News Bharati

विशेष

भारतीय लोकशाही जेव्हा थेट ‘रिस्ट्रिक्टेड मोड’वर गेली होती…

\”तोंडातून ब्र ही काढू नकोस…\” ही एक मराठी म्हण ऐकून तुम्हाला वाटेल, हे काय चाललंय? पण , अशी खरीखुरी ‘टॉक्सिक’ आणि डेंजर सिच्युएशन आपल्या देशात आली होती. कोणालाही काहीही बोलायची परवानगी नव्हती, स्वतःचं मत सोशल मीडियावर तर सोडाच, पण चौकात उभे राहून मांडायचीही सोय नव्हती. आणि हे कुठे घडलं? तर आपल्या भारतात! आज जे तथाकथित […]

भारतीय लोकशाही जेव्हा थेट ‘रिस्ट्रिक्टेड मोड’वर गेली होती… Read More »

आणीबाणीची ५१ वर्षे : दुर्गाबाईंचा करारी कणा आणि आजचे ‘गळेकाढू’ ढोंगी!

भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वांत काळाकुट्ट दिवस म्हणजे २५ जून १९७५. (आणीबाणी : २५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७). या घटनेला बरोबर ५१ वर्षे पूर्ण होत आहेत. एका रात्रीत संपूर्ण देशाला एका व्यक्तीच्या अहंकारापोटी आणि सत्तेच्या हव्यासापोटी तुरुंग बनवले गेले. घटनेचा गळा घोटला गेला आणि देशातील जनतेचे मूलभूत अधिकार पायदळी तुडवले गेले. आज संसदेच्या पायऱ्यांवर

आणीबाणीची ५१ वर्षे : दुर्गाबाईंचा करारी कणा आणि आजचे ‘गळेकाढू’ ढोंगी! Read More »

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी: अखंड भारताचे शिल्पकार आणि राष्ट्रवादाचे प्रेरणास्थान

२३ जून १९५३ रोजी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश कोणत्याही सत्तेसाठी, पदासाठी किंवा राजकीय फायद्यासाठी नव्हता, तर भारताची एकता कमकुवत करणाऱ्या एका घटनात्मक व्यवस्थेला आव्हान देण्यासाठी होता. दुर्दैवाने, ते तिथून कधीही जिवंत परतले नाहीत. आज सात दशकांहून अधिक काळ उलटून गेल्यावरही त्यांचे हे सर्वोच्च बलिदान कोट्यवधी भारतीयांना प्रेरणा देत आहे आणि

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी: अखंड भारताचे शिल्पकार आणि राष्ट्रवादाचे प्रेरणास्थान Read More »

योग: कर्मसु कौशलम्… आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ सप्टेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) ६९ व्या सत्रात पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता…  हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस (Summer Solstice) असतो… भारतीय परंपरेनुसार या काळानंतर सूर्य दक्षिणायनात प्रवेश करतो, जो काळ अध्यात्म आणि योगाभ्यासासाठी अत्यंत शुभ मानला जातो… नरेंद्र मोदींच्या या प्रस्तावाला संयुक्त

योग: कर्मसु कौशलम्… आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ Read More »

सोलो ट्रॅव्हल; एकदा तरी करुन पाहाच…!

सोलो ट्रॅव्हल; स्वत:ला वेळ देण्याचा एक उत्तम पर्याय फिरायला जायचं म्हटलं की भरगच्च प्लॅनिंग, सोबत येणाऱ्यांच्या आवडीनिवडी, सगळ्यांची सोय असे सगळे स्वाभाविकच आले. पण हे सगळे न करता आपण एकट्यानेच कुठेतरी फिरायला जायचे छरवले तर? ही संकल्पना थोडी वेगळी नक्कीच आहे पण अशक्य नाही. माणूस हा मुळात समाजप्रिय प्राणी असल्याने आपल्यापैकी बहुतांश जणांना सगळ्या गोष्टी

सोलो ट्रॅव्हल; एकदा तरी करुन पाहाच…! Read More »

