News Bharati

वैचारिक

खापर काँग्रेसवर फोडा, ‘हिंदू वृद्धी दरा’वर नाही!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली ही टिप्पणी, की तथाकथित ‘हिंदू वृद्धी दरा’ला (Hindu Rate of Growth) वास्तविक पाहता ‘काँग्रेस वृद्धी दर’ म्हटले पाहिजे. हे केवळ एक राजकीय विधान नाही. स्वातंत्र्योत्तर भारतात दीर्घकाळ पसरवल्या गेलेल्या एका मोठ्या बौद्धिक चुकीला (भ्रम) दिलेले हे आव्हान आहे. अनेक दशकांपासून भारतीयांना हा शब्दप्रयोग स्वीकारायला भाग पाडले गेले, ज्यातून देशाच्या संथ […]

खापर काँग्रेसवर फोडा, ‘हिंदू वृद्धी दरा’वर नाही! Read More »

आदिवासी ओळख आणि आरक्षणाचा हक्क

धर्मांतर केल्यानंतर आदिवासी बांधवांनी आदिवासी श्रद्धा, रीतीरिवाज, परंपरा आणि सामूहिक जीवन सोडून दिले आहे, त्यांचे अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाचे फायदे बंद करण्याची मागणी हा आता केवळ वादाचा विषय उरलेला नाही. हा प्रश्न संविधान आणि कायदेशीर तरतुदींच्याही पलीकडे जाणारा आहे. भारतातील आरक्षण व्यवस्था कधीही ‘गरिबी निर्मूलन कार्यक्रम’ म्हणून तयार करण्यात आली नव्हती. ती ऐतिहासिकदृष्ट्या मागास राहिलेल्या

आदिवासी ओळख आणि आरक्षणाचा हक्क Read More »

राहुल गांधींची ‘दुतोंडी’ भूमिका आणि वास्तवाचे चटके

चुकांची कबुली की मतांचे नवे राजकारण? देशात पुढील काही दिवसात पाच महत्त्वाच्या राज्यांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजेल. या धर्तीवर ऑल इंडिया काँग्रेस कमिटी (AICC) दिल्लीत आपल्या अनुसूचित जाती (SC) आणि मुस्लिम (अल्पसंख्याक) विभागाचे पहिले संयुक्त अधिवेशन आयोजित करीत आहे. काँग्रेस नेते इम्रान प्रतापगढी आणि राजेंद्र पाल गौतम हे राहुल गांधींच्या उपस्थितीत, भाजप सरकारच्या विरोधात

राहुल गांधींची ‘दुतोंडी’ भूमिका आणि वास्तवाचे चटके Read More »

मराठी भाषेचे सुवर्णयुग.. ए.आय आधारित मराठी विश्वकोश

मागील काही वर्षांत तंत्रज्ञानाने मानवी जीवनाचा प्रत्येक कोपरा व्यापला आहे. यामध्ये ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाटा सिंहाचा आहे. जागतिकीकरणाच्या या वेगात प्रांतीय भाषांचे अस्तित्व टिकवणे आणि त्या डिजिटल जगाशी जोडणे हे प्रत्येक प्रादेशिक सरकारसमोरील मोठे आव्हान होते. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हे आव्हान केवळ स्वीकारलेच नसून त्याचे एका सुवर्णसंधीत रूपांतर केले.

मराठी भाषेचे सुवर्णयुग.. ए.आय आधारित मराठी विश्वकोश Read More »

वांद्रे येथील ऐतिहासिक बुलडोझर कारवाई आणि मुंबईतील तुष्टीकरणाच्या राजकारणाचा अंत!

मुंबई ही केवळ भारताची आर्थिक राजधानी नसून, ते कायद्याचे राज्य, मराठी संस्कृती, आणि स्वाभिमान असणारे महानगर आहे. मुंबईने इतिहासकाळात अनेक चढ-उतार आणि वादळे झेलली आहेत. मात्र, गेल्या अनेक दशकांपासून राजकीय मतपेटीच्या स्वार्थासाठी, मतदारांच्या लांगूलचालनासाठी मुंबईच्या भौगोलिक आणि सामाजिक रचनेशी भयानक खेळ खेळला गेला. विशिष्ट भागांमधील बेकायदा घुसखोरी आणि अतिक्रमणांकडे तात्कालिक राजकीय फायद्यासाठी प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्यांनी

वांद्रे येथील ऐतिहासिक बुलडोझर कारवाई आणि मुंबईतील तुष्टीकरणाच्या राजकारणाचा अंत! Read More »

