News Bharati

राष्ट्रीय

इतिहासाची विटंबना, परकीय विचारवंतांचे उदात्तीकरण: एगमोर म्युझियम आणि द्रमुकचे  वास्तव

तामिळनाडू मधील चेन्नई येथे ऐतिहासिक ‘एगमोर गव्हर्नमेंट म्युझियम’ (Egmore Government Museum) संकुलातून अलीकडेच अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक वास्तव समोर आले आहे. सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांवर व्हायरल झालेल्या फोटोंनुसार, सातव्या शतकापासून ते चौदाव्या शतकातील चोळ (Chola) आणि होयसाल  (Hoysala) कालखंडातील कोट्यवधी रुपयांच्या अमूल्य, ऐतिहासिक पाषाणमूर्ती आणि जुने मंदिर खांब उघड्या प्रांगणात, कचऱ्यासारखे धूळ खात पडलेले पाहायला […]

इतिहासाची विटंबना, परकीय विचारवंतांचे उदात्तीकरण: एगमोर म्युझियम आणि द्रमुकचे  वास्तव Read More »

शामली प्रकरण: नियोजित धर्मांतराचे संकट

उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात नुकतेच उघडकीस आलेले आयुष मलिक उर्फ मोहम्मद अली याचे धर्मांतर प्रकरण सध्या देशभरात चिंतेचा आणि मोठ्या चर्चेचा विषय बनले आहे. एका प्रतिष्ठित आणि सधन हिंदू औषध व्यावसायिकाच्या सुशिक्षित मुलाने इस्लाम धर्म स्वीकारून चांदणी कुरेशी नावाच्या तरुणीशी विवाह केल्याची घटना समोर आली. हे प्रकरण केवळ वैयक्तिक निवडीचे किंवा प्रेमाचे नसून, त्यामागे असणारा

शामली प्रकरण: नियोजित धर्मांतराचे संकट Read More »

CJP: Gen Z ला लक्ष्य करणारे डिजिटल प्रोपगंडा टूलकिट? 

भारतातील राजकारण आता केवळ सभांपुरते, पोस्टरपुरते किंवा निवडणूक प्रचारापुरते मर्यादित राहिलेले नाही. सोशल मीडिया, मीम संस्कृती, वायरल व्हिडिओ आणि डिजिटल मोहिमा यांच्या माध्यमातून नव्या पिढीच्या मानसिकतेवर प्रभाव टाकण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. विशेषतः Gen Z या तरुण पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी “उपरोधिक” किंवा “सटायर” या नावाखाली अनेक मोहिमा राबवल्या जात आहेत. अशाच मोहिमांपैकी एक म्हणजे अभिजीत दिपके

CJP: Gen Z ला लक्ष्य करणारे डिजिटल प्रोपगंडा टूलकिट?  Read More »

‘मायथोस’ एआयचे बँकिंग क्षेत्रावर सावट; अर्थमंत्र्यांकडून सुरक्षा वाढवण्याचे आदेश

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘इंडियन बँक्स असोसिएशन’ (IBA) ला अँथ्रोपिकच्या ‘क्लॉड मिथॉस’ या प्रगत एआय मॉडेलमुळे निर्माण झालेल्या सायबर धोक्यांचा सामना करण्यासाठी विशेष निर्देश दिले आहेत. या प्रयत्नांचे नेतृत्व ‘एसबीआय’चे अध्यक्ष सी. एस. शेट्टी करतील. ‘इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय’ या नवीन आव्हानाची व्याप्ती समजून घेण्यासाठी जागतिक भागीदार आणि तंत्रज्ञान कंपन्यांशी सक्रियपणे संवाद साधत आहे.

‘मायथोस’ एआयचे बँकिंग क्षेत्रावर सावट; अर्थमंत्र्यांकडून सुरक्षा वाढवण्याचे आदेश Read More »

‘वंदे मातरम्’चा गौरव वाढला! आता शासकीय कार्यक्रमात संपूर्ण गायन अनिवार्य

भारताचे राष्ट्रगीत ‘जन गण मन’ प्रमाणेच ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीतालाही तितकाच सन्मान मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. स्वराज्य मॅगझिनच्या वृत्तानुसार, आता सरकारी समारंभांमध्ये ‘वंदे मातरम्’ची केवळ पहिली दोन कडवी न गाता, संपूर्ण सहा कडव्यांचे गायन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. काय आहे नवीन प्रोटोकॉल?गृह मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार,