संस्कृत : भारतीय भाषांची जननी आणि धोरणात्मक बदल

माणसाच्या उत्क्रांतीत आणि त्याच्या संस्कृतीच्या प्रवासात भाषेचा वाटा अतिशय मोलाचा राहिला आहे. भाषा केवळ संवादाचे माध्यम नसते, तर ती आपल्या विचारांना, आपल्या संपूर्ण मेंदूला आकार देणारे एक विलक्षण साधन आहे. या प्रवासात संस्कृतचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्रिभाषा सूत्रात – संस्कृतसंस्कृतचे भाषिक महत्त्व सर्वश्रुत आहेच. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत शालेय स्तरावर बहुभाषिकतेला चालना देण्यासाठी त्रिभाषा सूत्राची नव्याने

संस्कृत : भारतीय भाषांची जननी आणि धोरणात्मक बदल Read More »

महाविद्यालयीन प्रवेश अर्जांमध्ये ‘एकल पालकांचे अपत्य’ प्रवर्ग; महाराष्ट्राचा पुढाकार

महाविद्यालयीन प्रवेश अर्जांमध्ये ‘एकल पालकांचे अपत्य’ हा स्वतंत्र प्रवर्ग समाविष्ट करण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव वरवर पाहता एक प्रशासकीय बदल वाटू शकतो. परंतु प्रत्यक्षात तो बदलत्या भारतीय कुटुंबव्यवस्थेची आणि त्यातून निर्माण होणाऱ्या नव्या सामाजिक वास्तवाची दखल घेणारा महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. आजही आपल्या शैक्षणिक व्यवस्थेतील बहुतांश फॉर्म, नियम आणि प्रक्रिया पारंपरिक कुटुंब रचनेभोवतीच फिरताना दिसतात. वडील,

महाविद्यालयीन प्रवेश अर्जांमध्ये ‘एकल पालकांचे अपत्य’ प्रवर्ग; महाराष्ट्राचा पुढाकार Read More »

सौरऊर्जा : आत्मनिर्भर भारताच्या ऊर्जा क्रांतीचा पाया

एकविसाव्या शतकातील सर्वात मोठे सामरिक आव्हान जर कोणते असेल तर ते ऊर्जा सुरक्षेचे आहे. आज भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना ऊर्जा मागणी अभूतपूर्व वेगाने वाढत आहे. परंतु, या वाढत्या गरजेसाठी आपण अजूनही मोठ्या प्रमाणावर आयातीत जीवाश्म इंधनांवर अवलंबून आहोत. कच्चे तेल, नैसर्गिक वायू आणि कोळसा यांच्या आयातीवर दरवर्षी लाखो

सौरऊर्जा : आत्मनिर्भर भारताच्या ऊर्जा क्रांतीचा पाया Read More »

कुंभार समाजाचा गौरवशाली इतिहास आणि आर्थिक योगदान

भारतीय संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या पायाभरणीत बलुतेदारी पद्धतीचे फार मोठे योगदान राहिले आहे. या बलुतेदारीमधील एक अत्यंत महत्त्वाचा आणि अविभाज्य घटक म्हणजे ‘कुंभार समाज’. मानवी संस्कृतीच्या उगमापासून ते आजच्या आधुनिक युगापर्यंत या समाजाने आपल्या कलेच्या आणि कष्टाच्या जोरावर समाजाची सेवा केली आहे. मातीला केवळ आकार न देता, त्या मातीतून मानवी जीवनाला समृद्ध करणारे शेकडो उपयुक्त

कुंभार समाजाचा गौरवशाली इतिहास आणि आर्थिक योगदान Read More »

असं फुलवा होम गार्डन – शहरात राहूनही अनुभवा हिरवळ

आपलंही छोटं शेत असावं, घराच्या बाजुने फळांची, फुलांची आणि भाज्यांची रोपं असावीत असं अनेकांना वाटतं. आपल्या झाडांची फुलं तोडून देवाला वाहणे किंवा केसात माळणे, ताजी भाजी तोडून त्याची भाजी करणे किंवा झाडाची फळं तोडून खाणे यात जी मज्जा आहे ती इतर कशातच नाही. शहरात राहणाऱ्या आता मिलेनियल असलेल्या पिढीच्या काही जणांनी आणि त्यांच्या पालकांनी आपल्या

असं फुलवा होम गार्डन – शहरात राहूनही अनुभवा हिरवळ Read More »