News Bharati

महामुंबई

मुंबईत ‘स्कूल जिहाद’? – किरीट सोमय्यांचा आरोप

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांत अनधिकृत शाळांचे पेव फुटले असून, या शाळांच्या माध्यमातून मोठा गैरव्यवहार आणि बनावट कागदपत्रांचे रॅकेट चालवले जात असल्याचा खळबळजनक आरोप भाजप नेते डॉ. किरीट सोमय्या यांनी केला आहे. मुंबईतील एका विशिष्ट भागात या बेकायदेशीर शाळांचे जाळे पसरले असून, सोमय्या यांनी या संपूर्ण प्रकरणाला ‘स्कूल जिहाद’ असे संबोधले आहे. या संदर्भात […]

मुंबईत ‘स्कूल जिहाद’? – किरीट सोमय्यांचा आरोप Read More »

क्रांतिसूर्याला मानवंदना : ‘लोकभवन’मध्ये घुमला ‘तारपा’ अन् ‘बोहाडा’चा नाद!

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात आपल्या अचाट धैर्याने ब्रिटिश साम्राज्याला हादरा देणारे आदिवासींचे आराध्य दैवत, जननायक ‘धरती आबा’ भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृती आजही कोट्यवधी भारतीयांच्या हृदयात जिवंत आहेत. अवघ्या २५ वर्षांचे अल्प आयुष्य लाभलेल्या या महानायकाने ‘जल, जमीन आणि जंगल’ यांच्या रक्षणासाठी तसेच आदिवासी अस्मितेच्या रक्षणासाठी उभारलेला ‘उलगुलान’ (मोठे, महान बंड) आजही अन्याय आणि शोषणाविरुद्ध लढण्याची

क्रांतिसूर्याला मानवंदना : ‘लोकभवन’मध्ये घुमला ‘तारपा’ अन् ‘बोहाडा’चा नाद! Read More »

मुंबईतील ‘लँड जिहाद’ आणि अतिक्रमण: आरे कॉलनीतील धडक कारवाई 

गोरेगाव पूर्व येथील आरे दुग्ध वसाहतीच्या युनिट ३२ (Unit 32) मध्ये २ जून २०२६ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC), राज्य सरकारचा दुग्ध विकास विभाग आणि मुंबई पोलीस यांनी संयुक्तपणे केलेली धडक कारवाई आहे. या मोहिमेदरम्यान, शासकीय वन जमीन आणि बफर झोनमध्ये नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात आलेल्या हजरत सय्यद बरकत अली शाह पीर बाबा दर्ग्यासह १० अन्य

मुंबईतील ‘लँड जिहाद’ आणि अतिक्रमण: आरे कॉलनीतील धडक कारवाई  Read More »

‘मुंबईचा डबेवाला’ म्हणजे डोक्यावर टोपी, कपाळी टिळा : १३० वर्षांची अखंड स्वदेशी वितरण साखळी

मुंबईचे डबेवाले ही चळवळ, संस्था, किंवा एक  व्यवस्था अस काहीच नाही आहे, तर  १८९० साला पासून चाललेली एक अखंड चैतन्याची साखळी आहे. ज्यांनी अंगच्या  अपार कष्टाने  स्वतः एक वितरण व्यवस्था बनवली. कोणाला ती व्यवस्थापन क्षेत्रातील अगम्य  शिक्षण वाटेल, कोणाला ती सुलभ जेवण  पोहोचवण्यासाठी असलेली सोय वाटेल. पण डोक्यावर पांढरी टोपी घालून, आणि कपाळावर  भगवा टिळा

‘मुंबईचा डबेवाला’ म्हणजे डोक्यावर टोपी, कपाळी टिळा : १३० वर्षांची अखंड स्वदेशी वितरण साखळी Read More »

बोगस जन्मदाखला: यंत्रणेतील देशद्रोही साखळीवर घाला

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यभरातील विविध महापालिकांमध्ये जात आतापर्यंत हजारो बोगस जन्म प्रमाणपत्रांचे खळबळजनक आकडे पुराव्यांसह उघडकीस आणले असून, या महाघोटाळ्याची व्याप्ती आता आणखी वाढली आहे. मुंबई, ठाणे आणि छत्रपती संभाजीनगरनंतर आता थेट ‘नवी मुंबई’ महानगरपालिका क्षेत्रातही ऑनलाइन प्रणालीचा गैरवापर करून बनावट जन्म दाखले जारी करण्याचे नवीन रॅकेट सोमय्या यांनी समोर आणल्याने सुरक्षा यंत्रणा

