\”राणी दुर्गावती योजना : इतिहासातून ‘स्व’ ची पुनर्शोध यात्रा
इतिहास म्हणजे केवळ भूतकाळाच्या घटना नसतात. तो आपल्या संस्कृतीचा पाया असतो, आत्मसन्मान जागवणारी प्रेरणा असतो. काही नावं अशी असतात जी केवळ वीरकथाच सांगत नाहीत, तर आपल्याला आपल्या मुळांची आठवण करून देतात. राणी दुर्गावती हे असंच एक नाव. महाराष्ट्र शासनाने जनजातीय समाजासाठी राबविणाऱ्या योजनेला तिचं नाव दिलं आहे, आणि हा निर्णय केवळ प्रशासनिक नाही तर सांस्कृतिक […]
\”राणी दुर्गावती योजना : इतिहासातून ‘स्व’ ची पुनर्शोध यात्रा Read More »