News Bharati

बातम्या

क्रांतिसूर्याला मानवंदना : ‘लोकभवन’मध्ये घुमला ‘तारपा’ अन् ‘बोहाडा’चा नाद!

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात आपल्या अचाट धैर्याने ब्रिटिश साम्राज्याला हादरा देणारे आदिवासींचे आराध्य दैवत, जननायक ‘धरती आबा’ भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृती आजही कोट्यवधी भारतीयांच्या हृदयात जिवंत आहेत. अवघ्या २५ वर्षांचे अल्प आयुष्य लाभलेल्या या महानायकाने ‘जल, जमीन आणि जंगल’ यांच्या रक्षणासाठी तसेच आदिवासी अस्मितेच्या रक्षणासाठी उभारलेला ‘उलगुलान’ (मोठे, महान बंड) आजही अन्याय आणि शोषणाविरुद्ध लढण्याची […]

क्रांतिसूर्याला मानवंदना : ‘लोकभवन’मध्ये घुमला ‘तारपा’ अन् ‘बोहाडा’चा नाद! Read More »

स्वच्छ बसस्थानकांचे स्वप्न: खर्च प्रवाशांवर, जबाबदारी कोणाची? 

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्रातील सर्व राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांवर १ जूनपासून प्रवाशांसाठी स्वच्छतागृहांचा वापर पूर्णपणे मोफत करण्यात येईल, अशी घोषणा केली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने राज्यातील बसस्थानकांमध्ये आणि बससेवेमधील स्वच्छता सुधारण्यासाठी प्रत्येक तिकिटावर दोन रुपये ‘स्वच्छता अधिभार’ लागू करण्यास सुरुवात केली आहे. हा निर्णय १५ एप्रिलपासून राज्यभर अमलात आला असून, या

स्वच्छ बसस्थानकांचे स्वप्न: खर्च प्रवाशांवर, जबाबदारी कोणाची?  Read More »

प्रत्यक्ष सहभागी होऊन संघाच्या कामाचा अनुभव घ्या, सुहासराव हिरेमठ यांचे आवाहन

अखंड जागृत देशभक्ती, श्रेष्ठ चारित्र्य, अनुशासन आणि सामाजिक जाणीव या सद्गुणांची निर्मिती संघाच्या कार्यातून, संघ शाखेतून होते. संघ अनुभवातूनच अधिक समजतो. समाजातील सज्जनशक्तीने सक्रिय आणि जागरूक नागरिक बनावे आणि संघाच्या कामात प्रत्यक्ष सहभागी होऊन संघाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहासराव हिरेमठ यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुण्यातील पर्वती

प्रत्यक्ष सहभागी होऊन संघाच्या कामाचा अनुभव घ्या, सुहासराव हिरेमठ यांचे आवाहन Read More »

सोलापूर-पुणे-तिरुपती हवाई मार्गामुळे भक्तीचा ‘कॉरिडॉर’ होणार अधिक सुखकर

महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांचे आध्यात्मिक नाते अत्यंत जुने आणि घट्ट आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरचा विठूराया आणि दक्षिण भारताचे श्रद्धास्थान तिरुमल्ला तिरुपतीचा बालाजी या दोन्ही देवस्थानांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आता अधिक भक्कम झाला आहे. १ मे पासून पुणे विमानतळावरून सुरू होणारी पुणे-सोलापूर विमानसेवा या धार्मिक पर्यटनासाठी मैलाचा दगड ठरणार आह वेळेची

सोलापूर-पुणे-तिरुपती हवाई मार्गामुळे भक्तीचा ‘कॉरिडॉर’ होणार अधिक सुखकर Read More »

दिखाव्यापुरते वाचन उपक्रम; डॉ. आंबेडकरांबद्ल आदर की छुपा अजेंडा?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त “दस्तुर-ए-हिंद का मेमार : डॉ. भीमराव आंबेडकर” हे पुस्तक मुलांकडून वाचून घेण्याचा उपक्रम राबवण्यात येत असल्याचा गाजावाजा होत असला, तरी या उपक्रमामागील वास्तवावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. वाचन संस्कृती वाढवण्याच्या नावाखाली केवळ मुस्लिम लेखकाने लिहिलेली पुस्तक वाचनाचा कार्यक्रम राबवला जात आहे. पण स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लिहिलेले साहित्य वाचनास द्यायला काय

दिखाव्यापुरते वाचन उपक्रम; डॉ. आंबेडकरांबद्ल आदर की छुपा अजेंडा? Read More »

कैसे हराया?” की “कैसे उल्लू बनाया?”

