News Bharati

महामुंबई

‘सगळे उघडे, नागडे झाले’; बेस्ट निवडणूक निकालावरून आशिष शेलार यांची विरोधकांवर टीका

मुंबई: बेस्ट (BEST) कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतपेढीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपच्या समर्थकांना मोठा विजय मिळाला आहे. या निवडणुकीत पक्ष म्हणून थेट सहभाग नसतानाही भाजपचे समर्थक समजल्या जाणाऱ्या ‘शशांक राव पॅनेल’ने १४ पैकी १४ जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला. दुसरीकडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘उत्कर्ष पॅनेल’ला दारुण पराभवाचा सामना करावा […]

‘सगळे उघडे, नागडे झाले’; बेस्ट निवडणूक निकालावरून आशिष शेलार यांची विरोधकांवर टीका Read More »

उद्धव आणि राज ठाकरेंची युती ठरली अपयशी; बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे युतीचा दारुण पराभव

मुंबई: मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘उत्कर्ष पॅनेल’चा दारुण पराभव झाला आहे. या निवडणुकीत ‘उत्कर्ष पॅनेल’ला एकही जागा मिळवता आली नाही, तर ‘शशांक राव पॅनेल’ने १४ जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य राजकीय एकत्रिकरणाच्या

उद्धव आणि राज ठाकरेंची युती ठरली अपयशी; बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे युतीचा दारुण पराभव Read More »

कोकण रेल्वेची गणेशोत्सवासाठी खास भेट

गणेशोत्सव म्हणजे कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा विषय! याकाळात कोकणकन्या किंवा शताब्दीच्या तिकिटांची विक्रमी वेळेत विक्री होते. रेल्वेचं तिकीट मिळत नाही म्हणून खासगी वाहनातून प्रवास करणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी आहे. या वर्षी गणेशोत्सवासाठी मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी कोकण रेल्वेने एक मोठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि प्रवासाचा ताण कमी करण्याच्या उद्देशाने कोकण रेल्वेने आता

कोकण रेल्वेची गणेशोत्सवासाठी खास भेट Read More »

‘गेम चेंजर’ मिसिंग लिंक प्रकल्प: मुंबई-पुणे प्रवासासाठी ठरणार ‘टर्निंग पॉईंट’!

पुणे : यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ (Missing Link)प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार आहे. या प्रकल्पतील एक बोगदा देशातील सर्वात लांब बोगदा असून या प्रकल्पामुळे पुणे-मुंबई (Pune-Mumbai) प्रवासाचा वेळ अर्धा तासाने कमी होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सांगितले. मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पच्या कामाची पाहणी केल्यानंतर

‘गेम चेंजर’ मिसिंग लिंक प्रकल्प: मुंबई-पुणे प्रवासासाठी ठरणार ‘टर्निंग पॉईंट’! Read More »

मुंबईत देशातील सर्वोत्तम ‘ऑफ शोअर एअरपोर्ट’ उभारणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारताला ‘मेरीटाईम पॉवर’ बनविणारे वाढवण बंदर जसे देशातील सर्वोत्तम ‘ऑफ शोअर पोर्ट’ (Offshore Port) होणार आहे त्याचप्रमाणे सर्वोत्तम ‘ऑफ शोअर एअरपोर्ट’ मुंबईत उभारणार असून जे मुंबईतील (Mumbai) तिसरे एअरपोर्ट (Airport) असेल. याचे काम लवकरच सुरू होईल. राज्यात सध्या 24 जिल्ह्यांमध्ये विमानतळ आणि धावपट्टीची सुविधा आहे आगामी कालावधीत 30 जिल्ह्यामध्ये या सुविधा वाढवत असल्याचे

मुंबईत देशातील सर्वोत्तम ‘ऑफ शोअर एअरपोर्ट’ उभारणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

‘एकात्म मानवदर्शन’ हिरक महोत्सवाला आज रामनारायण रूईया महाविद्यालयात भव्य सुरुवात होणार!

