News Bharati

कोकण

कणकवली-कुडाळमध्ये राणे बंधूंचा दबदबा; विरोधकांचा दारुण पराभव

सिंधुदुर्ग: राज्यातील 288 विधानसभा निवडणुकांच्या (Vidhansabha) मतमोजणीसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. गेल्या अनेक दिवसापासून निवडणुकांच्या निकालाबाबतची उत्सुकता आज शिगेला पोहोचली आहे. यंदा निवडणुकीत बड्या नेत्यांची मुलं, तसेच काका-पुतण्या, बाप-लेक आणि भाऊ-भाऊ यांसारख्या नात्यांच्या लढतींनी रंग भरला. कोकणातील राणे बंधूंची प्रतिष्ठेची लढाई:कोकणात नितेश राणे आणि निलेश राणे या दोघा भावांनी निवडणुकीच्या मैदानात जोरदार यश […]

कणकवली-कुडाळमध्ये राणे बंधूंचा दबदबा; विरोधकांचा दारुण पराभव Read More »

निलेश राणे यांच्या हाती धनुष्यबाण; कोकणात महायुतीची शक्ती वाढली

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे पार पडलेल्या महायुतीच्या महामेळाव्यात भाजपचे माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अधिकृतपणे प्रवेश केला आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या हाती धनुष्यबाण देत त्यांचे पक्षात स्वागत केले. त्यांच्या येण्याने कोकणात शिवसेना अधिक भक्कम झाल्याचे मत याप्रसंगी

निलेश राणे यांच्या हाती धनुष्यबाण; कोकणात महायुतीची शक्ती वाढली Read More »

कणकवलीत भाजपचा विश्वास नितेश राणेंवर

कणकवली विधानसभा मतदारसंघ : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (BJP) पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे (Nitesh Rane) यांना कणकवली विधानसभा मतदारसंघातून (Kankavli Assembly Constituency) उमेदवारी दिली आहे. हा निर्णय भाजपच्या कौटुंबिक वारशावर आणि स्थानिक प्रभावावर असलेल्या विश्वासाचा स्पष्ट संकेत देतो. कणकवली मतदारसंघ, जो रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या राजकीय महत्त्वासाठी

कणकवलीत भाजपचा विश्वास नितेश राणेंवर Read More »

राज्यात आज विधानसभा निवडणुकांचं बिगुल…

राज्यात आज विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. निवडणूक आयोगानं आज दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. यात महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखांची घोषणा होईल अशी अपेक्षा आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर करताच यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. तसेच बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी

राज्यात आज विधानसभा निवडणुकांचं बिगुल… Read More »

उद्धव ठाकरे फक्त तोंडाच्या वाफा घालत आहेत, ठाकरे-राऊत वाटेल ते बरळत असतात; भाजपा आमदाराची घणाघाती टीका

कणकवली : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आपली ताकद कमी झाली ही वस्तुस्थिती स्वीकारायला तयार नाहीत. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना जरी जागा मिळाल्या असल्या तरी मूळ शिवसैनिक एकनाथ शिंदे आणि महायुतीसोबत आहेत. अमित शाह यांचे नेतृत्व देशाने स्वीकारलेले आहे. गृहमंत्री म्हणून त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय या देशाने पाहिलेले आहेत. त्यांचा फडशा उद्धव ठाकरे कसा काय पाडू

उद्धव ठाकरे फक्त तोंडाच्या वाफा घालत आहेत, ठाकरे-राऊत वाटेल ते बरळत असतात; भाजपा आमदाराची घणाघाती टीका Read More »

फडणविसांनी केल्या बार असोसिएशनच्या मागण्या मान्य.महाराष्ट्रातील ‘या’ न्यायालयांमधे बांधल्या जाणार नव्या इमारती…

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच विधी व न्याय खात्याचे मंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्य नागरिकांची सोय लक्षात घेऊन तसेच स्थानिक बार असोसिएशनचे पदाधिकारी यांनी केलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या न्यायालयांच्या नवीन इमारती बांधण्यास प्रशासकीय मान्यता दिल्याचे समजते. या निर्णयामुळे सर्व ठिकाणच्या बार असोसिएशनचे पदाधिकारी यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे असे समजते. कुठे

फडणविसांनी केल्या बार असोसिएशनच्या मागण्या मान्य.महाराष्ट्रातील ‘या’ न्यायालयांमधे बांधल्या जाणार नव्या इमारती… Read More »

मुंबई महानगर प्रदेश  विकास क्षेत्रासाठी समिती स्थापन

मुंबई महानगर प्रदेशाला  विकासाचे क्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी नीती आयोगानं दिलेल्या शिफारशीची अंमलबजावणीसाठी राज्य सरकारनं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या संदर्भातील अध्यादेश काल राज्य सरकारनं जारी केला.  मुंबई आणि महानगर परिसराचं सध्याचं उत्पादन १४० अब्ज डॉलर इतकं असून २०३० पर्यंत हे उत्पादन ३०० अब्ज डॉलर्स इतकं करण्याचं उद्दिष्ट्य या समितीपुढे ठेवलं आहे. या

मुंबई महानगर प्रदेश  विकास क्षेत्रासाठी समिती स्थापन Read More »

मुंबईत उबाठाला खिंडार, आतापर्यंत ५५ नगरसेवक शिवसेनेत परतले

मानखुर्द येथील वॉर्डच्या १४३ माजी नगरसेविका ऋजुता तारी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (Shivsena)जाहीर प्रवेश केला. तारी यांच्या पक्ष प्रवेशाने उबाठा (Shivsena UBT) गटाला खिंडार पडले असून आतापर्यंत त्यांचे ५५ नगरसेवक मूळ शिवसेनेत परतले आहेत. मलबार हिल येथील नंदनवन बंगला येथील कार्यक्रमात पुणे कोंढवा परिसरातील युवा कार्यकर्ते आणि महाराष्ट्र सरपंच सेवा

मुंबईत उबाठाला खिंडार, आतापर्यंत ५५ नगरसेवक शिवसेनेत परतले Read More »

कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार शासन निर्णय प्रसिद्ध

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना गुरुवार दि. ५ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबधीचा शासन निर्णय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुंबई – बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग, मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत

कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार शासन निर्णय प्रसिद्ध Read More »

कोकण रेल्वे भरती २०२४: महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक उमेदवारांसाठी १९० रिक्त जागा

कोकण रेल्वेने महाराष्ट्र, गोवा, आणि कर्नाटकातील पात्र उमेदवारांसाठी विविध विभागांत १९० रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती विद्युत, सिव्हिल, मेकॅनिकल, संचालन, सिग्नल आणि दूरसंचार, तसेच वाणिज्य विभागांसाठी आहे. महत्वाच्या तारखा: अर्ज सुरू होणे: १६ सप्टेंबर २०२४अर्ज बंद होणे: १० ऑक्टोबर २०२४ पात्रता:उमेदवारांची वयोगट १८ ते ३६ वर्षे असणे आवश्यक आहे, ज्याची गणना १

कोकण रेल्वे भरती २०२४: महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक उमेदवारांसाठी १९० रिक्त जागा Read More »