बाल्टिक गुंतवणूक आणि उत्तर अमेरिकन ऑटो मॉडेल: भारताचा आर्थिक मास्टरस्ट्रोक

जागतिक भू-राजकीय आणि आर्थिक समीकरणात एक मोठा बदल घडून येत आहे. अमेरिकेच्या व्यापारी दबावातून मुक्त होण्यासाठी ४० मध्यम शक्तीच्या देशांनी (Middle Powers) आपले अब्जावधी डॉलर्सचे भांडवल अमेरिकेतून बाहेर काढून भारताकडे, विशेषतः महाराष्ट्राकडे वळवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. कॅनडाचे वित्तीय धोरणकर्ते मार्क कार्नी यांनी या देशांना एकत्र आणून ‘डेमोक्रॅटिक कॉमर्स अलाईन्स’ (DCA) ची स्थापना केली आहे.

बाल्टिक गुंतवणूक आणि उत्तर अमेरिकन ऑटो मॉडेल: भारताचा आर्थिक मास्टरस्ट्रोक Read More »

“हिंदुत्व ही एक जीवनपद्धती आहे”: सर्वोच्च न्यायालयाचा पुनरुच्चार

“हिंदुत्व ही एक जीवनपद्धती आहे” या आपल्या ऐतिहासिक निरीक्षणाचा पुनर्विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने दिलेला नकार केवळ न्यायालयीन पुनरुच्चार नाही. हे एक सांस्कृतिक समर्थन आहे. अशा वेळी, जेव्हा हिंदुत्वाला संकुचित राजकीय चष्म्यातून चुकीच्या पद्धतीने मांडले जात आहे, तेव्हा न्यायालयाने बुधवारी शबरीमला प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान भारताच्या ऐतिहासिक आणि तात्विक जाणीवेमध्ये खोलवर रुजलेले सत्य पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे

“हिंदुत्व ही एक जीवनपद्धती आहे”: सर्वोच्च न्यायालयाचा पुनरुच्चार Read More »

पॉक्सो कायदा, फाशी, फास्ट ट्रॅक न्यायालय

भोरमध्ये नुकत्याच झालेल्या चिमुकलीवरील अत्याचाराने जनक्षोभ उसळला जो अत्यंत रास्त आहे. ४ वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करणारा नराधम ६५ वर्षाचा सराईत, तत्सम आरोपांखाली अटक झालेला विकृत गुन्हेगार होता. विकृती आणि गुन्हेगारांपासून संरक्षण देणे, समाजात शिक्षेचा धाक निर्माण करणे की जेणेकरून इतर व्यक्तींना जरब बसून गुन्हे करण्यापासून ते परावृत्त होतील हे कायद्याचे, न्यायसंस्थेचे आणि सरकारचे काम आहे.

पॉक्सो कायदा, फाशी, फास्ट ट्रॅक न्यायालय Read More »

ऑपरेशन सिंदूरचे स्मरण: दहशतवादाविरुद्ध भारताचे नवे धोरण

‘ऑपरेशन सिंदूर’ला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर, हे मान्य करावे लागेल की भारताने दिलेले हे निर्णायक उत्तर केवळ एका लष्करी कारवाईपुरते मर्यादित नाही. हे एका कठोर राष्ट्रीय धोरणाचे प्रतीक आहे, जे सीमेपलीकडून होणारा दहशतवाद सहन करण्यास नकार देते आणि पाकिस्तानच्या दुटप्पीपणाला अंतहीन राजनैतिक संयमाने उत्तर देण्यावर आता विश्वास ठेवत नाही. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने हे स्पष्ट

ऑपरेशन सिंदूरचे स्मरण: दहशतवादाविरुद्ध भारताचे नवे धोरण Read More »

केरळ-पश्चिम बंगाल : भारतातील कम्युनिस्ट चळवळीचा अंत

भारतातील कम्युनिस्ट (डाव्या) चळवळीचा प्रवास आता केवळ चढ-उताराचा राहिलेला नाही, तर तो कायमचा संपत चालल्यासारखा वाटत आहे. एकेकाळी शिस्त आणि पक्क्या विचारधारेसाठी ओळखला जाणारा हा पक्ष आता निवडणुकांच्या रिंगणात आणि लोकांच्या चर्चेत आपले स्थान टिकवण्यासाठी धडपडत आहे. केरळमधील परिस्थिती केरळच्या ताज्या निकालांनी हे चित्र अधिक स्पष्ट केले आहे. अनेक वर्षे केरळ हा डाव्यांचा असा बालेकिल्ला

केरळ-पश्चिम बंगाल : भारतातील कम्युनिस्ट चळवळीचा अंत Read More »