुपती हवाई मार्गामुळे भक्तीचा ‘कॉरिडॉर’ होणार अधिक सुखकर Read More »

‘स्वबोधाशिवाय विकसित भारत अपूर्ण’ – जे. नंदकुमार यांचा संदेश

विकसित भारताचा मार्ग केवळ आर्थिक प्रगतीत नसून तो ‘स्व’च्या जागृतीत आहे, असा ठाम विचार प्रज्ञा प्रवाहचे राष्ट्रीय संयोजक जे नंदकुमार यांनी ‘स्वबोध’ विषयावरील व्याख्यानात मांडला. भारताच्या राष्ट्रीय स्वत्वाची जाणीव हरवल्यामुळेच आज अनेक समस्यांना देशाला सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.  भारतीय संस्कृती संगम, पुणे आयोजित सांस्कृतिक व्याख्यानमालेच्या ३६व्या पुष्पात ते बोलत होते. व्यासपीठावर निवृत्त

‘स्वबोधाशिवाय विकसित भारत अपूर्ण’ – जे. नंदकुमार यांचा संदेश Read More »

सर्व क्षेत्रांमध्ये संघ हवा, ही मोठी उपलब्धी, सुनील आंबेकर यांचे प्रतिपादन

‘‘समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये संघ हवा, धर्म हवा अशी मागणी लोकांकडून होत आहे. पूर्वी इथे संघ कशाला हवा, इथे धर्म कशाला आणता, अशी विचारणा केली जायची. आता लोकांकडूनच मागणी होत आहे की, इथे संघ आणा, इथे धर्म (कर्तव्य) आणा, इथे हिंदुत्व आणा. संघ आला तर धर्म पण येईल म्हणजे चरित्र निर्माण होईल. सर्व क्षेत्रांमध्ये, सर्व संस्थांमध्ये

सर्व क्षेत्रांमध्ये संघ हवा, ही मोठी उपलब्धी, सुनील आंबेकर यांचे प्रतिपादन Read More »

पुण्यात हिंदुत्वासाठी कार्य करणाऱ्या शिलेदारांचा ‘हिंदु शौर्य’ पुरस्काराने गौरव

पुणे : धनकवडी भागात ‘श्री रामनवमी उत्सव समिती, पुणे’च्या वतीने आयोजित ‘शोभायात्रा रामराज्याची’ आणि ‘हिंदु शौर्य पुरस्कार’ वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या महोत्सवाचे यंदा १३ वे वर्ष असून, यानिमित्ताने हिंदुत्वाच्या रक्षणार्थ अहोरात्र कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला. यंदाचा ‘हिंदु शौर्य पुरस्कार’ खालील मान्यवरांना प्रदान करण्यात आला. अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर:

पुण्यात हिंदुत्वासाठी कार्य करणाऱ्या शिलेदारांचा ‘हिंदु शौर्य’ पुरस्काराने गौरव Read More »

चिंचवडमध्ये २९ मार्चला ‘सकल हिंदू संमेलन’; धर्मरक्षण आणि संस्कृती संवर्धनासाठी हिंदू शक्ती एकवटणार

चिंचवड (पुणे) : धर्मरक्षण, संस्कृती संवर्धन आणि राष्ट्रीय एकात्मतेचा दिवा अधिक तेजाने प्रज्वलित करण्यासाठी चिंचवड देवस्थान ट्रस्ट च्या वतीने रविवार, २९ मार्च २०२६ रोजी भव्य ‘सकल हिंदू संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. सनातन संस्कृती आणि सामाजिक एकतेचे प्रतीक असलेल्या या संमेलनाद्वारे हिंदू जागरणाच्या कार्याला नवी ऊर्जा दिली जाणार आहे. हे संमेलन युगाब्ध ५१२८, शके १९४८

चिंचवडमध्ये २९ मार्चला ‘सकल हिंदू संमेलन’; धर्मरक्षण आणि संस्कृती संवर्धनासाठी हिंदू शक्ती एकवटणार Read More »