News Bharati

कोकण

जमिनीखालून बोगदा आणि कोस्टल रोड: घोडबंदर रोड  ₹२२,६११ कोटींचा प्रकल्प

मुंबई महानगर प्रदेशातील -MMR अत्यंत महत्त्वाच्या आणि वेगाने विकसित होणाऱ्या उपनगरांमध्ये ‘ठाणे’ शहराचा वरचा क्रमांक लागतो. आणि या ठाणे शहराची आर्थिक, सामाजिक आणि भौगोलिक जीवनवाहिनी म्हणजे ‘घोडबंदर रोड’ . साधारण २० किलोमीटर लांबीचा हा मार्ग केवळ ठाण्याला मुंबईच्या पश्चिम उपनगरांशी (बोरिवली, मीरा-भायंदर) जोडत नाही, तर तो दक्षिण भारताला गुजरात आणि उत्तर भारताशी जोडणारा एक अत्यंत […]

जमिनीखालून बोगदा आणि कोस्टल रोड: घोडबंदर रोड  ₹२२,६११ कोटींचा प्रकल्प Read More »

पालघरमध्ये ‘स्टुडंट व्हिसा जिहाद ; हिंदू मुलींना लक्ष्य, लव्ह जिहादचा प्रकार उघड

बोर्डी-डहाणू प्रकरणाने हिंदू समाजाला दिलेला गंभीर इशारा पालघर जिल्ह्यातील बोर्डी-डहाणू येथे दोन सख्ख्या बहिणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे शोषण, अश्लील व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेलिंग आणि परदेशात नेल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणामुळे हिंदू मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात पीडित मुलींना विश्वासात घेऊन त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला होता आहे. स्टुडंट व्हिसाच्या नावाखाली

पालघरमध्ये ‘स्टुडंट व्हिसा जिहाद ; हिंदू मुलींना लक्ष्य, लव्ह जिहादचा प्रकार उघड Read More »

नेहरू प्रणित इतिहास विकृतीकरण: ‘गायरान’ ठरवलेला गोपाळगड आणि दुर्लक्षित शिवइतिहास

आत्ताच हाती आलेल्या व्हिडिओमध्ये पर्यटकांचा आणि ऐतिहासिक वारशाचा अपमान केलेले मणियार यांनी स्थानिक पोलिसांना धरून गोपाळगड हा पर्यटकांसाठी कसा खुला आहे याविषयी सांगितल आहे. प्रत्यक्षात मात्र नेटकऱ्यांच्या सांगण्यावरून परिस्थिती काही औरच दिसते. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील ऐतिहासिक गोपाळगड किल्ल्यावर पर्यटकांशी झालेले गैरवर्तन आणि निर्माण झालेला वाद, हा केवळ एका स्थानिक जमिनीचा तुकडा किंवा

नेहरू प्रणित इतिहास विकृतीकरण: ‘गायरान’ ठरवलेला गोपाळगड आणि दुर्लक्षित शिवइतिहास Read More »

सुवर्णदुर्ग किल्ल्यावर हुल्लडबाजांना हटकल्याने दोन हिंदू तरुणांवर जीवघेणा हल्ला; हर्णे परिसरात तणाव

ऐतिहासिक सुवर्णदुर्ग किल्ल्यावर मद्यपान व धूम्रपान करणाऱ्या मुस्लिम हुल्लडबाजांना हटकल्यामुळे दोन हिंदू युवकांवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना हरणे येथे घडली. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून बुधवारी रात्री स्थानिक बाजारपेठेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. महाराष्ट्राचा इतिहास आणि अस्मिता येथील गडकिल्ल्यांशी घट्ट जोडलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर राजवटींनी उभारलेले हे

सुवर्णदुर्ग किल्ल्यावर हुल्लडबाजांना हटकल्याने दोन हिंदू तरुणांवर जीवघेणा हल्ला; हर्णे परिसरात तणाव Read More »

जयास नाहीं दृढ बुद्धि। तो येक मूर्ख ॥ रामदास स्वामी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी \”उधळपट्टीचा छंद\” या शीर्षकाखाली मुंबईच्या पाणीपुरवठा व विकासावर लिहिलेला मनभावी लेख वाचला. पहिले म्हणजे हा लेख आदित्य ठाकरे यांनी स्वतः लिहिला असण्याची शक्यता खूपच कमी वाटते. त्यांचे वडील मुख्यमंत्री असताना जसा पेड सर्व्हे करून स्वतः ला भारतातील \”बेस्ट मुख्यमंत्री\” म्हणून घोषित केले जायचे.

