क्रांतिसूर्याला मानवंदना : ‘लोकभवन’मध्ये घुमला ‘तारपा’ अन् ‘बोहाडा’चा नाद!
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात आपल्या अचाट धैर्याने ब्रिटिश साम्राज्याला हादरा देणारे आदिवासींचे आराध्य दैवत, जननायक ‘धरती आबा’ भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृती आजही कोट्यवधी भारतीयांच्या हृदयात जिवंत आहेत. अवघ्या २५ वर्षांचे अल्प आयुष्य लाभलेल्या या महानायकाने ‘जल, जमीन आणि जंगल’ यांच्या रक्षणासाठी तसेच आदिवासी अस्मितेच्या रक्षणासाठी उभारलेला ‘उलगुलान’ (मोठे, महान बंड) आजही अन्याय आणि शोषणाविरुद्ध लढण्याची […]
क्रांतिसूर्याला मानवंदना : ‘लोकभवन’मध्ये घुमला ‘तारपा’ अन् ‘बोहाडा’चा नाद! Read More »