News Bharati

महामुंबई

सरकारचा मोठा निर्णय आता मुंबईत हलक्या वाहनांसाठी टोल फ्री

मुंबईकरांसाठी आणि मुंबईत प्रवेश करणाऱ्या सर्व वाहनांसाठी महत्त्वाची बातमी आहे! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. आता मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटार वाहनांना संपूर्ण टोलमाफी मिळणार आहे. हा निर्णय 13 ऑक्टोबर 2024 च्या रात्री 12 वाजता लागू होणार आहे. हे नाके आहेत:दहिसर टोल नाकामुलुंड टोल नाकावाशी टोल नाकाऐरोली […]

सरकारचा मोठा निर्णय आता मुंबईत हलक्या वाहनांसाठी टोल फ्री Read More »

1947 मध्ये लाडकी बहीण योजना असती, तर मी दोन वेळचं जेवले असते; आशा भोसलेंनी शेअर केला आठवणीतील किस्सा

मुंबई : संगीत क्षेत्रातील दिग्गज आणि महाराष्ट्र भूषण आशा भोसले (Asha Bhosle) यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) भरभरून कौतुक केले आहे. त्या म्हणाल्या, \”जर ही योजना 1947 मध्ये सुरू झाली असती, तर मला दोन वेळेचे जेवण मिळाले असते.\” या वक्तव्याने त्यांनी योजनेच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. आशा भोसले यांनी ही योजना महिलांच्या

1947 मध्ये लाडकी बहीण योजना असती, तर मी दोन वेळचं जेवले असते; आशा भोसलेंनी शेअर केला आठवणीतील किस्सा Read More »

जल विभागात अभियंत्यांची ३८% पदे रिक्त; मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम

मुंबईच्या जल विभागातील अभियंत्यांच्या पदांच्या रिक्ततेने मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे . सद्यस्थितीत, जल विभागातील अभियंत्यांची तब्बल ३८ टक्के पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. ही माहिती समोर आल्यानंतर, मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यावर होणारा परिणाम आणि या रिक्त पदांच्या भरभरावासाठी महानगरपालिकेच्या भरती प्रक्रियेत गती येणे गरजेचे ठरत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, जल विभागासाठी आराखड्यातील पदांची संख्या १,१००

जल विभागात अभियंत्यांची ३८% पदे रिक्त; मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम Read More »

गांधीजींचे अनुयायी असाल तर काँग्रेसचे विसर्जन करा : उपमुख्यमंत्री फडणवीसांचा सल्ला

मुंबई : तुम्ही खरंच गांधीजींचे अनुयायी असाल तर त्यांनी दिलेल्या सुचनांचे पालन करा, स्वातंत्र्य मिळालं आहे आणि काँग्रेसचं काम संपलंय. आता काँग्रेसचं विसर्जन करायला हवं, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) विरोधकांवर केली आहे. धर्मादाय कार्यालयातील अभिलेख्याचे स्कॅनिंग व डिजिटायजेशन प्रकल्पाचे उदघाटन त्यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. \”महात्मा गांधीजींनी दिलेल्या

गांधीजींचे अनुयायी असाल तर काँग्रेसचे विसर्जन करा : उपमुख्यमंत्री फडणवीसांचा सल्ला Read More »

नायर रुग्णालयातील लैंगिक छळप्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंची तातडीची कारवाई; डीनची बदली, विशेष समितीची स्थापना

मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयातील (Nair Hospital, Mumbai) लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले असून पीडितांना न्याय मिळवून देण्याची खात्री दिली आहे. “आरोग्य क्षेत्रातील अशा घटना अत्यंत गंभीर आहेत. आम्ही या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कडक कारवाई करू.

नायर रुग्णालयातील लैंगिक छळप्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंची तातडीची कारवाई; डीनची बदली, विशेष समितीची स्थापना Read More »

Mumbai: मुंबईला अतिदक्षतेचा इशारा : दहशतवादी हल्ल्याची शक्यता

सणासुदीच्या काळात मुंबई(Mumbai) हाय अलर्ट मोडवर आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईवर(Mumbai) दहशतवादी हल्ल्याचा कट रचला जात असल्याची शक्यता आहे. विशेषतः नवरात्रौत्सवाच्या कालावधीत, जेव्हा शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते, तेव्हा हल्ला होऊ शकतो, असे गुप्तचर विभागाने सूचित केले आहे. मुंबईत (Mumbai)गरबा खेळण्यासाठी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमते, आणि या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन दहशतवादी

Mumbai: मुंबईला अतिदक्षतेचा इशारा : दहशतवादी हल्ल्याची शक्यता Read More »

जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीने केली ओसामा बिन लादेनची डॉ. अब्दुल कलाम यांच्याशी तुलना; ऋता आव्हाड यांनी उधळली मुक्ताफळे

ठाणे, महाराष्ट्र – राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी दहशतवादी ओसामा बिन लादेनची तुलना भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्याशी करून राजकीय वादाला तोंड फोडले आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या विधानसभा मतदारसंघातील मुंब्रा या मुस्लिम बहुल भागामध्ये एका शैक्षणिक कार्यक्रमात बोलताना रुता आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना ओसामा बिन लादेन

जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीने केली ओसामा बिन लादेनची डॉ. अब्दुल कलाम यांच्याशी तुलना; ऋता आव्हाड यांनी उधळली मुक्ताफळे Read More »

बाईईईईई!!!! देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यलयावर हल्ला करणारी महिला माथेफिरू!!!

मुंबई – काल संध्याकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मंत्रालयातील कार्यालवर हल्ला करणारी महिला ही मनोरूग्ण आहे. याआधीही ती बऱ्याच वेळा मंत्रालयात आलेली आहे. मुंबई मधल्या दादर भागात ती राहते. याआधी तिने भाजप कार्यालयात जाऊनसुध्दा तिने धमकी दिली होती. त्यावेळी तिची रीतसर तक्रार याआधी भाजपा कार्यालयाने केली होती. ही महिला ज्या सोसायटीमध्ये राहते तिथे

बाईईईईई!!!! देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यलयावर हल्ला करणारी महिला माथेफिरू!!! Read More »

अज्ञात महिलेकडून देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयात तोडफोड, गोंधळ

मुंबई : मुंबई येथे मंत्रालयात महाराष्ट्रातील भाजपाचे प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं सहाव्या मजल्यावर कार्यालय आहे. काल संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची अज्ञात महिलेकडून नासधूस करण्यात आली आहे. मंत्रालयातील कार्यालयात असणारी फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर लावलेली त्यांच्या नावाची पाटी महिलेने फेकून दिली आहे. कार्यालयाबाहेर असणाऱ्या कुंड्या देखील या अज्ञात महिलेने फेकल्यात. हा

अज्ञात महिलेकडून देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयात तोडफोड, गोंधळ Read More »

विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाचे शिष्टमंडळ महाराष्ट्रात दाखल

मुंबई : महाराष्‍ट्राच्या आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या (Assembly Elections) तयारीचा आढावा घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार तसेच निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ.सुखबीर सिंह संधू यांच्या शिष्टमंडळाचे रात्री ८ वाजता मुंबई विमानतळावर आगमन झाले. महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी अतिरिक्त मुख्य

विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाचे शिष्टमंडळ महाराष्ट्रात दाखल Read More »