‘वंदे मातरम्’चा गौरव वाढला! आता शासकीय कार्यक्रमात संपूर्ण गायन अनिवार्य Read More »

ऑपरेशन सिंदूरचे स्मरण: दहशतवादाविरुद्ध भारताचे नवे धोरण

‘ऑपरेशन सिंदूर’ला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर, हे मान्य करावे लागेल की भारताने दिलेले हे निर्णायक उत्तर केवळ एका लष्करी कारवाईपुरते मर्यादित नाही. हे एका कठोर राष्ट्रीय धोरणाचे प्रतीक आहे, जे सीमेपलीकडून होणारा दहशतवाद सहन करण्यास नकार देते आणि पाकिस्तानच्या दुटप्पीपणाला अंतहीन राजनैतिक संयमाने उत्तर देण्यावर आता विश्वास ठेवत नाही. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने हे स्पष्ट

ऑपरेशन सिंदूरचे स्मरण: दहशतवादाविरुद्ध भारताचे नवे धोरण Read More »

काँग्रेसचे वाढते ‘मियाँकरण’

भारतीय राजकारणाचे सध्याचे चित्र आकडेवारीच्या आरशात पाहिले तर एक विदारक सत्य समोर येते. एकेकाळी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वसमावेशक चेहरा असलेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष आता एका विशिष्ट भौगोलिक आणि धार्मिक चौकटीत वेगाने संकुचित होत चालला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहिले तर काँग्रेस हा खरोखरच ‘राष्ट्रीय’ पक्ष उरला आहे की केवळ

काँग्रेसचे वाढते ‘मियाँकरण’ Read More »

बंगालच नव्हे तर महाराष्ट्रही मुक्त!

पश्चिम बंगालमधील सत्तांतर ऐतिहासिक आहे. पूर्व भारतातील नव्या राजकारणाची सुरुवात बिहारमध्ये झाली. ती आता पश्चिम बंगाल आणि आसामने पुढे नेली आहे. बंगालमधल्या या सत्तांतराचा थेट परिणाम महाराष्ट्रावर अनेक अंगांनी होईल. संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषकरून महामुंबईचा सगळा परिसर बांगलादेशी घुसखोरांमुळे जेरीस आला होता. महाराष्ट्र सरकारने आणि पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांना शोधायचे, त्यांना मायदेशी पाठविण्याची कारवाई सुरू करायची

बंगालच नव्हे तर महाराष्ट्रही मुक्त! Read More »

एक विस्मृत वारसा आणि घरवापसीची ओढ: बेनी मनाशे समुदायाचा इस्रायलप्रवास

ईशान्य भारताच्या कुशीत वसलेल्या मणिपूर आणि मिझोरमच्या हिरव्यागार डोंगररांगांमध्ये एक असा समुदाय निवास करतो, ज्यांच्या आयुष्याची पहाट केवळ सूर्याच्या कोवळ्या किरणांनीच नाही, तर एका प्राचीन श्रद्धेच्या आणि प्रार्थनेच्या सुरावलींनी होते. त्यांच्यासाठी हा केवळ एक धार्मिक विधी नाही, तर ती त्यांच्या अस्तित्वाची ओळख आणि एका प्राचीन वारशाची जपवणूक आहे. हा समुदाय म्हणजे ‘बेनी मनाशे’. स्वतःला ज्यू

एक विस्मृत वारसा आणि घरवापसीची ओढ: बेनी मनाशे समुदायाचा इस्रायलप्रवास Read More »

द्रष्टा राष्ट्रकवी – रामधारी सिंह ‘दिनकर’

बिहारच्या मातीतून जन्मलेला एक अलौकिक प्रतिभावंत! ज्याने आपल्या शब्दांच्या प्रखरतेनं आधुनिक भारताच्या वाङ्मयीन आणि राजकीय क्षितिजावर स्वतःच एक अढळ स्थान निर्माण केलं. हा अलौकिक शब्दप्रभू म्हणजे रामधारी सिंह ‘दिनकर’. २३ सप्टेंबर १९०८ रोजी बेगुसराय जिल्ह्यातील सिमरिया नावाच्या एका छोट्याश्या  गावात दिनकरांचा जन्म झाला. गंगेच्या किनाऱ्यावर असलेल्या मातीचा गुणधर्म असा की, तिथे जशी शांतता आहे, असाच

द्रष्टा राष्ट्रकवी – रामधारी सिंह ‘दिनकर’ Read More »