News Bharati

Team NB Marathi

आणीबाणी आणि वाघाची मावशी…

२५ जून १९७५… ५० वर्षांपूर्वी भारत राज्याच्या राणीने ते राज्य फसवणूक करून बळकावले आहे असा निवाडा राज्याच्या न्यायाधीश रामशास्त्री प्रभुण्यांनी दिला आणि मध्यरात्री राणीने आपल्या राज्यातील सगळ्या वाघ सिंहांना पकडून पिंजऱ्यात कोंडायला सुरुवात केली. अगदी त्यांच्यावर डरकाळी फोडायलाच नव्हे तर गुरगुरायलाही बंदी घातली. रस्त्यावरचे मोकाट कुत्रे, लाल माकडे आणि हिरवे साप यांची सुद्धा धरपकड सुरू […]

आणीबाणी आणि वाघाची मावशी… Read More »

ढासळती नैतिकता आणि ‘जेन झी’चे इन्स्टंट क्रौर्य

पुण्यातील लोहगड किल्ल्याच्या कड्यावरून केतन अग्रवाल या तरुणाला त्याचीच वाग्दत्त वधू सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांनी ढकलून ठार मारल्याची घटना म्हणजे केवळ एक गुन्हेगारी कृत्य नाही. हा आजच्या तरुण पिढीच्या मानसिकतेत आणि आपल्या सामाजिक जडणघडणीत कुठेतरी गंभीर बिघाड झाल्याचा चिंताजनक आणि भीषण धोक्याचा इशारा आहे. या मुलीचे वय अवघे वीस वर्षे! ज्या

ढासळती नैतिकता आणि ‘जेन झी’चे इन्स्टंट क्रौर्य Read More »

पशु संवर्धन योजना : व्यवस्थापनातील त्रुटी असतील तर योजनेवर अपयशाचा ठपका का?

वर्धा जिल्ह्यातील दोन लाभार्थ्यांच्या अनुभवाच्या आधारे शासनाच्या पशुपालन योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. संबंधित लाभार्थ्यांना आर्थिक नुकसान झाले, ही बाब निश्चितच गंभीर आहे. मात्र, अशा काही घटनांवरून संपूर्ण योजना अपयशी ठरवणे किंवा त्यासाठी थेट सरकारलाच जबाबदार धरणे योग्य ठरणार नाही. पशुपालन हा अत्यंत कौशल्यपूर्ण आणि सातत्याने लक्ष देण्याचा व्यवसाय आहे. केवळ दोन गायी मिळाल्या

पशु संवर्धन योजना : व्यवस्थापनातील त्रुटी असतील तर योजनेवर अपयशाचा ठपका का? Read More »

भारतीय लोकशाही जेव्हा थेट ‘रिस्ट्रिक्टेड मोड’वर गेली होती…

\”तोंडातून ब्र ही काढू नकोस…\” ही एक मराठी म्हण ऐकून तुम्हाला वाटेल, हे काय चाललंय? पण , अशी खरीखुरी ‘टॉक्सिक’ आणि डेंजर सिच्युएशन आपल्या देशात आली होती. कोणालाही काहीही बोलायची परवानगी नव्हती, स्वतःचं मत सोशल मीडियावर तर सोडाच, पण चौकात उभे राहून मांडायचीही सोय नव्हती. आणि हे कुठे घडलं? तर आपल्या भारतात! आज जे तथाकथित

भारतीय लोकशाही जेव्हा थेट ‘रिस्ट्रिक्टेड मोड’वर गेली होती… Read More »

आणीबाणीची ५१ वर्षे : दुर्गाबाईंचा करारी कणा आणि आजचे ‘गळेकाढू’ ढोंगी!

भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वांत काळाकुट्ट दिवस म्हणजे २५ जून १९७५. (आणीबाणी : २५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७). या घटनेला बरोबर ५१ वर्षे पूर्ण होत आहेत. एका रात्रीत संपूर्ण देशाला एका व्यक्तीच्या अहंकारापोटी आणि सत्तेच्या हव्यासापोटी तुरुंग बनवले गेले. घटनेचा गळा घोटला गेला आणि देशातील जनतेचे मूलभूत अधिकार पायदळी तुडवले गेले. आज संसदेच्या पायऱ्यांवर

आणीबाणीची ५१ वर्षे : दुर्गाबाईंचा करारी कणा आणि आजचे ‘गळेकाढू’ ढोंगी! Read More »

हिंदु साम्राज्य दिवस: हिंदु अस्मितेचा जागर

आजच्या बदलत्या जागतिक आणि सामाजिक समीकरणांमध्ये जेव्हा आपण एकात्मतेच्या आणि राष्ट्रीय अस्मितेच्या गप्पा मारतो, तेव्हा साडेतीनशे वर्षांपूर्वी रायगडावर झालेला शिवराज्याभिषेक सोहळा आपल्याला एका नव्या ऊर्जेने प्रेरणा देतो. इतिहास केवळ पुस्तकात बंद करून ठेवण्यासाठी नसतो, तर तो वर्तमानातून भविष्याकडे वाटचाल करताना दीपस्तंभाप्रमाणे काम करतो. यंदा येत्या २७ जूनला तिथीने- ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला साजरा होणारा ‘हिंदू साम्राज्य

हिंदु साम्राज्य दिवस: हिंदु अस्मितेचा जागर Read More »

संविधानाच्या मंदिरात ‘शरिया’चे भूत का?

महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे सभागृह हे राज्याला दिशा देणारे, कायदे करणारे आणि १४ कोटी जनतेच्या सार्वभौम अधिकारांचे रक्षण करणारे पवित्र स्थान आहे. परंतु, याच सभागृहात जेव्हा काही सदस्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली भारतीय राज्यघटना बाजूला सारून धार्मिक ग्रंथांचे आणि मध्ययुगीन ‘शरिया’ कायद्यांचे गोडवे गाऊ लागतात, तेव्हा महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेची आणि लोकशाहीची मान शरमेने खाली जाते. नाशिकमधील

संविधानाच्या मंदिरात ‘शरिया’चे भूत का? Read More »

‘शरिया कायदा हवाय? तर मग जेथे तो लागू आहे त्या देशात जा’ – नितेश राणे

भारतात कुराण लागू करण्याच्या इस्लामिक मागण्यांवरून भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी टीकास्त्र सोडले असून, समान नागरी कायद्याला (UCC) विरोध करणाऱ्यांनी पाकिस्तानात जावे, असे त्यांनी म्हटले आहे. सध्या सुरू असलेल्या विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्रातही समान नागरी कायदा (UCC) लागू केला जाईल, अशी घोषणा राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केली. विधानसभेत बोलताना कदम यांनी सांगितले की,

‘शरिया कायदा हवाय? तर मग जेथे तो लागू आहे त्या देशात जा’ – नितेश राणे Read More »

तमिळनाडू मंदिर निधीचा लढा: विशेष शासनादेश की इमेज मेकओव्हर?

तमिळनाडूच्या राजकीय पटलावर मे २०२६ मधील विधानसभा निवडणुकीने एक मोठे सत्तांतर घडवून आणले. तब्बल ५९ वर्षांची द्रविडीय मक्तेदारी मोडीत काढत नवख्या ‘तमिळगा वेत्री कळगम’ (TVK) पक्षाचे सर्वेसर्वा आणि लोकप्रिय अभिनेते सी. जोसेफ विजय (थलपती विजय) राज्याचे ९ वे मुख्यमंत्री बनले. पदभार स्वीकारताच त्यांनी मागील एम. के. स्टालिन (DMK) सरकारने मंजूर केलेले मंदिरांना मिळणाऱ्या निधीतून उभे

तमिळनाडू मंदिर निधीचा लढा: विशेष शासनादेश की इमेज मेकओव्हर? Read More »

छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार २०२६

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती आणि ‘सामाजिक न्याय दिना’चे औचित्य साधून येत्या रविवार, दिनांक २८ जून २०२६ रोजी महाड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात \”राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद २०२६\” चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत राज्यातील विविध विभागांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांना ‘छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय

छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार २०२६ Read More »