News Bharati

मराठवाडा

छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार २०२६

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती आणि ‘सामाजिक न्याय दिना’चे औचित्य साधून येत्या रविवार, दिनांक २८ जून २०२६ रोजी महाड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात \”राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद २०२६\” चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत राज्यातील विविध विभागांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांना ‘छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय […]

छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार २०२६ Read More »

संवेदनशीलपणाचा प्रत्यय : एका शेतकरी कुटुंबाच्या मदतीसाठी धावले मुख्यमंत्री

शेतकरी महिलेच्या खांद्यावरचे जू उतरले ; शेतकरी कुटुंबाला दिलासा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आजही अनेक शेतकरी आर्थिक अडचणींशी झुंज देत आहेत. निसर्गाच्या लहरीपणासोबतच साधनसामग्रीचा अभाव, वाढता उत्पादन खर्च आणि आर्थिक मर्यादा यामुळे अनेक कुटुंबांचे जीवन संघर्षमय झाले आहे. लातुर जिल्ह्यातील वलांडी येथील भूमिहीन शेतकरी काशिनाथ गायकवाड कुटुंबाची परिस्थिती अतिशय बिकट आहे. ते दुसऱ्याची शेती बटाई करत

संवेदनशीलपणाचा प्रत्यय : एका शेतकरी कुटुंबाच्या मदतीसाठी धावले मुख्यमंत्री Read More »

ऊसतोड महिला: गर्भाशय शस्त्रक्रियेवर कायमस्वरूपी उपाय

महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये ऊसतोड कामगारांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. राज्यातील साखर उद्योग हा सहकार क्षेत्राचा कणा समजला जात असला, तरी या उद्योगामागे हजारो स्थलांतरित मजुरांचे कष्ट दडलेले आहेत. विशेषतः मराठवाडा विभागातील बीड, धाराशिव, लातूर, जालना, परभणी, नांदेड तसेच अहमदनगर जिल्ह्यातील गरीब आणि दुष्काळग्रस्त कुटुंबे दरवर्षी रोजगाराच्या शोधात पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर भागांतील साखर

ऊसतोड महिला: गर्भाशय शस्त्रक्रियेवर कायमस्वरूपी उपाय Read More »

नेकनूर येथील भाविकांवरील अमानुष हल्ला आणि वाढता सामाजिक तणाव

बीड जिल्ह्यातील नेकनूर येथील प्रसिद्ध बंकटस्वामी संस्थानमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचा भक्तीमय सोहळा सुरू असताना, एका दुर्दैवी आणि संतापजनक घटनेने संपूर्ण परिसराचे वातावरण कलुषित झाले आहे. आपल्या कुटुंबातील महिला आणि लहान मुलांसह दर्शनासाठी निघालेले भाविक रोहीदास लोखंडे यांच्या रिक्षाला दोन मुस्लिम तरुणांनी पाठीमागून धडक दिली. या किरकोळ अपघाताचे निमित्त करून शेकडोच्या संख्येने गोळा झालेल्या धर्मांध जमावाने

नेकनूर येथील भाविकांवरील अमानुष हल्ला आणि वाढता सामाजिक तणाव Read More »

शिकलीगार समाजाचे पुनरुत्थान : आत्मनिर्भर भारत आणि भारतीय शस्त्रकला

नांदेड ग्रामीण पोलिसांनी शहरातील वजिराबाद परिसरातील रामदास नगर आणि अबचलनगर येथे केलेल्या धडक कारवाईत तब्बल ४ हजार ७९६ धारदार शस्त्रे जप्त केली आहेत. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांची किंमत सुमारे ४३ लाख ५० हजार रुपये असून, हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शस्त्रसाठ्यांपैकी एक मानला जात आहे. तलवारी, कुपऱ्या, खंजीर आणि इतर विविध प्रकारच्या घातक शस्त्रांचा यात समावेश

शिकलीगार समाजाचे पुनरुत्थान : आत्मनिर्भर भारत आणि भारतीय शस्त्रकला Read More »