मुंबई, २२ एप्रिल: पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी १९६५ साली माटुंग्यातील रामनारायण रूईया महाविद्यालयात ‘एकात्म मानवदर्शन’ आणि ‘अंत्योदय’ या वैचारिक संकल्पनांची ऐतिहासिक मांडणी केली होती. या ऐतिहासिक प्रसंगाच्या ६०व्या वर्षपूर्तीनिमित्त, त्याच स्थळी आणि त्याच दिवशी – आजपासून ‘पंडित दीनदयाल उपाध्याय एकात्म मानवदर्शन हिरक महोत्सव’ (Ekatma Manavdarshan Heerak Mahotsav) सुरू होत आहे. या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्राचे

‘एकात्म मानवदर्शन’ हिरक महोत्सवाला आज रामनारायण रूईया महाविद्यालयात भव्य सुरुवात होणार! Read More »

मुंबई महापालिकेचा 2025-26 चा अर्थसंकल्प आज सादर होणार; बेस्टसाठी किती तरतूद होणार?

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेचा (BMC) 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज, 4 फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. मुंबईतील (Mumbai) पायाभूत सुविधा, बेस्टसाठीचे अनुदान आणि कररचनेतील संभाव्य बदल याकडे संपूर्ण मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. पायाभूत सुविधांवर भरमहापालिकेने शहरातील रस्ते, पूल, पाणीपुरवठा, पर्जन्य जलवाहिन्या आणि अन्य महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी मोठी तरतूद करण्याची शक्यता आहे. तसेच, सध्याच्या कर दरांमध्ये

मुंबई महापालिकेचा 2025-26 चा अर्थसंकल्प आज सादर होणार; बेस्टसाठी किती तरतूद होणार? Read More »

मुंबई महानगरातील जलसंपदा प्रकल्प तातडीने पूर्ण करा; मुख्यमंत्री फडणवीसांचा आदेश

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील जलसंपदा प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील वाढत्या लोकसंख्येला पुरेसा पाणी पुरवठा होण्यासाठी या क्षेत्रातील जलसंपदा प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत. महसूल व वन विभागाने यासाठी आवश्यक त्या परवानग्या देण्याबरोबरच भूसंपादन प्रक्रिया निश्चित कालमर्यादा निर्धारित

मुंबई महानगरातील जलसंपदा प्रकल्प तातडीने पूर्ण करा; मुख्यमंत्री फडणवीसांचा आदेश Read More »

मुंबईसाठी किनारी रस्ता ठरणार महत्त्वाचा! वेळ आणि इंधन वाचणार, प्रदूषण सुद्धा कमी होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्याच्या उत्तर वाहिनीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाले. किनारी रस्त्यामुळे मुंबईकरांच्या प्रवासाच्या वेळेत तसेच इंधनामध्ये मोठी बचत होणार असून प्रदूषणापासून मुक्ती मिळण्यामध्ये हा मार्ग महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र

मुंबईसाठी किनारी रस्ता ठरणार महत्त्वाचा! वेळ आणि इंधन वाचणार, प्रदूषण सुद्धा कमी होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

मुंबईकरांचे आधारवड केईएम; रुग्णांना जागा कमी पडू नये यासाठी आयुष्मान शताब्दी टॉवर उभारावे – एकनाथ शिंदे

मुंबई : रुग्णसेवेचे अखंड व्रत घेतलेले केईएम रुग्णालय (KEM Hospital) हे मुंबईकरांचे (Mumbai) खऱ्या अर्थाने आधारवड आहे. ज्या विश्वासाने रुग्ण येथे येतात त्यांना जागा कमी पडू नये यासाठी केईएममध्ये आयुष्मान शताब्दी टॉवर उभे करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले. अविरत रुग्णसेवेची शंभर वर्ष पूर्ण करणाऱ्या आणि लाखो रुग्णांना जीवनदान देणाऱ्या केईएम

मुंबईकरांचे आधारवड केईएम; रुग्णांना जागा कमी पडू नये यासाठी आयुष्मान शताब्दी टॉवर उभारावे – एकनाथ शिंदे Read More »