News Bharati

राजकीय

भारतीय लोकशाही जेव्हा थेट ‘रिस्ट्रिक्टेड मोड’वर गेली होती…

\”तोंडातून ब्र ही काढू नकोस…\” ही एक मराठी म्हण ऐकून तुम्हाला वाटेल, हे काय चाललंय? पण , अशी खरीखुरी ‘टॉक्सिक’ आणि डेंजर सिच्युएशन आपल्या देशात आली होती. कोणालाही काहीही बोलायची परवानगी नव्हती, स्वतःचं मत सोशल मीडियावर तर सोडाच, पण चौकात उभे राहून मांडायचीही सोय नव्हती. आणि हे कुठे घडलं? तर आपल्या भारतात! आज जे तथाकथित […]

भारतीय लोकशाही जेव्हा थेट ‘रिस्ट्रिक्टेड मोड’वर गेली होती… Read More »

‘शरिया कायदा हवाय? तर मग जेथे तो लागू आहे त्या देशात जा’ – नितेश राणे

भारतात कुराण लागू करण्याच्या इस्लामिक मागण्यांवरून भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी टीकास्त्र सोडले असून, समान नागरी कायद्याला (UCC) विरोध करणाऱ्यांनी पाकिस्तानात जावे, असे त्यांनी म्हटले आहे. सध्या सुरू असलेल्या विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्रातही समान नागरी कायदा (UCC) लागू केला जाईल, अशी घोषणा राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केली. विधानसभेत बोलताना कदम यांनी सांगितले की,

‘शरिया कायदा हवाय? तर मग जेथे तो लागू आहे त्या देशात जा’ – नितेश राणे Read More »

महाराष्ट्राचा विकास तीन कालखंड: मोदी, नेहरू, इंदिरा गांधी 

भारताचा स्वातंत्र्योत्तर इतिहास हा केवळ राजकीय स्थित्यंतरांचा प्रवास नाही, तर तो दोन टोकांच्या वैचारिक आणि आर्थिक दर्शनांमधील संघर्ष आहे. १९४७ नंतर प्रदीर्घ काळ देशावर नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या ‘समाजवादी’ (Socialist) आणि ‘बंद अर्थव्यवस्था’ (Closed Economy) या संकल्पनेचा अंमल होता. या कालखंडाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘जागतिक स्पर्धेपासून देशाचे रक्षण करणे’ या नावाखाली भारताला लायसन्स-परमिट राज, प्रचंड

महाराष्ट्राचा विकास तीन कालखंड: मोदी, नेहरू, इंदिरा गांधी  Read More »

SIR: आमची माती…. आमची माणसं… आमची यादी…

निवडणूक आयोगातर्फे महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेला ३० जून २०२६ पासून सुरुवात होणार आहे. ही मोहीम २९ जुलै २०२६ पर्यंत राबवली जाणार असून, याअंतर्गत घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी केली जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस (शप) चे नेते, माजी मंत्री आणि मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी इन्स्टाग्रामवर महाराष्ट्रातील विशेषतः मुसलमान मतदारांना

SIR: आमची माती…. आमची माणसं… आमची यादी… Read More »

KEM: आमची माती आमची माणसं आमची नावं…

इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या लाहोरमधील ९ ठिकाणांची इस्लामी नावे बदलून त्यांना पुन्हा मूळ हिंदू किंवा ब्रिटिशकालीन नावे देण्यात आली आहेत. लाहोरच्या इस्लामपुराचे नाव कृष्णनगर करण्यात आले असून तेथील बाबरी चौक पुन्हा एकदा जैन मंदिर चौक बनला आहे. मौलाना जफर अली चौकाचे नामकरण पुन्हा पूर्वीप्रमाणे लक्ष्मी चौक असे करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या नव्या नामकरणाविरोधात

KEM: आमची माती आमची माणसं आमची नावं… Read More »

सरन्यायाधीशांच्या शिवसेना उबाठाला कानपिचक्या

शिवसेना चिन्हाच्या वादाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत नसल्याचा आरोप करणाऱ्या काही राजकीय नेत्यांच्या ‘बेजबाबदार विधानांवर’ सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी १५ मे २०२६ रोजी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि असे वर्तन स्वीकारले जाणार नाही, अशा शब्दांत न्यायालयाने नेत्यांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्या. जोयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने या प्रकरणातील पक्षकारांना अशा प्रकारच्या वर्तणुकीपासून

सरन्यायाधीशांच्या शिवसेना उबाठाला कानपिचक्या Read More »

कुणी विजय देता का विजय: महाराष्ट्रातील डाव्यांची वैचारिक दिवाळखोरी

सी.जोसेफ विजय (थलपती विजय) याने तामिळनाडूचे १७ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.  तमिळगा वेत्री कळघम (TVK) या पक्षाचे सरकार सत्तेत आले. २०२४ साली अभिनेता विजय यानी या पक्षाची स्थापना केली. तामिळनाडूमध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत घवघवीत यश थलपतीला मिळाले. यानंतर महाराष्ट्रातील तथाकथित पुरोगामी लोक विजयचे गुणगान गायला लागले. सोशल मिडियावरच अस्तित्व राहिलेल्या या पुरोगाम्यांपैकी कोणी तरी

कुणी विजय देता का विजय: महाराष्ट्रातील डाव्यांची वैचारिक दिवाळखोरी Read More »

पिते दूध डोळे मिटूनी जात मांजरा… संजय राऊतची!!

संजय राऊत हे २००४ पासून म्हणजे गेली २२ वर्षे राज्यसभेचे खासदार आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या \”सामना\” या मुखपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. जगातील प्रत्येक विषयावर मतप्रदर्शन करण्याबाबत त्यांची ख्याती आहे. \”खोटे बोला पण रेटून बोला\” हा त्यांचा मतप्रदर्शनाचा खाक्या आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपच्या आत्यंतिक द्वेषाने पछाडलेल्या संजय राऊत यांचा गेल्या काही

पिते दूध डोळे मिटूनी जात मांजरा… संजय राऊतची!! Read More »

जयास नाहीं दृढ बुद्धि। तो येक मूर्ख ॥ रामदास स्वामी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी \”उधळपट्टीचा छंद\” या शीर्षकाखाली मुंबईच्या पाणीपुरवठा व विकासावर लिहिलेला मनभावी लेख वाचला. पहिले म्हणजे हा लेख आदित्य ठाकरे यांनी स्वतः लिहिला असण्याची शक्यता खूपच कमी वाटते. त्यांचे वडील मुख्यमंत्री असताना जसा पेड सर्व्हे करून स्वतः ला भारतातील \”बेस्ट मुख्यमंत्री\” म्हणून घोषित केले जायचे.

जयास नाहीं दृढ बुद्धि। तो येक मूर्ख ॥ रामदास स्वामी Read More »

\”हमें तुमसे प्यार कितना\”… काँग्रेसचे पाकिस्तान प्रेम

राजस्थानमधील अनेक मुस्लिम संघटनांनी २०२० मधील दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिद याला राज्यसभेसाठी नामनिर्देशित करण्याची मागणी केली आहे. या संघटनांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना संयुक्त निवेदन देत आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी खालिद याच्या उमेदवारीवर विचार करण्याची विनंती केली आहे. दरम्यान, जून महिन्यात राज्यसभेच्या ३ जागा रिक्त होणार आहेत. या मुस्लिम संघटनांचे म्हणणे आहे की, राजस्थानमधून

\”हमें तुमसे प्यार कितना\”… काँग्रेसचे पाकिस्तान प्रेम Read More »