News Bharati

Uncategorized

तीर्थक्षेत्र विकासामुळे सांस्कृतिक वारशाचे जतन

राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचा कायापालट करण्यासाठी आणि त्यांना मूळ सांस्कृतिक स्वरूपामध्ये आणण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने ‘तीर्थक्षेत्र विकास योजनां’च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक सुरू केली आहे. भीमाशंकर मंदिराचे पुनरुत्थान, अक्कलकोट येथील महाप्रसाद इमारत, नाशिक सिंहस्थ कुंभमेळा २०२७ ची पूर्वतयारी आणि शैव क्षेत्रांचा विकास या सर्व बाबी केवळ धार्मिक आस्थेशी जोडलेल्या नसून, त्या महाराष्ट्राच्या ‘धार्मिक पर्यटनाचे अर्थकारण’ […]

तीर्थक्षेत्र विकासामुळे सांस्कृतिक वारशाचे जतन Read More »

क्रांतिसूर्याला मानवंदना : ‘लोकभवन’मध्ये घुमला ‘तारपा’ अन् ‘बोहाडा’चा नाद!

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात आपल्या अचाट धैर्याने ब्रिटिश साम्राज्याला हादरा देणारे आदिवासींचे आराध्य दैवत, जननायक ‘धरती आबा’ भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृती आजही कोट्यवधी भारतीयांच्या हृदयात जिवंत आहेत. अवघ्या २५ वर्षांचे अल्प आयुष्य लाभलेल्या या महानायकाने ‘जल, जमीन आणि जंगल’ यांच्या रक्षणासाठी तसेच आदिवासी अस्मितेच्या रक्षणासाठी उभारलेला ‘उलगुलान’ (मोठे, महान बंड) आजही अन्याय आणि शोषणाविरुद्ध लढण्याची

क्रांतिसूर्याला मानवंदना : ‘लोकभवन’मध्ये घुमला ‘तारपा’ अन् ‘बोहाडा’चा नाद! Read More »

अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी अमित शाह आणि फडणवीस-शिंदे बारामतीत दाखल

बारामती : महाराष्ट्राचे लाडके ‘दादा’ उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अंतिम निरोप देण्यासाठी राज्यासह देशातील दिग्गज नेते बारामतीत दाखल झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अजितदादांच्या अंत्यदर्शनासाठी आणि त्यांच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी बारामतीत पोहोचले आहेत. अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त समजताच पंतप्रधान नरेंद्र

अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी अमित शाह आणि फडणवीस-शिंदे बारामतीत दाखल Read More »

महापालिकेत झटका, आता जिल्हा परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादींचे ‘मिशन एकत्र’

बारामती : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर आता राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. मुंबई, पुणे, ठाणे आणि पिंपरी-चिंचवडसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार व अजित पवार गट) मोठा धक्का बसला आहे. या पराभवातून सावरण्यासाठी आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये एकत्र येण्याच्या तयारीत

महापालिकेत झटका, आता जिल्हा परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादींचे ‘मिशन एकत्र’ Read More »

चरणसेवा: वारकऱ्यांबद्दलची कृतज्ञता

आषाढ महिना सुरु झाला की, महाराष्ट्र भक्तीरसात न्हाऊन निघतो. डोळ्यांपुढे येतो तो टाळ-मृदंगाचा गजर, संतांच्या पालख्यांचा उत्साह आणि विठ्ठल भेटीसाठी निघालेली लाखोंची वारकरी मांदियाळी. ही वारी म्हणजे केवळ एक धार्मिक यात्रा नव्हे, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अस्मितेचे प्रतीक आहे. शतकानुशतकांची परंपरा असलेली ही वारी अनेक संकटांना तोंड देत अखंडित सुरू आहे. मुस्लिम आक्रमणांच्या काळातही

चरणसेवा: वारकऱ्यांबद्दलची कृतज्ञता Read More »

पंढरपूर वारी: हिंदुत्वाच्या शाश्वत मूल्यांचे चालते-फिरते प्रतीक

पंढरपूरची वारी ही केवळ एक धार्मिक पदयात्रा नसून, महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. ८०० वर्षांहून अधिक प्राचीन असलेली ही परंपरा संत ज्ञानेश्वर महाराजांच्याही पूर्वीपासून अस्तित्वात होती. पुरावे ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत स्वतः वारी करत असल्याच्या उल्लेखही मिळतात. ही प्राचीनता केवळ काळाच्या ओघात टिकून राहिलेली एक प्रथा नसून, हिंदू आध्यात्मिक परंपरांच्या खोलवर रुजलेल्या,

पंढरपूर वारी: हिंदुत्वाच्या शाश्वत मूल्यांचे चालते-फिरते प्रतीक Read More »

पंच परिवर्तन समजून घेताना – ‘कुटुंब प्रबोधन’ -१

भारतीय संस्कृतीचा गाभा ‘कुटुंब’ या संकल्पनेत प्रतिबिंबित होतो. हे केवळ नातेसंबंधांचे किंवा भावनिक आधाराचे केंद्र न राहता, मूल्य, परंपरा आणि संस्कारांची पिढ्यानपिढ्यांची शिदोरी जपणारा मूलभूत घटक आहे. सध्याच्या सामाजिक संक्रमणकाळात, जेव्हा कुटुंबसंस्था ताणतणाव आणि परिवर्तनांच्या वावटळीत सापडली आहे, तेव्हा तिच्या मुळाशी असलेल्या मूल्यांचा नव्याने विचार करणे अत्यंत आवश्यक ठरते. प्रस्तुत लेखमालेच्या पहिल्या भागात आपण ‘भारतीय

पंच परिवर्तन समजून घेताना – ‘कुटुंब प्रबोधन’ -१ Read More »

प्रवाशांना दिलासा! अटल सेतूवरील सवलतीचा टोल ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत कायम, मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई: अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूवरील (Atal Setu) सवलतीच्या दराने टोल आकारणी आणखी एक वर्षासाठी सुरू ठेवण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यापूर्वी ४ जानेवारी २०२४ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत एमएमआरडीएने प्रस्तावित केलेल्या टोल दराच्या ५०% सवलतीस मान्यता देण्यात आली

प्रवाशांना दिलासा! अटल सेतूवरील सवलतीचा टोल ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत कायम, मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय Read More »

रुग्णांसाठी दिलासा! फडणवीस सरकार सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात \”मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष\” सुरू करणार

मुंबई : राज्यातील गरजू रूग्णांना आर्थिक सहाय्य करण्याकरिता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष (Chief Minister Assistance Cell) सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात गरजूंना अत्यावश्यक आरोग्यसेवा व आर्थिक सहाय्य देण्याकरिता मंत्रालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कार्यरत करण्यात आला आहे. ही सेवा नागरिकांना त्यांच्याच जिल्ह्यात सहजपणे

रुग्णांसाठी दिलासा! फडणवीस सरकार सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात \”मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष\” सुरू करणार Read More »