News Bharati

Vinayak A

गोरखपूरमध्ये सरकारी जमिनीवरील अनधिकृत दर्ग्यावर बुलडोझर कारवाई

गोरखपूर (उत्तरप्रदेश) : उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथे प्रशासनाने अतिक्रमण विरोधी मोहिमेअंतर्गत एका अनधिकृत दर्ग्यावर बुलडोझर फिरवला आहे. आवास विकास कॉलनीजवळील गोडधोइया पुलाशेजारी सरकारी भूमीवर उभारलेला हजरत बाबा जाफर अली शाह ‘मासूम’ हा दर्गा २६ मार्च रोजी पूर्णपणे हटवण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील नाल्याचे रुंदीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामात […]

गोरखपूरमध्ये सरकारी जमिनीवरील अनधिकृत दर्ग्यावर बुलडोझर कारवाई Read More »

पुण्यात हिंदुत्वासाठी कार्य करणाऱ्या शिलेदारांचा ‘हिंदु शौर्य’ पुरस्काराने गौरव

पुणे : धनकवडी भागात ‘श्री रामनवमी उत्सव समिती, पुणे’च्या वतीने आयोजित ‘शोभायात्रा रामराज्याची’ आणि ‘हिंदु शौर्य पुरस्कार’ वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या महोत्सवाचे यंदा १३ वे वर्ष असून, यानिमित्ताने हिंदुत्वाच्या रक्षणार्थ अहोरात्र कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला. यंदाचा ‘हिंदु शौर्य पुरस्कार’ खालील मान्यवरांना प्रदान करण्यात आला. अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर:

पुण्यात हिंदुत्वासाठी कार्य करणाऱ्या शिलेदारांचा ‘हिंदु शौर्य’ पुरस्काराने गौरव Read More »

ईसादमध्ये २९ मार्चला भव्य ‘हिंदू संमेलन’; धनंजय भाई देसाई करणार मार्गदर्शन

गंगाखेड (परभणी) : हिंदू समाजाचे ऐक्य, संघटन आणि संस्कृती संवर्धनासाठी गंगाखेड तालुक्यातील ईसाद येथे रविवार, २९ मार्च २०२६ रोजी एका भव्य ‘हिंदू संमेलना’चे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या माध्यमातून हिंदू जागरणाचे कार्य अधिक प्रभावीपणे मांडले जाणार असून, संपूर्ण परिसरातून हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. हे संमेलन रविवार, २९ मार्च रोजी सायंकाळी ६:३०

ईसादमध्ये २९ मार्चला भव्य ‘हिंदू संमेलन’; धनंजय भाई देसाई करणार मार्गदर्शन Read More »

अक्कलकोटमध्ये दर गुरुवारी मांस विक्रीवर कडक बंदी

अक्कलकोट (सोलापूर) : श्री स्वामी समर्थांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या अक्कलकोट नगरीत आता दर गुरुवारी मांस विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. नूतन नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, उपनगराध्यक्ष ऋतुराज राठोड आणि सर्व नगरसेवकांनी मिळून हा महत्त्वपूर्ण आणि धाडसी निर्णय घेतला असून, अक्कलकोट नगरपरिषद प्रशासनाने याची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली आहे. अक्कलकोट हे केवळ सोलापूर जिल्ह्यातीलच नव्हे, तर

अक्कलकोटमध्ये दर गुरुवारी मांस विक्रीवर कडक बंदी Read More »

राज्यात ३० आणि ३१ मार्च रोजी मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठे बदल होणार असून, येत्या ३० आणि ३१ मार्च २०२६ रोजी काही भागांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील सीमावर्ती भागांमध्ये स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडण्याची चिन्हे आहेत. ३० मार्च रोजी दुपारनंतर खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये

राज्यात ३० आणि ३१ मार्च रोजी मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा Read More »