जयास नाहीं दृढ बुद्धि। तो येक मूर्ख ॥ रामदास स्वामी Read More »

सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला पालघरची घरवापसी

पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे श्री हनुमान जयंतीच्या दिवशी हिंदू धर्मात ‘घरवापसी’चा मोठा कार्यक्रम पार पडला. माहितीनुसार, २५१ आदिवासी (जनजातीय) कुटुंबांनी (अंदाजे १,२०० बंधू-भगिनी) पुन्हा सनातन हिंदू धर्म स्वीकारला. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने बोईसरमधील अवध नगर येथील टीमा हॉल ग्राउंडवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विधीवत पूजन, हवन आणि धार्मिक

सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला पालघरची घरवापसी Read More »

भाव तेथे देव… पर्यावरणपूरक गणेशोत्सव…

शनिवार, २८ मार्च २०२६च्या महाराष्ट्र टाईम्समध्ये पहिल्या पानावर \”पर्यावरणपूरक मूर्तींसाठीच मंडप\” अशी एक उत्साहवर्धक बातमी दिली आहे. बातमीचा मतितार्थ असा आहे की, \”येत्या गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेने मूर्तीकारांना तात्पुरत्या मंडपाची परवानगी देताना केवळ पर्यावरण पूरक मूर्ती घडवण्याची आणि त्यांच्या विक्रीची अट घातली आहे. केवळ पर्यावरणपूरक मूर्ती घडवणाऱ्या मूर्तीकारास आवश्यक ती जागा विनामूल्य उपलब्ध करून दिली जाणार

भाव तेथे देव… पर्यावरणपूरक गणेशोत्सव… Read More »

‘संस्कृती संवर्धन’चा पुढाकार; पावणे दोन लाख विद्यार्थ्यांनी दिली रामायण-महाभारतावर आधारित परीक्षा

ठाणे : सध्याच्या काळात सर्वच क्षेत्रांत नैतिकतेचे पतन होत असताना, भावी पिढीला रामायण, महाभारत आणि थोर महापुरुषांच्या प्रेरणादायी विचारांची ओळख करून देण्यासाठी ‘संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान’ सातत्याने कार्यरत आहे. प्रतिष्ठानच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या सांस्कृतिक परीक्षेत महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील सुमारे पावणे दोन लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये ठाणे विभागातील ७८ शाळांमधील ९ हजार विद्यार्थ्यांचा समावेश

‘संस्कृती संवर्धन’चा पुढाकार; पावणे दोन लाख विद्यार्थ्यांनी दिली रामायण-महाभारतावर आधारित परीक्षा Read More »

“हिंद-दी-चादर” सांस्कृतिक कार्यक्रमाचे वाशी येथे आयोजन

नवी मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय मार्फत, महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या वतीने श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त “हिंद-दी-चादर” या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम नाट्य, गीत आणि नृत्य यांचा संगम असलेला एक प्रभावी सांस्कृतिक आविष्कार असणार आहे. सुमारे ६० कलावंतांच्या संचातून

“हिंद-दी-चादर” सांस्कृतिक कार्यक्रमाचे वाशी येथे आयोजन Read More »

ठाणेकरांना कोकणी मेवा चाखण्याची संधी; महापौर शर्मिला पिंपळोकर यांच्या हस्ते विभागीय कृषी प्रदर्शनाचा शुभारंभ

ठाणे : कोकण विभागातील शेतकरी आणि नवउद्योजकांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या भव्य विभागीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन काल ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळोकर यांच्या हस्ते थाटात संपन्न झाले. तीन हात नाका येथील स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक आणि धर्मवीर आनंद दिघे प्रशासकीय इमारतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाद्वारे केंद्र शासनाच्या ‘प्रधानमंत्री सूक्ष्म

ठाणेकरांना कोकणी मेवा चाखण्याची संधी; महापौर शर्मिला पिंपळोकर यांच्या हस्ते विभागीय कृषी प्रदर्शनाचा शुभारंभ Read More »