तीर्थक्षेत्र विकासामुळे सांस्कृतिक वारशाचे जतन
राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचा कायापालट करण्यासाठी आणि त्यांना मूळ सांस्कृतिक स्वरूपामध्ये आणण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने ‘तीर्थक्षेत्र विकास योजनां’च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक सुरू केली आहे. भीमाशंकर मंदिराचे पुनरुत्थान, अक्कलकोट येथील महाप्रसाद इमारत, नाशिक सिंहस्थ कुंभमेळा २०२७ ची पूर्वतयारी आणि शैव क्षेत्रांचा विकास या सर्व बाबी केवळ धार्मिक आस्थेशी जोडलेल्या नसून, त्या महाराष्ट्राच्या ‘धार्मिक पर्यटनाचे अर्थकारण’ […]
तीर्थक्षेत्र विकासामुळे सांस्कृतिक वारशाचे जतन Read More »