News Bharati

महामुंबई

नूतनीकृत डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण; म्हणाले, संग्रहालयांच्या माध्यमातून सांस्कृतिक श्रीमंतीचे दर्शन

मुंबई : एखाद्या शहराची श्रीमंती ही तिथे राहणाऱ्या श्रीमंत लोकांवरून नाही, मोठ्या इमारती वरून नाही तर तेथील संग्रहालयांच्या माध्यमातून दिसून येते. जगातील सर्व चांगल्या शहरांमध्ये उत्तम अशी संग्रहालये आहेत. असेच एक उत्तम संग्रहालय आपण खुले करत असल्याचा मनस्वी आनंद होत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केले. बृहन्मुंबई महापालिकेच्या वतीने नूतनीकरण करण्यात […]

नूतनीकृत डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण; म्हणाले, संग्रहालयांच्या माध्यमातून सांस्कृतिक श्रीमंतीचे दर्शन Read More »

‘जब तक सूरज, चांद रहेगा, बाबासाहेब का संविधान बना रहेगा’; महापरिनिर्वाण दिनानिमित्त एकनाथ शिंदे यांचे महत्त्वपूर्ण भाषण

मुंबई : “महामानव आणि भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी हार्दिक अभिवादन करतो. आज देशभरातून लाखो अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी इथे जमले आहेत, त्यांना माझ्या वतीने आदरपूर्वक ‘जय भीम’” असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी म्हटले. चैत्यभूमीवर 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Diwas) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb

‘जब तक सूरज, चांद रहेगा, बाबासाहेब का संविधान बना रहेगा’; महापरिनिर्वाण दिनानिमित्त एकनाथ शिंदे यांचे महत्त्वपूर्ण भाषण Read More »

महायुतीच्या नेत्यांची आज मुंबईत महत्त्वाची बैठक; शपथविधी आणि मंत्रिमंडळ वाटपावर चर्चा?

मुंबई : महायुती (Mahayuti) आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी काल रात्री उशिरा दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत पुढील महाराष्ट्र सरकारच्या स्थापनेची रणनीती आखली. या बैठकीला काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit pawar) या प्रमुख व्यक्तींचा समावेश होता. राजधानीतील चर्चेनंतर महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांची आज मुंबईत (Mumbai) आणखी

महायुतीच्या नेत्यांची आज मुंबईत महत्त्वाची बैठक; शपथविधी आणि मंत्रिमंडळ वाटपावर चर्चा? Read More »

रवी राजा यांचा भाजपात प्रवेश

रवी राजा यांचा आज भाजपात प्रवेश झाला. रवी राजा (Ravi Raja) हे काँग्रेसमध्ये होते. सायन कोळीवाडा या ठिकाणाहून त्यांना तिकिट हवं होतं. मात्र काँग्रेसने गणेश यादव यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेले रवी राजा यांनी भाजपात प्रवेश केला आहे. https://x.com/i/status/1851870981599695264 रवी राजा यांनी मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद भुषवलं आहे. आपल्याला सलग दोनदा डावललं गेलं आहे

रवी राजा यांचा भाजपात प्रवेश Read More »

महाविकास आघाडीकडे कर्नाटक आणि तेलंगणातूनच नव्हे तर परदेशातूनही पैशाचा ओघ…- किरण पावसकर यांचा आरोप

महाविकास आघाडीकडे (MVA) कर्नाटक (Karnatak) आणि तेलंगणातूनच (Telangana)नव्हे तर परदेशातूनही पैशांचा ओघ येण्याची शक्यता  किरण पावसकर यांनी वर्तवली आहे. कर्नाटक आणि तेलंगणाची बॉर्डर सील करा अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी बुधवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना सांगितले. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर विविध पक्षांचे नेते आरोपांच्या फैरी झाडताना दिसत आहे.   महाविकास आघाडीकडे कर्नाटक आणि तेलंगणातून नव्हे

