News Bharati

कोकण

विधान परिषद निवडणूक: पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

मुंबई : राज्यात लोकसभेची रणधुमाळी संपते न संपते तोच विधानपरिषदेच्या चार जागांवर निवडणूक होत आहे. विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक (Teachers and Graduates Election) जाहीर झाली आहे. येत्या १० जून रोजी ही निवडणूक होणार आहे. चार आमदारांचा कार्यकाळ 7 जुलैला संपतोय. त्या प्रार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. […]

विधान परिषद निवडणूक: पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला Read More »

एकदिलाने कामाला लागा आणि म्हस्के यांना बहुमताने विजयी करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे लोकसभा : ठाणे लोकसभा (Thane Lok Sabha) मतदारसंघाचे महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी ठाणे शहरात रॅली काढून महायुतीचे शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी मुख्यंमत्री म्हणाले, \”नरेश म्हस्के यांना दिले जाणारे मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी

एकदिलाने कामाला लागा आणि म्हस्के यांना बहुमताने विजयी करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More »

या लोकसभा निवडणुकीत सगळे रेकॉर्ड मोडले जातील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कल्याण लोकसभा : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde) यांनी गुरुवारी लोकसभा निवडणुकीसाठी कल्याण लोकसभामधून (Kalyan Lok Sabha) उमेदवारी दाखल केली. शक्ती प्रदर्शन करत हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढून डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. रोड शो दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

या लोकसभा निवडणुकीत सगळे रेकॉर्ड मोडले जातील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More »

कल्याणमधून श्रीकांत शिंदे तर, ठाण्यातून नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर

महाराष्ट्र : शिवसेना शिंदे गटाकडून काल उत्तर पश्चिम मुंबई आणि दक्षिण मुंबईचे उमेदवार जाहीर करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: ठाण्यातून येतात. ठाणे हा एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला मानला जातो. ठाण्याची जागा महायुतीमध्ये कोणाकडे जाणार? यावर बरेच महिने तर्क-वितर्क लढवले जात होते. अखेर शिवसेना शिंदे गटातून कल्याण आणि ठाण्याचे उमेदवार जाहीर

कल्याणमधून श्रीकांत शिंदे तर, ठाण्यातून नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर Read More »

तारीख आणि ठिकाण ठरलं; राज ठाकरे नारायण राणेंसाठी सभा घेणार

महाराष्ट्र : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर ते प्रचारसभा कधी घेणार, याची उत्सुकता सर्वांना लागली होती. रत्नागिरी-सिंधुदुर्गातील भाजप आणि महायुतीचे उमेदवार नारायण राणे (Narayan Rane) यांच्या प्रचारासाठी आपली पहिली सभा घेणार आहेत. येत्या 4 मे रोजी संध्याकाळी पाच वाजता राज ठाकरे यांची कणकवली येथील

तारीख आणि ठिकाण ठरलं; राज ठाकरे नारायण राणेंसाठी सभा घेणार Read More »

महायुतीकडून रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून नारायण राणेच

महाराष्ट्र लोकसभा २०२४ : देशातभारत लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला उद्यापासून (शुक्रवार, १९ एप्रिल) सुरुवात होत आहे. उद्या पहिल्या टप्यातील मतदान होणार आहे. महायुतीमधील अनेक जागांचा तिढा अजूनही सुटलेला नाही. दरम्यान, मरत्नागिरी-सिंधुदुर्ग (Ratnagiri Sindhudurg Loksabha constituency) लोकसभा मतदारसंघावरुन महायुतीतील भाजप आणि शिंदे गटात निर्माण झालेला अखेर तिढा सोडवण्यात यश मिळवलं आहे. महायुतीकडून रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून केंद्रीय मंत्री नारायण राणेंना

महायुतीकडून रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून नारायण राणेच Read More »

‘रामाच्या अस्तित्वालाच नाकारण्याचे काम…,’ राज ठाकरेंचा रोख कोणाकडे?

राज ठाकरे : देशभरात सर्वत्र श्रीराम नवमीचा उत्साह आहे. यंदाची रामनवमी (RamNavami) सर्वांसाठीच खूप खास असणार आहे. शेकडो वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येत प्रभू रामचंद्रांच भव्य मंदिर उभ राहिल्यानंतर ही पहिलीच राम नवमी असणार आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी श्रीराम नवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीरामनवमीच्या शुभेच्छा देतांना राज ठाकरेंनी

‘रामाच्या अस्तित्वालाच नाकारण्याचे काम…,’ राज ठाकरेंचा रोख कोणाकडे? Read More »

शाळांना आत्ताच सुट्टी जाहीर करा; राज ठाकरेचं सरकारला आवाहन

मुंबई : महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) गेल्या काही दिवसांपासून तापमान प्रचंड वाढलं आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला आहे. मुंबई, रायगड, ठाणे शहरात १५ एप्रिल आणि १६ एप्रिल रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उन्हाचा त्रास वाढल्याने मुलांच्या शाळांना सुट्ट्या

शाळांना आत्ताच सुट्टी जाहीर करा; राज ठाकरेचं सरकारला आवाहन Read More »