News Bharati

शेती

सहकारी संस्थांतील गैरव्यवहारामुळे शेतकरी सावकारांच्या दावणीला

महाराष्ट्राची सहकार चळवळ ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानली जाते. स्वातंत्र्यानंतर शेतकरी आणि ग्रामीण नागरिकांना खासगी सावकारांच्या पिळवणुकीतून मुक्त करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, पतसंस्था, साखर कारखाने, दूध संघ आणि विविध सहकारी संस्थांचे जाळे उभे करण्यात आले. या संस्थांमुळे शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज, पीककर्ज आणि आर्थिक सुरक्षितता उपलब्ध झाली. मात्र गेल्या काही दशकांत सहकार क्षेत्रात आर्थिक […]

सहकारी संस्थांतील गैरव्यवहारामुळे शेतकरी सावकारांच्या दावणीला Read More »

महिला शेतकऱ्यांना मिळणार सन्मान आणि समान वाटा

भारतीय शेतीव्यवस्थेत महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. पेरणी, निंदणी, कापणी, पशुपालन, दुग्धव्यवसाय आणि शेती व्यवस्थापन अशा जवळपास प्रत्येक कामात महिलांचा मोठा सहभाग असतो. मात्र, प्रत्यक्ष शेती करूनही जमिनीची मालकी त्यांच्या नावावर नसल्याने त्यांना अधिकृतपणे \”शेतकरी\” म्हणून मान्यता मिळत नाही. परिणामी पीक कर्ज, पीक विमा, कृषी अनुदान, नुकसान भरपाई, किसान क्रेडिट कार्ड आणि विविध शासकीय योजनांच्या

महिला शेतकऱ्यांना मिळणार सन्मान आणि समान वाटा Read More »

संवेदनशीलपणाचा प्रत्यय : एका शेतकरी कुटुंबाच्या मदतीसाठी धावले मुख्यमंत्री

शेतकरी महिलेच्या खांद्यावरचे जू उतरले ; शेतकरी कुटुंबाला दिलासा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आजही अनेक शेतकरी आर्थिक अडचणींशी झुंज देत आहेत. निसर्गाच्या लहरीपणासोबतच साधनसामग्रीचा अभाव, वाढता उत्पादन खर्च आणि आर्थिक मर्यादा यामुळे अनेक कुटुंबांचे जीवन संघर्षमय झाले आहे. लातुर जिल्ह्यातील वलांडी येथील भूमिहीन शेतकरी काशिनाथ गायकवाड कुटुंबाची परिस्थिती अतिशय बिकट आहे. ते दुसऱ्याची शेती बटाई करत

संवेदनशीलपणाचा प्रत्यय : एका शेतकरी कुटुंबाच्या मदतीसाठी धावले मुख्यमंत्री Read More »

सहकारी संस्थातील गैरव्यवहारामुळे शेतकरी सावकाराच्या दावणीला

महाराष्ट्रात ग्रामीण कर्जव्यवस्थेचा प्रमुख आधार म्हणून सहकारी बँका आणि पतसंस्था उभ्या राहिल्या होत्या. शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे आणि सावकारीपासून संरक्षण देणे हा त्यामागील मुख्य उद्देश होता. मात्र अनेक वर्षांच्या गैरव्यवस्थापनामुळे, आर्थिक अनियमिततेमुळे आणि काही सहकारी संस्थांच्या कमकुवत झालेल्या आर्थिक स्थितीमुळे ग्रामीण भागातील कर्जपुरवठा व्यवस्थेवर परिणाम झाल्याचे दिसून येते. राज्य शासनाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात

सहकारी संस्थातील गैरव्यवहारामुळे शेतकरी सावकाराच्या दावणीला Read More »

कृषीसमृद्ध महाराष्ट्राची जागतिक झेप : निर्यातीत नवा इतिहास

महाराष्ट्राने पुन्हा एकदा आपल्या कृषी सामर्थ्याचा झेंडा जागतिक बाजारपेठेत दिमाखाने फडकवला आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये राज्याने कृषी, प्रोसेस्ड आणि फूड प्रॉडक्ट्सच्या निर्यातीत सर्वकालीन उच्चांक गाठत तब्बल ₹४७,०१७ कोटींची विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. मागील आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ही निर्यात ₹४०,८९८ कोटी इतकी होती. म्हणजेच अवघ्या एका वर्षात १५ टक्क्यांची भरीव वाढ साध्य झाली आहे.