महाविकास आघाडीकडे कर्नाटक आणि तेलंगणातूनच नव्हे तर परदेशातूनही पैशाचा ओघ…- किरण पावसकर यांचा आरोप Read More »

मुंबई : भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत संत संमेलन पार पडले

मुंबई : शुक्रवारी, मुंबईत एक महत्त्वपूर्ण संत संमेलन (Sant Sammelan) पार पडले, ज्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा (Jagat Prakash Nadd) प्रमुख उपस्थितीत होते. हे संमेलन मुंबईतील विविध धार्मिक संस्थांचे प्रमुख नेते आणि संत एकत्र आणणारे होते, ज्यामुळे धार्मिक आणि सामाजिक हिताचे विविध मुद्दे चर्चिले गेले. जे. पी. नड्डा यांनी

मुंबई : भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत संत संमेलन पार पडले Read More »

नकारात्मक शक्तींपासून राष्ट्राची सुरक्षा होण्याची गरज – भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा

नकारात्मक शक्तींपासून राष्ट्राची सुरक्षा होण्याची गरज असल्याचे जे पी नड्डा यांनी मुंबईत आज सांगितले. राष्ट्रसेवा करण्यासाठी संतांचा आशीर्वाद हवा. नकारात्मक शक्तींपासून राष्ट्राची सुरक्षा होण्याची गरज असल्याचं प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज केलं. मुंबईत आज त्यांनी विविध धार्मिक संस्थांच्या विश्वस्तांशी संवाद साधला. विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. आज विलेपार्ले येथे सन्यास आश्रम

नकारात्मक शक्तींपासून राष्ट्राची सुरक्षा होण्याची गरज – भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा Read More »

संभाजी महाराजांच्या सन्मानार्थ, मुंबई कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सी लिंकला जोडणारा बो-आर्च स्ट्रिंग गर्डरचे लोकार्पण

मुंबई शहराच्या सौंदर्यात वाढ करणाऱ्या आणि त्याच वेळी पर्यावरणासाठीही विचार करणाऱ्या एका महत्त्वाकांक्षी बो-आर्च स्ट्रिंग गर्डरचे लोकार्पणझाले. धर्मवीर, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या सन्मानार्थ, मुंबई कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सी लिंकला जोडणारा अद्वितीय बो-आर्च स्ट्रिंग गर्डर लोकार्पित करण्यात आला. हा गर्डर, जो उत्तम तंत्रज्ञान आणि वास्तुकला यांचा एक उदाहरण आहे, मुंबईकरांसाठी नवीन प्रवासाचा मार्ग उघडतो.

संभाजी महाराजांच्या सन्मानार्थ, मुंबई कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सी लिंकला जोडणारा बो-आर्च स्ट्रिंग गर्डरचे लोकार्पण Read More »

राज्यात आज विधानसभा निवडणुकांचं बिगुल…

राज्यात आज विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. निवडणूक आयोगानं आज दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. यात महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखांची घोषणा होईल अशी अपेक्षा आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर करताच यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. तसेच बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी

राज्यात आज विधानसभा निवडणुकांचं बिगुल… Read More »

मुंबईत टोलनाक्यांवर आज मध्यरात्रीपासून टोलमाफी… राज ठाकरेंची टोलमाफी वर प्रतिक्रिया…

मुंबईत टोलनाक्यांवर आज मध्यरात्रीपासून टोलमाफी…राज ठाकरेंची टोलमाफी वर प्रतिक्रिया… मुंबईत प्रवेशद्वार असलेले ऐरोली, वाशी, दहिसर, मुलुंड (LBS मार्ग) आणि मुलुंड (पूर्व द्रुतगती महामार्ग) या 5 टोलनाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना टोलमाफी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाजमाध्यमावरील संदेशात आपली प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्र सैनिकांनो, यापुढे ‘टोलच्या आंदोलनाचं काय झालं?’

मुंबईत टोलनाक्यांवर आज मध्यरात्रीपासून टोलमाफी… राज ठाकरेंची टोलमाफी वर प्रतिक्रिया… Read More »