News Bharati

संस्कृती

तीर्थक्षेत्र विकासामुळे सांस्कृतिक वारशाचे जतन

राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचा कायापालट करण्यासाठी आणि त्यांना मूळ सांस्कृतिक स्वरूपामध्ये आणण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने ‘तीर्थक्षेत्र विकास योजनां’च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक सुरू केली आहे. भीमाशंकर मंदिराचे पुनरुत्थान, अक्कलकोट येथील महाप्रसाद इमारत, नाशिक सिंहस्थ कुंभमेळा २०२७ ची पूर्वतयारी आणि शैव क्षेत्रांचा विकास या सर्व बाबी केवळ धार्मिक आस्थेशी जोडलेल्या नसून, त्या महाराष्ट्राच्या ‘धार्मिक पर्यटनाचे अर्थकारण’ […]

तीर्थक्षेत्र विकासामुळे सांस्कृतिक वारशाचे जतन Read More »

अहिल्यानगरचे ‘दायमाबाद’: महाराष्ट्रातील ५ हजार वर्षांपूर्वीचे एक प्राचीन शहर

आज आपण ज्याला प्रगती, तंत्रज्ञान आणि शहरीकरण म्हणतो, त्याची सुरुवात महाराष्ट्रात हजारो वर्षांपूर्वीच झाली होती. अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील प्रवरा नदीच्या काठावर वसलेले ‘दायमाबाद’ हे याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. साधारण ७४ एकरपेक्षा जास्त जागेवर पसरलेली ही वसाहत म्हणजे त्या काळातील एक \”महानगर\” किंवा प्रादेशिक राजधानीच होती. पुरातत्व शास्त्रज्ञांना येथे जमिनीखाली एकावर एक अशा ५ वेगवेगळ्या

अहिल्यानगरचे ‘दायमाबाद’: महाराष्ट्रातील ५ हजार वर्षांपूर्वीचे एक प्राचीन शहर Read More »

घर मोठं असतं म्हणजे त्याच्या भिंती मोठ्या असतात असं नाही!

आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीच्या काळातही, सणावारी जमणारी वडीलधारी भावंडं, त्यांची मुलं, सूना-जावई, नातवंडं, त्याने भरून जाणारं अंगण, देवघरातील रोजची घंटा एवढ्यानेही घर मोठं होतं. देशमुखांचं घर असंच मोठं होतं. पाच भावंडं. प्रत्येकाचं शिक्षण, संसार, नोकरी, शहरं वेगवेगळी. कोणी पुण्यात, कोणी नाशिकला, कोणी मुंबईत, कोणी नागपुरात. धाकटा भाऊ शरद पुण्यात स्थायिक झाला होता. पण सगळ्यांची पाळंमुळं

घर मोठं असतं म्हणजे त्याच्या भिंती मोठ्या असतात असं नाही! Read More »

नेहरू प्रणित इतिहास विकृतीकरण: ‘गायरान’ ठरवलेला गोपाळगड आणि दुर्लक्षित शिवइतिहास

आत्ताच हाती आलेल्या व्हिडिओमध्ये पर्यटकांचा आणि ऐतिहासिक वारशाचा अपमान केलेले मणियार यांनी स्थानिक पोलिसांना धरून गोपाळगड हा पर्यटकांसाठी कसा खुला आहे याविषयी सांगितल आहे. प्रत्यक्षात मात्र नेटकऱ्यांच्या सांगण्यावरून परिस्थिती काही औरच दिसते. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील ऐतिहासिक गोपाळगड किल्ल्यावर पर्यटकांशी झालेले गैरवर्तन आणि निर्माण झालेला वाद, हा केवळ एका स्थानिक जमिनीचा तुकडा किंवा

नेहरू प्रणित इतिहास विकृतीकरण: ‘गायरान’ ठरवलेला गोपाळगड आणि दुर्लक्षित शिवइतिहास Read More »

श्री गोळवलकर गुरुजी स्मृतीदिन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूजनीय सरसंघचालक (द्वितीय) माधव सदाशिव गोळवलकर उपाख्य श्री गुरुजी यांचा आज स्मृतिदिन. ५ जून १९७३ रोजी वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांचे कर्करोगाने निधन झाले. संघकार्या बरोबरच विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेत आणि पर्यायाने सामाजिक समरसतेच्या क्षेत्रात श्री गुरुजींचे योगदान अतुलनीय आहे. श्री गुरुजींच्या पुढाकाराने कृष्ण जन्माष्टमी १९६४ रोजी मुंबईतील पवई येथील स्वामी चिन्मयानंद