बोगस दाखला काढुन एम.आय.एम नगरसेविका झाल्या. सहर शेख व युसुफ शेख यांचे प्रताप उघड ठाणे महापालिकेतील एम.आय.एम नगरसेविका सहर शेख यांनी आणि त्यांचे वडील युसुफ शेख यांनी चार शासकीय कार्यालयांना ठगवुन बोगस ओबीसी दाखला काढल्याचे समोर आले आहे. बोगस दाखल्यावर दोघे बापलेक नगरसेवक झालेले आहेत. “कैसे हराया?” या विधानाने चर्चेत आलेल्या या प्रकरणात आता “कैसे

कैसे हराया?” की “कैसे उल्लू बनाया?” Read More »

‘स्वबोधाशिवाय विकसित भारत अपूर्ण’ – जे. नंदकुमार यांचा संदेश

विकसित भारताचा मार्ग केवळ आर्थिक प्रगतीत नसून तो ‘स्व’च्या जागृतीत आहे, असा ठाम विचार प्रज्ञा प्रवाहचे राष्ट्रीय संयोजक जे नंदकुमार यांनी ‘स्वबोध’ विषयावरील व्याख्यानात मांडला. भारताच्या राष्ट्रीय स्वत्वाची जाणीव हरवल्यामुळेच आज अनेक समस्यांना देशाला सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.  भारतीय संस्कृती संगम, पुणे आयोजित सांस्कृतिक व्याख्यानमालेच्या ३६व्या पुष्पात ते बोलत होते. व्यासपीठावर निवृत्त

‘स्वबोधाशिवाय विकसित भारत अपूर्ण’ – जे. नंदकुमार यांचा संदेश Read More »

सर्व क्षेत्रांमध्ये संघ हवा, ही मोठी उपलब्धी, सुनील आंबेकर यांचे प्रतिपादन

‘‘समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये संघ हवा, धर्म हवा अशी मागणी लोकांकडून होत आहे. पूर्वी इथे संघ कशाला हवा, इथे धर्म कशाला आणता, अशी विचारणा केली जायची. आता लोकांकडूनच मागणी होत आहे की, इथे संघ आणा, इथे धर्म (कर्तव्य) आणा, इथे हिंदुत्व आणा. संघ आला तर धर्म पण येईल म्हणजे चरित्र निर्माण होईल. सर्व क्षेत्रांमध्ये, सर्व संस्थांमध्ये

सर्व क्षेत्रांमध्ये संघ हवा, ही मोठी उपलब्धी, सुनील आंबेकर यांचे प्रतिपादन Read More »

गोरखपूरमध्ये सरकारी जमिनीवरील अनधिकृत दर्ग्यावर बुलडोझर कारवाई

गोरखपूर (उत्तरप्रदेश) : उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथे प्रशासनाने अतिक्रमण विरोधी मोहिमेअंतर्गत एका अनधिकृत दर्ग्यावर बुलडोझर फिरवला आहे. आवास विकास कॉलनीजवळील गोडधोइया पुलाशेजारी सरकारी भूमीवर उभारलेला हजरत बाबा जाफर अली शाह ‘मासूम’ हा दर्गा २६ मार्च रोजी पूर्णपणे हटवण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील नाल्याचे रुंदीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामात

गोरखपूरमध्ये सरकारी जमिनीवरील अनधिकृत दर्ग्यावर बुलडोझर कारवाई Read More »

राज्यात ३० आणि ३१ मार्च रोजी मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठे बदल होणार असून, येत्या ३० आणि ३१ मार्च २०२६ रोजी काही भागांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील सीमावर्ती भागांमध्ये स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडण्याची चिन्हे आहेत. ३० मार्च रोजी दुपारनंतर खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये

राज्यात ३० आणि ३१ मार्च रोजी मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा Read More »