News Bharati

नागरी मुद्दे

SIR: आमची माती…. आमची माणसं… आमची यादी…

निवडणूक आयोगातर्फे महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेला ३० जून २०२६ पासून सुरुवात होणार आहे. ही मोहीम २९ जुलै २०२६ पर्यंत राबवली जाणार असून, याअंतर्गत घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी केली जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस (शप) चे नेते, माजी मंत्री आणि मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी इन्स्टाग्रामवर महाराष्ट्रातील विशेषतः मुसलमान मतदारांना […]

SIR: आमची माती…. आमची माणसं… आमची यादी… Read More »

बोगस जन्मदाखला: यंत्रणेतील देशद्रोही साखळीवर घाला

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यभरातील विविध महापालिकांमध्ये जात आतापर्यंत हजारो बोगस जन्म प्रमाणपत्रांचे खळबळजनक आकडे पुराव्यांसह उघडकीस आणले असून, या महाघोटाळ्याची व्याप्ती आता आणखी वाढली आहे. मुंबई, ठाणे आणि छत्रपती संभाजीनगरनंतर आता थेट ‘नवी मुंबई’ महानगरपालिका क्षेत्रातही ऑनलाइन प्रणालीचा गैरवापर करून बनावट जन्म दाखले जारी करण्याचे नवीन रॅकेट सोमय्या यांनी समोर आणल्याने सुरक्षा यंत्रणा

बोगस जन्मदाखला: यंत्रणेतील देशद्रोही साखळीवर घाला Read More »

जोडीदार नकोच, का वाढतोय हा ट्रेंड… एकटं जगणं खरंच इतकं सोपं असतं?

वयात आल्यावर आपल्या विरुद्ध लिंगाचे आकर्षण वाटणे अगदीच स्वाभाविक आहे. साधारणत: शाळा संपत असताना म्हणजेच ९-१० वीच्या वयात या गोष्टींचे भान यायला लागते असे म्हणतात. हल्ली ते वय आणखी कमी झाले आहे असे तज्ज्ञ म्हणतात. ठराविक वयानंतर स्वत:ची, शरीराची, भावनांची पुरेशी ओळख झालेली असते आणि अशावेळी विरुद्ध लिंगी व्यक्तीशी जवळीक वाढायला लागते. अशावेळीच अभ्यास, करियर,

जोडीदार नकोच, का वाढतोय हा ट्रेंड… एकटं जगणं खरंच इतकं सोपं असतं? Read More »

कुदळवाडीचा ‘सर्जिकल स्ट्राईक’: दहशतीचा अड्डा ते जागतिक ‘ग्रोथ हब’च्या दिशेने झेप!

पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक नकाशावर गेल्या दोन दशकांपासून ‘कुदळवाडी’ हे नाव एका वेगळ्याच कारणाने चर्चेत होते. अनधिकृत भंगार बाजार, गुन्हेगारी आणि छुप्या पद्धतीने आश्रय घेतलेले घुसखोर यामुळे हा परिसर प्रशासनासाठी डोकेदुखी ठरला होता. मात्र, नुकत्याच झालेल्या धडक कारवाईने या भागाचे चित्र पालटण्यास सुरुवात झाली आहे. अनधिकृत धार्मिक स्थळांवर चाललेला बुलडोझर हा केवळ अतिक्रमणांवरील घाला नाही,

कुदळवाडीचा ‘सर्जिकल स्ट्राईक’: दहशतीचा अड्डा ते जागतिक ‘ग्रोथ हब’च्या दिशेने झेप! Read More »

मुंबई : पाणी टंचाईमागील सत्य आणि सरकारी उपाययोजना

गळती, चोरी आणि वाढती मागणी केंद्रातील मोदी सरकारच्या ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण भागातील जलवाहिन्यांच्या जाळ्याचे आधुनिकीकरण केले जात आहे. मुंबईची तहान भागवणारी जलप्रणाली १५० किलोमीटरपेक्षा जास्त लांब पसरलेली आहे. ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांतील धरणांमधून मुंबईच्या वेशीपर्यंत येईपर्यंतच पाण्याचा संघर्ष सुरू होतो. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा,

मुंबई : पाणी टंचाईमागील सत्य आणि सरकारी उपाययोजना Read More »

