मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

\”आदिवासींच्या जल, जंगल, जमीन आणि संस्कृतीचे शासन रक्षण करेल!\” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : राज्य शासन प्रत्येक आदिवासींना वन जमीन पट्टा देत आहे व त्यांच्या संस्कृतीचे रक्षण करीत आहे. आदिवासींच्या (Tribal) कल्याणासाठी राज्य शासन आदिवासी विकास विभागाच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. जनजाती वर्षाच्या निमित्ताने राज्य शासन भगवान बिरसा मुंडा यांनी दिलेल्या शिकवणीनुसार आदिवासींच्या जल, जंगल आणि जमीन व संस्कृतीचे रक्षण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM […]

\”आदिवासींच्या जल, जंगल, जमीन आणि संस्कृतीचे शासन रक्षण करेल!\” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

महाराष्ट्र हे देशाचे “स्टार्टअप कॅपिटल”  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी मुंबई येथे एसएनडीटी महिला विद्यापीठाने आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालय व राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ‘इनोव्हेशन महाकुंभ २०२५’ चे उदघाटन पार पडले. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ‘यंग इनोव्हेटर अवॉर्ड्स’ स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे प्रदान करून ‘प्री-इनक्युबेशन सेंटर’ चे उदघाटन करून ते कार्यान्वित केले. महिलांचा सशक्त सहभाग‘ राष्ट्र विकासासाठी

महाराष्ट्र हे देशाचे “स्टार्टअप कॅपिटल”   Read More »

मंदिरांचा विकास म्हणजेच महाराष्ट्राचा विकास..

भारतातील मंदिरे ही केवळ धर्मजागरणाचे पवित्र स्थानच नाही, तर स्थानिक अर्थव्यवस्थेचा कणाही मानली जातात. त्याच अनुषंगाने डबल इंजिन सरकारने धार्मिक पर्यटनाला विविध माध्यमातून चालना दिली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य आणि त्यांच्या मंदिर पुनर्निमाणाच्या कामाला अभिवादन म्हणून महाराष्ट्रातील विविध सात तीर्थस्थळांच्या विकासासाठी ५ हजार ५०३ कोटी रुपयांच्या आराखड्यांना हिंदुत्वनिष्ठ फडणवीस सरकारने

मंदिरांचा विकास म्हणजेच महाराष्ट्राचा विकास.. Read More »

महाराष्ट्राच्या विकासाचे ग्रोथ इंजिन.. वाढवण बंदर

महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी देशाच्या समुद्री शक्तीचा केंद्रबिंदू बनत असून जेएनपीटी, बॉम्बे पोर्ट यांसह लहान बंदरांचे वाहतुकीतील वाढते योगदान उल्लेखनीय आहे. आधुनिक पायाभूत सुविधा तसेच, वेगवान दळणवळणामुळे महाराष्ट्राची भारताच्या जागतिक व्यापारातील महाशक्तीकडे होणारी वाटचाल ही सर्वस्वी थक्क करणारीच असून त्यात महाकाय वाढवण बंदराची भर म्हणजे दुधात केशर.. वाढवण बंदर हा प्रकल्प फडणवीस सरकारचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे.

महाराष्ट्राच्या विकासाचे ग्रोथ इंजिन.. वाढवण बंदर Read More »

गणेशोत्सवाची लोकमान्यता आणि राजमान्यता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील भारतीय जनता पार्टी महायुती सरकारने यंदा गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला, ही अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे. गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करणे म्हणजे अखेरीस या उत्सवाला राजमान्यता मिळणे आहे. ब्रिटिश राजवटीची पकड घट्ट झाली होती. समाज हताश झाला होता. १८५७ च्या स्वातंत्र्य समराने इंग्रजांना धक्का दिला

गणेशोत्सवाची लोकमान्यता आणि राजमान्यता Read More »

‘३१ ऑगस्ट – भटके विमुक्त दिवस’ – एक सामाजिक आत्मपरीक्षणाचा दिवस

महाराष्ट्र शासनाने जुलै महिन्यात शासन निर्णय काढून यापुढे ‘३१ ऑगस्ट हा दिवस “भटके विमुक्त दिवस” म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. सरकारी कार्यालय, शाळा, संस्था याठिकाणी या वर्षापासून हा दिवस साजरा होणार आहे. अनेक वर्षांपासून भटके विमुक्त समाज व संस्थांची ही मागणी होती परंतु मागील ७२ वर्षांपासून वंचित व उपेक्षित समाजाच्या या मागणीला शासन केराची टोपली

‘३१ ऑगस्ट – भटके विमुक्त दिवस’ – एक सामाजिक आत्मपरीक्षणाचा दिवस Read More »

भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री तडकाफडकी बदलले; पंकज भोयर यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी

मुंबई : महाराष्ट्र सरकारने (Government of Maharashtra) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने सोमवारी रात्री उशिरा यासंदर्भातील शासकीय आदेश जारी केला. यानुसार, विदर्भातील भंडारा (Bhandara) जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे (Sanjay Sawakare) यांची जागा आता गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांना देण्यात आली आहे. पंकज

भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री तडकाफडकी बदलले; पंकज भोयर यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी Read More »

अमित साटम यांची भाजप मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती

मुंबई: अमित साटम (Ameet Satam) यांची भाजप मुंबई शहर (BJP Mumbai) अध्यक्षपदी अमित साटम यांची नियुक्ती जाहीर केली आहे. येत्या मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा निर्णय जाहीर झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी अमित साटम यांच्या नियुक्तीचे स्वागत

अमित साटम यांची भाजप मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती Read More »

शासकीय सेवेतून जनसेवेचे काम करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाने आपल्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. शासनामध्ये अधिकारी म्हणून काम करत असताना जनतेची सेवा प्रामाणिकपणे करावी. शासकीय सेवेच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य आपल्या हातून घडावे, असा दृष्टीकोन बाळगण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून समाज कल्याण अधिकारी (गट–ब) पदावर

शासकीय सेवेतून जनसेवेचे काम करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत औंध ते शिवाजीनगर दरम्यान उभारण्यात आलेल्या एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथे लोकार्पण करण्यात आले. लोकार्पणानंतर त्यांनी दुमजली उड्डाणपुलाच्या कामांची पाहणी केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे, बापुसाहेब

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण Read More »