‘ऑपरेशन सिंदूर’ चित्रपटातून जगासमोर येणार भारतीय लष्कराचे सामर्थ्य

मुंबई : ‘द काश्मीर फाइल्स’ सारख्या चित्रपटातून वास्तव मांडणारे प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या आगामी भव्य चित्रपटाची घोषणा केली आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील आतंकवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेवर हा चित्रपट आधारित असणार आहे. विवेक अग्निहोत्री यांनी स्वतःच्या ‘एक्स’ (ट्विटर) खात्यावरून ही माहिती दिली आहे. हा चित्रपट

‘ऑपरेशन सिंदूर’ चित्रपटातून जगासमोर येणार भारतीय लष्कराचे सामर्थ्य Read More »

‘द ताज स्टोरी’ चित्रपट हिंदू समाजाला जागृत करणारा – दिनेश देशमुख

ठाणे : \”हिंदु धर्माच्या गौरवशाली इतिहासाचे विकृतीकरण थांबवून सत्य उजेडात आणण्याची वेळ आता आली आहे. हिंदु समाजाने जागृत होणे आवश्यक असून ‘द ताज स्टोरी’ हा चित्रपट त्या दिशेने प्रेरणा देणारा ठरत आहे,\” असे ठाम प्रतिपादन हिंदु मंचचे ठाणे जिल्हाध्यक्ष दिनेश देशमुख यांनी केले. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी या चित्रपटातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला.

‘द ताज स्टोरी’ चित्रपट हिंदू समाजाला जागृत करणारा – दिनेश देशमुख Read More »

मुंबई : रामनवमीनिमित्त २००० ड्रोन्सचा भव्य शो

मुंबई : रामनवमीच्या पावन मुहूर्तावर मुंबईकर एका ऐतिहासिक दृश्यात्मक सोहळ्याचे साक्षीदार होणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आझाद मैदानावर २६ आणि २७ मार्च २०२६ रोजी तब्बल २००० ड्रोन्सचा भव्य शो आयोजित करण्यात आला आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि महाराष्ट्राची समृद्ध परंपरा यांचा हा अद्भूत मिलाफ सायंकाळी ७:०० वाजल्यापासून मुंबईकरांना विनामूल्य अनुभवता येईल. या सोहळ्याचे खास

मुंबई : रामनवमीनिमित्त २००० ड्रोन्सचा भव्य शो Read More »

चिंचवडमध्ये २९ मार्चला ‘सकल हिंदू संमेलन’; धर्मरक्षण आणि संस्कृती संवर्धनासाठी हिंदू शक्ती एकवटणार

चिंचवड (पुणे) : धर्मरक्षण, संस्कृती संवर्धन आणि राष्ट्रीय एकात्मतेचा दिवा अधिक तेजाने प्रज्वलित करण्यासाठी चिंचवड देवस्थान ट्रस्ट च्या वतीने रविवार, २९ मार्च २०२६ रोजी भव्य ‘सकल हिंदू संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. सनातन संस्कृती आणि सामाजिक एकतेचे प्रतीक असलेल्या या संमेलनाद्वारे हिंदू जागरणाच्या कार्याला नवी ऊर्जा दिली जाणार आहे. हे संमेलन युगाब्ध ५१२८, शके १९४८

चिंचवडमध्ये २९ मार्चला ‘सकल हिंदू संमेलन’; धर्मरक्षण आणि संस्कृती संवर्धनासाठी हिंदू शक्ती एकवटणार Read More »

उद्यापासून पाच दिवसीय ‘यवतमाळ महोत्सव २०२६’ ला प्रारंभ

यवतमाळ : राज्य शासनाच्या विविध विभागांच्या वतीने यवतमाळ जिल्ह्याच्या वैभवात भर घालणाऱ्या ‘यवतमाळ महोत्सव २०२६’ चे आयोजन २७ ते ३१ मार्च या कालावधीत वाघापूर येथील कृषी विज्ञान केंद्र प्रक्षेत्रावर करण्यात आले आहे. या महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन उद्या, शुक्रवार २७ मार्च रोजी दुपारी ३:०० वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास

उद्यापासून पाच दिवसीय ‘यवतमाळ महोत्सव २०२६’ ला प्रारंभ Read More »