श्री गोळवलकर गुरुजी स्मृतीदिन Read More »

सुवर्णदुर्ग किल्ल्यावर हुल्लडबाजांना हटकल्याने दोन हिंदू तरुणांवर जीवघेणा हल्ला; हर्णे परिसरात तणाव

ऐतिहासिक सुवर्णदुर्ग किल्ल्यावर मद्यपान व धूम्रपान करणाऱ्या मुस्लिम हुल्लडबाजांना हटकल्यामुळे दोन हिंदू युवकांवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना हरणे येथे घडली. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून बुधवारी रात्री स्थानिक बाजारपेठेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. महाराष्ट्राचा इतिहास आणि अस्मिता येथील गडकिल्ल्यांशी घट्ट जोडलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर राजवटींनी उभारलेले हे

सुवर्णदुर्ग किल्ल्यावर हुल्लडबाजांना हटकल्याने दोन हिंदू तरुणांवर जीवघेणा हल्ला; हर्णे परिसरात तणाव Read More »

शिवरायांचे पाईक: दुर्गमहर्षी गो. नी. दांडेकर

सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात भटकणारे, मराठी माणसाच्या मनामध्ये आदराचे स्थान असणारे एक अवलिया म्हणजे गोपाळ नीळकंठ दांडेकर ऊर्फ ‘आप्पा’. एक कादंबरीकार, चरित्रकार, प्रवासवर्णनकार, इतिहास-संशोधक, दुर्गप्रेमी अशी विविधांगी ओळख असणारे गो.नी.दा. यांचे चरित्र म्हणजे सर्व शिवभक्तांसाठी एक प्रेरणा आहे. त्यांच्या उरात होती छत्रपति शिवाजी महाराजांविषयी निस्सीम भक्ती, लेखनात प्रासादिक गोडवा आणि पायात होते भटकंतीचे बळ! बालपण आणि भटकंती

शिवरायांचे पाईक: दुर्गमहर्षी गो. नी. दांडेकर Read More »

पर्यावरणपूरक गणेशोत्सव – भाग १

ठाणे महानगरपालिकेकडून यंदाच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शाडू माती तसेच पर्यावरणपूरक साहित्य वापरून गणेशमूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर मोफत जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य”या तत्त्वावर जागांचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक मूर्तिकारांनी संबंधित प्रभाग समिती कार्यालयाकडे १५ जून २०२६ पर्यंत अर्ज सादर

पर्यावरणपूरक गणेशोत्सव – भाग १ Read More »

गोरक्षक गजानन सुरोशे अमर रहे अमर रहे…

यवतमाळच्या महागाव तालुक्यातील बिजोरा टोल नाक्याजवळ रविवार, २४ मे २०२६ च्या मध्यरात्रीच्या सुमारास काही बजरंग दल कार्यकर्ते बिजोरा टोल नाक्यावर उभे होते. यावेळी एक संशयित पिकअप वाहन भरधाव निघाले. त्यात ८ ते १० गोवंश असल्याची शंका आल्याने, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दुचाकीद्वारे पिकअप वाहनाचा पाठलाग केला. दरम्यान पिकअपने बजरंग दल कार्यकर्त्यांच्या दुचाकीला कट मारून पाडले. त्यात दोघे

गोरक्षक गजानन सुरोशे अमर रहे अमर रहे… Read More »

वारकरी संप्रदायाच्या नावाखाली स्वार्थाचे राजकारण : विकास लवांडेंचा अटकेनंतरचा खरा चेहरा

वारकरी संप्रदायाच्या परंपरेला आज काही स्वार्थी, वाचाळ आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे मोठे गालबोट लागत आहे. विकास लवांडे हे त्याचेच एक ताजे, डोळ्यात अंजन घालणारे उदाहरण आहे. वारकरी संप्रदायाचा बुरखा पांघरून स्वतःचे वैयक्तिक, आर्थिक आणि राजकीय हितसंबंध जपणाऱ्या लवांडे यांना अखेर कायद्याच्या चौकटीत यावे लागले असून त्यांना अटक झाली आहे. ही अटक केवळ एका व्यक्तीची नाही,

वारकरी संप्रदायाच्या नावाखाली स्वार्थाचे राजकारण : विकास लवांडेंचा अटकेनंतरचा खरा चेहरा Read More »