दिखाव्यापुरते वाचन उपक्रम; डॉ. आंबेडकरांबद्ल आदर की छुपा अजेंडा?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त “दस्तुर-ए-हिंद का मेमार : डॉ. भीमराव आंबेडकर” हे पुस्तक मुलांकडून वाचून घेण्याचा उपक्रम राबवण्यात येत असल्याचा गाजावाजा होत असला, तरी या उपक्रमामागील वास्तवावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. वाचन संस्कृती वाढवण्याच्या नावाखाली केवळ मुस्लिम लेखकाने लिहिलेली पुस्तक वाचनाचा कार्यक्रम राबवला जात आहे. पण स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लिहिलेले साहित्य वाचनास द्यायला काय

दिखाव्यापुरते वाचन उपक्रम; डॉ. आंबेडकरांबद्ल आदर की छुपा अजेंडा? Read More »

महाराष्ट्र टाइम्सचा अल् तकिया…

महाराष्ट्र टाइम्सने आज (शुक्रवार, २७ मार्च २०२६) एक छत्रपती संभाजीनगरची बातमी दिली आहे. बातमीचे शिर्षक आहे. \”नमाज अदा करुन बाहेर पडताच ज्वाळा दिसल्या, मुस्लिम बांधवांनी महादेवाची मूर्ती आगीतून सुरक्षित बाहेर काढली\”. बातमीत पुढे म्हटले आहे… एकीकडे धर्माच्या नावावर वाद होत असताना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासूर स्टेशन येथे माणुसकी आणि जातीय सलोख्याचे एक हृदयस्पर्शी उदाहरण पाहायला

महाराष्ट्र टाइम्सचा अल् तकिया… Read More »

ईसादमध्ये २९ मार्चला भव्य ‘हिंदू संमेलन’; धनंजय भाई देसाई करणार मार्गदर्शन

गंगाखेड (परभणी) : हिंदू समाजाचे ऐक्य, संघटन आणि संस्कृती संवर्धनासाठी गंगाखेड तालुक्यातील ईसाद येथे रविवार, २९ मार्च २०२६ रोजी एका भव्य ‘हिंदू संमेलना’चे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या माध्यमातून हिंदू जागरणाचे कार्य अधिक प्रभावीपणे मांडले जाणार असून, संपूर्ण परिसरातून हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. हे संमेलन रविवार, २९ मार्च रोजी सायंकाळी ६:३०

ईसादमध्ये २९ मार्चला भव्य ‘हिंदू संमेलन’; धनंजय भाई देसाई करणार मार्गदर्शन Read More »

हिंगोली येथे शुक्रवारी सुशिक्षित बेरोजगारांसाठी ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील सुशिक्षित आणि नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या प्रत्यक्ष संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तसेच मॉडेल करिअर सेंटर, हिंगोली यांच्या वतीने शुक्रवार, २७ मार्च २०२६ रोजी विशेष ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यातील सहभागी आस्थापनाया रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील नामांकित संस्था सहभागी होणार आहेत,

हिंगोली येथे शुक्रवारी सुशिक्षित बेरोजगारांसाठी ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ Read More »

गंगाखेडमध्ये २६ मार्चला प्रभू श्रीरामांची चांदीच्या रथातून भव्य मिरवणूक; वानरसेना आणि ढोल पथकांचे असणार आकर्षण

गंगाखेड (परभणी) : मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त गंगाखेड शहरात यंदा भव्य आणि दिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम जन्मोत्सव समिती आणि समस्त हिंदू बांधवांच्या वतीने गुरुवार, २६ मार्च २०२६ रोजी शहरातून प्रभू श्रीरामांची ऐतिहासिक चांदीच्या रथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. व्याख्यानातून रामचरित्राचा जागरउत्सवाचे औचित्य साधून २३ आणि २४ मार्च रोजी शहरातील सुमारे

गंगाखेडमध्ये २६ मार्चला प्रभू श्रीरामांची चांदीच्या रथातून भव्य मिरवणूक; वानरसेना आणि ढोल पथकांचे असणार आकर्षण Read More »