बोगस जन्मदाखला: यंत्रणेतील देशद्रोही साखळीवर घाला Read More »

पर्यावरणपूरक गणेशोत्सव भाग ३

पर्यावरणपूरक (Eco Friendly) गणेशोत्सव या ३ लेखांच्या लेखमालेतील पहिल्या २ लेखांमध्ये आपण शाडू मातीच्या व पीओपीच्या मूर्तीचे फायदे व तोटे पाहिले… आजच्या या ३ऱ्या व अंतिम लेखात आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सव कसा साजरा करता येईल त्याच्या पर्यायांवर विचार करू… एकंदरीत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी… अपवादात्मक स्थिती सोडल्यास कोणत्याही परिस्थितीत पीओपीच्या मूर्ती नकोच… हाच निष्कर्ष निघतो… तसेच

पर्यावरणपूरक गणेशोत्सव भाग ३ Read More »

पर्यावरणपूरक गणेशोत्सव भाग २

गेल्या पहिल्या भागात आपण शाडू मातीच्या मूर्तीचे फायदे आणि तोटे पाहिले… आजच्या या दुसऱ्या भागात आपण पीओपी (PoP) मूर्तीचे फायदे आणि तोटे पाहू… प्लॅस्टर ऑफ पॅरिस (POP) पासून बनवलेल्या मूर्ती (विशेषतः गणेशमूर्ती) त्याच आकाराच्या शाडू मातीच्या मूर्तीच्या तुलनेत वजनाने हलक्या, आकर्षक आणि आकाराने सुबक असतात… पीओपीला हवा तसा आकार देणे सोपे असते… तसेच त्यांना रंगाचा

पर्यावरणपूरक गणेशोत्सव भाग २ Read More »

मुंबईतील अभिजन जिमखान्यांची संस्कृती

सरकारी व कलेक्टर जमिनीवरील विशेषाधिकार आणि त्यांचा दुरुपयोग मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असली तरी तिच्या दक्षिण भागातील काही विशिष्ट भागांत ब्रिटिश काळातील वारसा अजूनही जिवंत आहे. मरीन ड्राईव्ह, अझाद मैदान आणि त्यांच्या परिसरातील जिमखाने हे त्याचे प्रमुख उदाहरण आहेत. बॉम्बे जिमखाना, पी.जे. हिंदू जिमखाना, इस्लाम जिमखाना, पारसी जिमखाना, कॅथोलिक जिमखाना इत्यादी संस्था सरकारी (कलेक्टर)

मुंबईतील अभिजन जिमखान्यांची संस्कृती Read More »

मुर्शिदाबाद बॉम्बस्फोट: फरार आरोपींना देवनारमधून बेड्या

पश्चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेची बिघडलेली स्थिती, राजकीय हिंसाचार आणि गुन्हेगारांना मिळणारे कथित राजकीय संरक्षण हा देशासमोरील नेहमीच एक चिंतेचा विषय राहिला आहे. मे २०२६ मध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतरही बंगालमध्ये अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना समोर आल्या. विशेषतः मुर्शिदाबाद आणि हावडा जिल्ह्यातील बॉम्बस्फोट आणि गोळीबाराच्या प्रकरणांनी देशाचे लक्ष वेधून घेतले. परंतु, या प्रकरणातील संशयित आरोपींनी

मुर्शिदाबाद बॉम्बस्फोट: फरार आरोपींना देवनारमधून बेड्या Read More »

वांद्रे येथील ऐतिहासिक बुलडोझर कारवाई आणि मुंबईतील तुष्टीकरणाच्या राजकारणाचा अंत!

मुंबई ही केवळ भारताची आर्थिक राजधानी नसून, ते कायद्याचे राज्य, मराठी संस्कृती, आणि स्वाभिमान असणारे महानगर आहे. मुंबईने इतिहासकाळात अनेक चढ-उतार आणि वादळे झेलली आहेत. मात्र, गेल्या अनेक दशकांपासून राजकीय मतपेटीच्या स्वार्थासाठी, मतदारांच्या लांगूलचालनासाठी मुंबईच्या भौगोलिक आणि सामाजिक रचनेशी भयानक खेळ खेळला गेला. विशिष्ट भागांमधील बेकायदा घुसखोरी आणि अतिक्रमणांकडे तात्कालिक राजकीय फायद्यासाठी प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्यांनी

वांद्रे येथील ऐतिहासिक बुलडोझर कारवाई आणि मुंबईतील तुष्टीकरणाच्या राजकारणाचा अंत! Read More »