कृषीसमृद्ध महाराष्ट्राची जागतिक झेप : निर्यातीत नवा इतिहास Read More »

महाराष्ट्रातील कापूस आणि उस शेतकऱ्यांना नवा दिलासा

कापूस आणि उसासाठी केंद्र सरकारचा पुढाकार भारतीय अर्थव्यवस्थेच्या रचनेत कृषी क्षेत्राचे स्थान आजही पायाभूत आहे. मात्र, जागतिक बाजारपेठेतील स्पर्धा, वाढता उत्पादन खर्च आणि तंत्रज्ञानाची उणीव यांमुळे शेतीपुढील आव्हाने जटील, गुंतागुंतीची होत चालली आहेत. विशेषतः महाराष्ट्रातील विदर्भात म्हणजे खासकरून कापूस आणि सोयाबीन या पिकांच्या उत्पादक पट्ट्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा विषय देशाच्या चिंतेचा केंद्रबिंदू राहिला आहे. या

महाराष्ट्रातील कापूस आणि उस शेतकऱ्यांना नवा दिलासा Read More »

राज्यात ३० आणि ३१ मार्च रोजी मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठे बदल होणार असून, येत्या ३० आणि ३१ मार्च २०२६ रोजी काही भागांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील सीमावर्ती भागांमध्ये स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडण्याची चिन्हे आहेत. ३० मार्च रोजी दुपारनंतर खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये

राज्यात ३० आणि ३१ मार्च रोजी मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा Read More »

गायीमध्ये देशाच्या अर्थकारणाला दिशा देण्याची शक्ती – मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : \”आपण परंपरेने गायीला ‘माता’ मानतो, मात्र गायीपासून किती अफाट उत्पादने तयार होऊ शकतात, याची अनेकांना कल्पना नाही. गोमूत्र आणि शेणापासून साकारलेल्या वस्तूंचे हे प्रदर्शन अद्वितीय आहे. खऱ्या अर्थाने देशाच्या अर्थकारणाला एक नवी आणि वेगळी दिशा देण्याची शक्ती गायीमध्ये आहे,\” असे ठाम मत राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

गायीमध्ये देशाच्या अर्थकारणाला दिशा देण्याची शक्ती – मंत्री चंद्रकांत पाटील Read More »

पुण्यात २० मार्चपासून ‘गौ-टेक २०२६’ आंतरराष्ट्रीय परिषद

पुणे : कृषी, आरोग्य आणि भारतीय संस्कृतीचा आधार असलेल्या देशी गोवंशाचे संवर्धन, संशोधन आणि त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी पुण्यात ‘गौ-टेक २०२६’ या आंतरराष्ट्रीय शिखर परिषद आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. २० ते २३ मार्च २०२६ या कालावधीत कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर हा सोहळा पार पडणार आहे. राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. वल्लभभाई

पुण्यात २० मार्चपासून ‘गौ-टेक २०२६’ आंतरराष्ट्रीय परिषद Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी प्रदान

अहिल्यानगर (राहुरी) : देशाच्या अन्नसुरक्षा आणि आर्थिक स्थैर्यासाठी कृषी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय शेतीचे भविष्य आता तंत्रज्ञान, स्टार्टअप्स आणि शाश्वत पद्धतींवर अवलंबून आहे, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी केले. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ३९ व्या पदवीप्रदान समारंभात ते बोलत होते. या विशेष प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी प्रदान Read More »