News Bharati

सामाजिक

महाविद्यालयीन प्रवेश अर्जांमध्ये ‘एकल पालकांचे अपत्य’ प्रवर्ग; महाराष्ट्राचा पुढाकार

महाविद्यालयीन प्रवेश अर्जांमध्ये ‘एकल पालकांचे अपत्य’ हा स्वतंत्र प्रवर्ग समाविष्ट करण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव वरवर पाहता एक प्रशासकीय बदल वाटू शकतो. परंतु प्रत्यक्षात तो बदलत्या भारतीय कुटुंबव्यवस्थेची आणि त्यातून निर्माण होणाऱ्या नव्या सामाजिक वास्तवाची दखल घेणारा महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. आजही आपल्या शैक्षणिक व्यवस्थेतील बहुतांश फॉर्म, नियम आणि प्रक्रिया पारंपरिक कुटुंब रचनेभोवतीच फिरताना दिसतात. वडील, […]

महाविद्यालयीन प्रवेश अर्जांमध्ये ‘एकल पालकांचे अपत्य’ प्रवर्ग; महाराष्ट्राचा पुढाकार Read More »

कुंभार समाजाचा गौरवशाली इतिहास आणि आर्थिक योगदान

भारतीय संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या पायाभरणीत बलुतेदारी पद्धतीचे फार मोठे योगदान राहिले आहे. या बलुतेदारीमधील एक अत्यंत महत्त्वाचा आणि अविभाज्य घटक म्हणजे ‘कुंभार समाज’. मानवी संस्कृतीच्या उगमापासून ते आजच्या आधुनिक युगापर्यंत या समाजाने आपल्या कलेच्या आणि कष्टाच्या जोरावर समाजाची सेवा केली आहे. मातीला केवळ आकार न देता, त्या मातीतून मानवी जीवनाला समृद्ध करणारे शेकडो उपयुक्त

कुंभार समाजाचा गौरवशाली इतिहास आणि आर्थिक योगदान Read More »

पंच परिवर्तन: पर्यावरण संवर्धन व शाश्वत जीवनमार्ग

पृथ्वीवरील जीवनाचे अस्तित्व हवा, पाणी, माती, वनसंपदा आणि जैवविविधता यांच्यावर अवलंबून आहे. मात्र वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण, जंगलतोड, प्रदूषण आणि नैसर्गिक संसाधनांचा अतिरेकी वापर यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. हवामान बदल, पाण्याची टंचाई, तापमानवाढ आणि नैसर्गिक आपत्ती यांसारखी संकटे आज संपूर्ण जगासमोर उभी आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या शताब्दी वर्षानिमित्त मांडलेल्या \”पंच परिवर्तन\”

पंच परिवर्तन: पर्यावरण संवर्धन व शाश्वत जीवनमार्ग Read More »

सामाजिक विकृतींचे जाळे आणि आत्मपरीक्षणाची गरज

आजचा आधुनिक समाज विज्ञानाच्या जोरावर प्रगतीची नवनवीन शिखरे पादाक्रांत करत असला, तरी दुसरीकडे त्याचा नैतिक पाया ढासळत असल्याचे भीषण चित्र समोर येत आहे. नुकतीच समोर आलेली मुंबईतील गर्भपाताची आकडेवारी, विनयभंगाची वाढती प्रकरणे आणि कोल्हापूरचे सामूहिक बलात्काराचे प्रकरण या घटना केवळ कायदा-व्यवस्थेपुढील आव्हान नसून आपल्या कुटुंब व्यवस्थेच्या अपयशाची गंभीर लक्षणे आहेत. कुटुंब हा समाजाचा पायाभूत घटक

सामाजिक विकृतींचे जाळे आणि आत्मपरीक्षणाची गरज Read More »

दलित खाद्यपदार्थांच अर्थशास्त्र: अस्मितेच्या बाजारपेठेकडून राजकीय वणव्यापर्यंत

काही वर्षांपूर्वी अंदाजे कोरोनाच्या सुरुवातीला २०१९ च्या फेब्रु.-मार्चच्या दरम्यान आम्ही मित्र एकत्र येऊन दलित समाजाच्या खाद्यपद्धतीवर अर्थशास्त्रीयरित्या काही काम करावं असा विचार केला होता. हे मित्र चळवळीचेच होते अस नाही. अर्थशास्त्राचा संशोधनात्मक अधिष्ठान असलेले, जागतिक स्तरातल्या खाजगी कंपन्यांमध्ये काम करणारे काही अर्थशास्त्रज्ञ त्यांच्याबरोबर माझ्या या चर्चा चालू होत्या. फक्त एवढीच गोष्ट नव्हती तर खाद्यपद्धती बरोबर कपडे घालण्याची

