News Bharati

पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा आता ‘डिजिटल’ रूपात

भारतातील ऐतिहासिक वास्तू, मंदिरे आणि किल्ले हे आपल्या सांस्कृतिक स्मृतीचे जतन करणारे जिवंत पुरावे आहेत. काळ बदलत असताना या वारशाचे सादरीकरण करण्याच्या पद्धतीही बदलत आहेत. माहिती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने इतिहास अधिक सुलभ, आकर्षक आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न देशभर सुरू आहेत. अशाच प्रयत्नांचा एक भाग म्हणून भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या (ASI) मुंबई मंडळाने कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर येथील कोपेश्वर […]

कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा आता ‘डिजिटल’ रूपात Read More »

विकासाचे विकेंद्रीकरण आणि ‘वस्त्रनगरी’ इचलकरंजीसमोरील नवे आव्हान

महाराष्ट्राची ‘मँचेस्टर’ म्हणून नावलौकिक मिळवलेली इचलकरंजी ती देशाच्या विविध कानाकोपऱ्यांतून आलेल्या लाखो हातांना जगवणारी एक समृद्ध कर्मभूमी आहे. वर्षानुवर्षे इचलकरंजीतील पॉवरलूम, सायझिंग आणि प्रोसेसिंग मिलचा खडखडाट अखंड सुरू राहिला, यामागे देशातील विविध राज्यांतून आलेल्या श्रमिक वर्गाचा घाम आणि कष्ट होते. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि अगदी पूर्वेकडील पश्चिम बंगालमधून आलेले कामगार इचलकरंजीच्या अर्थचक्राचा मुख्य कणा

विकासाचे विकेंद्रीकरण आणि ‘वस्त्रनगरी’ इचलकरंजीसमोरील नवे आव्हान Read More »

PMAY-G: ५ लाख घरांनी फुलली लाखो कुटुंबांची स्वप्ने, महाराष्ट्र बेघरमुक्तीकडे वेगाने!

महाराष्ट्र सरकारने १५ मे २०२६ रोजी सातारा येथे प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत पूर्ण झालेल्या ५ लाख घरांचे लोकार्पण करत लाखो गरीब कुटुंबांच्या आयुष्यात नव्या आशेचा दिवा पेटवला. केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सैनिक शाळा मैदानावर पार पडलेल्या लाभार्थी मेळाव्यात अनेक कुटुंबांच्या डोळ्यांत आनंदाश्रू चमकत होते. काही लाभार्थींना

PMAY-G: ५ लाख घरांनी फुलली लाखो कुटुंबांची स्वप्ने, महाराष्ट्र बेघरमुक्तीकडे वेगाने! Read More »

पुण्यात हिंदुत्वासाठी कार्य करणाऱ्या शिलेदारांचा ‘हिंदु शौर्य’ पुरस्काराने गौरव

पुणे : धनकवडी भागात ‘श्री रामनवमी उत्सव समिती, पुणे’च्या वतीने आयोजित ‘शोभायात्रा रामराज्याची’ आणि ‘हिंदु शौर्य पुरस्कार’ वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या महोत्सवाचे यंदा १३ वे वर्ष असून, यानिमित्ताने हिंदुत्वाच्या रक्षणार्थ अहोरात्र कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला. यंदाचा ‘हिंदु शौर्य पुरस्कार’ खालील मान्यवरांना प्रदान करण्यात आला. अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर:

पुण्यात हिंदुत्वासाठी कार्य करणाऱ्या शिलेदारांचा ‘हिंदु शौर्य’ पुरस्काराने गौरव Read More »

चिंचवडमध्ये २९ मार्चला ‘सकल हिंदू संमेलन’; धर्मरक्षण आणि संस्कृती संवर्धनासाठी हिंदू शक्ती एकवटणार

चिंचवड (पुणे) : धर्मरक्षण, संस्कृती संवर्धन आणि राष्ट्रीय एकात्मतेचा दिवा अधिक तेजाने प्रज्वलित करण्यासाठी चिंचवड देवस्थान ट्रस्ट च्या वतीने रविवार, २९ मार्च २०२६ रोजी भव्य ‘सकल हिंदू संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. सनातन संस्कृती आणि सामाजिक एकतेचे प्रतीक असलेल्या या संमेलनाद्वारे हिंदू जागरणाच्या कार्याला नवी ऊर्जा दिली जाणार आहे. हे संमेलन युगाब्ध ५१२८, शके १९४८