मुंबईचा पार्किंग ‘क्राइसिस’ आणि रोबोटिक पार्किंग

मुंबईतील वाहन घनता देशात सर्वाधिक असून, ५१.३४ लाख वाहनांसाठी केवळ ४०,००० ते ५०,००० अधिकृत पार्किंग स्लॉट्स उपलब्ध आहेत. म्हणजेच दर १०० वाहनांमागे फक्त १ ते २ स्लॉट्स उपलब्ध असल्याने अनधिकृत पार्किंग आणि वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. बीएमसीने हुतात्मा चौक (फ्लोरा फाउंटन) येथे ४ स्तरांचे भूमिगत रोबोटिक पार्किंग सुरू केले आहे (क्षमता: १९४ गाड्या).

मुंबईचा पार्किंग ‘क्राइसिस’ आणि रोबोटिक पार्किंग Read More »

जबकी नगाड़ा बज ही गया है वांद्राचा बेहरामपाडा

मुंबईच्या उपनगरीय रेल्वे लाईनवरील वांद्रे हे एक जंक्शन आहे. इथे पश्चिम रेल्वे आणि हार्बर लाईन एकत्र मिळतात. तसेच बाहेरगावी येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्यांसाठी वांद्रे टर्मिनस हे एक मोठे स्थानक आहे. वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला रेल्वे लाईनला चिकटून एक खूप मोठी झोपडपट्टी आहे. सुमारे १० एकर परिसरात भारतनगर आणि बेहराम पाडा या नावाने वसलेल्या या झोपडपट्ट्यांमध्ये

जबकी नगाड़ा बज ही गया है वांद्राचा बेहरामपाडा Read More »

बांगलादेश घुसखोर: जाग जाग बांधवा प्राणसंकटी तरी….

बेकायदेशीर वास्तव्याबाबत कारवाई करून हद्दपार (deport) करण्यात आलेले काही बांगलादेशी नागरिक पुन्हा मुंबईत परत येत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. ८ ऑगस्ट २०२५ रोजी मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांनी राबिया नासिर मुल्लाला इतर १,६०० बांगलादेशी नागरिकांसह विमानाने हद्दपार केले होते. मात्र, ती पुन्हा मुंबईत परतल्याचे उघड झाले. पोलिस उपायुक्त (झोन ९) दीक्षित गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली जुहू पोलिसांनी

बांगलादेश घुसखोर: जाग जाग बांधवा प्राणसंकटी तरी…. Read More »

घर देणारा विकास, संस्कृती जपणारा विकास

मुंबईत सण आले की शहराचं रूपच बदलतं. गणपतीचा गजर, ढोल-ताशांचा नाद, दहीहंडीची तयारी—या सगळ्यात मुंबईचा जीव आहे. या उत्सवांमधून आपली ओळख दिसते, आपली संस्कृती जिवंत राहते. पण या आनंदाच्या गडबडीत एक प्रश्न अनेकांच्या मनात सतत असतो—आपलं घर सुरक्षित आहे का? आज मुंबईत हजारो कुटुंबं जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये राहतात. पावसाळा सुरू झाला की गळती, तडे,

घर देणारा विकास, संस्कृती जपणारा विकास Read More »

अंधेरी-जेव्हीएलआर डबलडेकर फ्लायओव्हर: दोन दशकांनंतर मूर्त स्वरूप!

मुंबईच्या विकासाला आणि दळणवळणाला गती देण्यासाठी राज्य सरकारने हाती घेतलेला ‘फ्युचर-रेडी इन्फ्रास्ट्रक्चर’ दृष्टिकोन आता मूर्त रूप धारण करत आहे.  याच धोरणांतर्गत, मुंबईच्या सर्वात महत्त्वाच्या पूर्व-पश्चिम दुव्यावरील, अंधेरी आणि जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (JVLR) यांना जोडणारा दुमजली उड्डाणपूल  अंतिम टप्प्यात आहे.  हा प्रकल्प गेल्या २५ वर्षांपासून मुंबईकरांना सतावणारी वाहतूक कोंडीची समस्या संपवणार आहे. असे म्हणले जाते. जुन्या

अंधेरी-जेव्हीएलआर डबलडेकर फ्लायओव्हर: दोन दशकांनंतर मूर्त स्वरूप! Read More »