दलित खाद्यपदार्थांच अर्थशास्त्र: अस्मितेच्या बाजारपेठेकडून राजकीय वणव्यापर्यंत Read More »

गोरक्षक गजानन सुरोशे अमर रहे अमर रहे…

यवतमाळच्या महागाव तालुक्यातील बिजोरा टोल नाक्याजवळ रविवार, २४ मे २०२६ च्या मध्यरात्रीच्या सुमारास काही बजरंग दल कार्यकर्ते बिजोरा टोल नाक्यावर उभे होते. यावेळी एक संशयित पिकअप वाहन भरधाव निघाले. त्यात ८ ते १० गोवंश असल्याची शंका आल्याने, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दुचाकीद्वारे पिकअप वाहनाचा पाठलाग केला. दरम्यान पिकअपने बजरंग दल कार्यकर्त्यांच्या दुचाकीला कट मारून पाडले. त्यात दोघे

गोरक्षक गजानन सुरोशे अमर रहे अमर रहे… Read More »

महाराष्ट्रातील पाणथळ जमिनींची सद्यस्थिती आणि कायदेशीर चौकट

डिजिटल मॅपिंग ते प्रत्यक्ष पडताळणी पर्यावरणीय समतोलाचा पाया आणि मानवी अस्तित्वाचे सुरक्षा कवच मानल्या जाणाऱ्या ‘पाणथळ जागा’ (Wetlands)आज अनियंत्रित शहरीकरण आणि विकासाच्या नावाखाली अत्यंत गंभीर वळणावर उभ्या आहेत. जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलाच्या काळात महाराष्ट्रासारख्या औद्योगिक राज्यासाठी पाणथळ जागांचे संरक्षण करणे हा केवळ पर्यावरणाचा विषय नसून तो मानवी आरोग्याशी, पूर नियंत्रणाशी आणि भूजल पातळीशी

महाराष्ट्रातील पाणथळ जमिनींची सद्यस्थिती आणि कायदेशीर चौकट Read More »

नेकनूर येथील भाविकांवरील अमानुष हल्ला आणि वाढता सामाजिक तणाव

बीड जिल्ह्यातील नेकनूर येथील प्रसिद्ध बंकटस्वामी संस्थानमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचा भक्तीमय सोहळा सुरू असताना, एका दुर्दैवी आणि संतापजनक घटनेने संपूर्ण परिसराचे वातावरण कलुषित झाले आहे. आपल्या कुटुंबातील महिला आणि लहान मुलांसह दर्शनासाठी निघालेले भाविक रोहीदास लोखंडे यांच्या रिक्षाला दोन मुस्लिम तरुणांनी पाठीमागून धडक दिली. या किरकोळ अपघाताचे निमित्त करून शेकडोच्या संख्येने गोळा झालेल्या धर्मांध जमावाने

नेकनूर येथील भाविकांवरील अमानुष हल्ला आणि वाढता सामाजिक तणाव Read More »

PMAY-G: ५ लाख घरांनी फुलली लाखो कुटुंबांची स्वप्ने, महाराष्ट्र बेघरमुक्तीकडे वेगाने!

महाराष्ट्र सरकारने १५ मे २०२६ रोजी सातारा येथे प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत पूर्ण झालेल्या ५ लाख घरांचे लोकार्पण करत लाखो गरीब कुटुंबांच्या आयुष्यात नव्या आशेचा दिवा पेटवला. केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सैनिक शाळा मैदानावर पार पडलेल्या लाभार्थी मेळाव्यात अनेक कुटुंबांच्या डोळ्यांत आनंदाश्रू चमकत होते. काही लाभार्थींना

PMAY-G: ५ लाख घरांनी फुलली लाखो कुटुंबांची स्वप्ने, महाराष्ट्र बेघरमुक्तीकडे वेगाने! Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना : जालन्यात बहुउद्देशीय विपश्यना केंद्र

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली जालना येथे नियोजित विपश्यना केंद्र आणि बहुउद्देशीय सुविधेबाबत घेतलेला आढावा बैठक होती. जालना जिल्ह्यात ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना’ अंतर्गत विपश्यना केंद्रासह वाचनालय, अभ्यासिका, धम्म केंद्र आणि प्रशिक्षण केंद्र अशा बहुउद्देशीय सुविधांच्या उभारणीला गती देण्याचे निर्देश मंत्री शिरसाट यांनी यावेळी दिले. महाराष्ट्रातील विपश्यना केंद्रांची चळवळ आणि

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना : जालन्यात बहुउद्देशीय विपश्यना केंद्र Read More »