चिंचवडमध्ये २९ मार्चला ‘सकल हिंदू संमेलन’; धर्मरक्षण आणि संस्कृती संवर्धनासाठी हिंदू शक्ती एकवटणार Read More »

संघटित हिंदू शक्तीतूनच सामर्थ्यशाली भारत उभा राहील\”; वाकडमध्ये २ हजार नागरिकांच्या उपस्थितीत ‘विराट हिंदू संमेलन’ संपन्न

वाकड : \”सर्वसमावेशक आणि न्यायपूर्ण भारतासाठी हिंदू एकता अनिवार्य असून, आपण सर्वांनी जातीपातीचे भेद बाजूला ठेवून एकत्र येणे ही काळाची गरज आहे. संघटित हिंदू एकतेतूनच सामर्थ्यशाली भारत उभा राहू शकतो,\” असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेमंत हरहरे यांनी केले. वाकड येथील शोनेस्ट टॉवर राम मंदिर परिसरात सकल हिंदू समाज आणि हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या वतीने

संघटित हिंदू शक्तीतूनच सामर्थ्यशाली भारत उभा राहील\”; वाकडमध्ये २ हजार नागरिकांच्या उपस्थितीत ‘विराट हिंदू संमेलन’ संपन्न Read More »

रायरेश्वर येथे भव्य ‘शिववंदना’ कार्यक्रमाचे आयोजन

भोर (पुणे) : छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या भूमीवर हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली, त्या पवित्र आणि ऐतिहासिक श्री क्षेत्र रायरेश्वर येथे आज, बुधवार २५ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीने भव्य ‘शिववंदना’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाला उजाळा देण्यासाठी आणि स्वाभिमानाचा जागर करण्यासाठी हा विशेष सोहळा रंगणार आहे. महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य

रायरेश्वर येथे भव्य ‘शिववंदना’ कार्यक्रमाचे आयोजन Read More »

‘वंदे मातरम्’ सार्ध शताब्दी वर्षानिमित्त आज राजगुरुनगरमध्ये देशभक्तीचा जागर

पुणे/राजगुरुनगर : ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताच्या सार्ध शताब्दी (१५० वर्ष) निमित्ताने महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज, मंगळवार २४ मार्च २०२६ रोजी राजगुरुनगरमध्ये भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालय (मुंबई), जिल्हाधिकारी कार्यालय

‘वंदे मातरम्’ सार्ध शताब्दी वर्षानिमित्त आज राजगुरुनगरमध्ये देशभक्तीचा जागर Read More »

सांगलीत बांगलादेशी चोरांचा पर्दाफाश; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त; दोन घुसखोरांना बेड्या

सांगली : सांगली जिल्ह्यात बेकायदा वास्तव्य करून घरफोड्या करणाऱ्या दोन बांगलादेशी तरुणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे १२ लाख रुपयांचा चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला असून, त्यांनी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी या कारवाईची सविस्तर माहिती दिली. सांगलीतील झुलेलाल मंदिराजवळ दोन संशयित तरुण

सांगलीत बांगलादेशी चोरांचा पर्दाफाश; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त; दोन घुसखोरांना बेड्या Read More »

साताऱ्यात २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’; १ हजारहून अधिक मंदिरांचे विश्वस्त होणार सहभागी

सातारा : हिंदू धर्माचा आधारस्तंभ असलेल्या मंदिरांचे पावित्र्य जपण्यासाठी आणि मंदिरांसमोरील विविध आव्हानांवर चर्चा करण्यासाठी साताऱ्यात चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. रविवार, २२ मार्च २०२६ रोजी स्वराज मंगल कार्यालय, कोरेगाव रस्ता येथे ही परिषद पार पडणार असून, यामध्ये राज्यभरातून १ हजारांहून अधिक निमंत्रित मंदिर विश्वस्त, प्रतिनिधी आणि पुरोहित सहभागी होणार आहेत.

साताऱ्यात २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’; १ हजारहून अधिक मंदिरांचे विश्वस्त होणार सहभागी Read More »