News Bharati

Team NB Marathi

रितेश देशमुखचा राजा शिवाजी १०० कोटींची माती

शुक्रवार १ मे २०२६ रोजी मराठी, हिंदी आणि तेलुगु मध्ये प्रदर्शित होणारा रितेश देशमुख यांच्या \”राजा शिवाजी\” चित्रपटाचा अधिकृत टीजर प्रसारित झाला आणि सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी अक्षरशः रितेश देशमुखची प्रचंड खिल्ली उडवायला सुरुवात झाली. एरवी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाच्या एकेरी उल्लेखावरून जगाला शहाणपणा शिकवणाऱ्या ब्रिगेड्यांना रितेश देशमुखच्या चित्रपटाच्या \”राजा शिवाजी\” या नावातील एकेरी उल्लेख कसा […]

रितेश देशमुखचा राजा शिवाजी १०० कोटींची माती Read More »

 मुंबई महापालिकेतील दुग्धशर्करा योग – तावडे आणि भिडे 

भारताची पहिली महापालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई महापालिकेच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा आज नोंदवला गेला आहे. स्थापनेनंतर तब्बल १६१ वर्षांनी, मुंबई महापालिकेला प्रथमच महिला आयुक्त मिळाली आहे — आणि हा ऐतिहासिक मान अश्विनी भिडे यांनी पटकावला आहे. मावळते महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून अश्विनी भिडे यांनी पदाची सूत्रे स्वीकारली आणि १ एप्रिल पासून त्या पदभार

 मुंबई महापालिकेतील दुग्धशर्करा योग – तावडे आणि भिडे  Read More »

सर्व क्षेत्रांमध्ये संघ हवा, ही मोठी उपलब्धी, सुनील आंबेकर यांचे प्रतिपादन

‘‘समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये संघ हवा, धर्म हवा अशी मागणी लोकांकडून होत आहे. पूर्वी इथे संघ कशाला हवा, इथे धर्म कशाला आणता, अशी विचारणा केली जायची. आता लोकांकडूनच मागणी होत आहे की, इथे संघ आणा, इथे धर्म (कर्तव्य) आणा, इथे हिंदुत्व आणा. संघ आला तर धर्म पण येईल म्हणजे चरित्र निर्माण होईल. सर्व क्षेत्रांमध्ये, सर्व संस्थांमध्ये

सर्व क्षेत्रांमध्ये संघ हवा, ही मोठी उपलब्धी, सुनील आंबेकर यांचे प्रतिपादन Read More »

वॉटर मेट्रोमुळे मुंबईकरांच्या पर्यावरणपुरक प्रवासाला मिळणार गती

वेळेच्या बचती सह प्रवास होणार सुखकर, १.८ कोटी प्रवाश्यांना सेवा देण्याचे उद्दिष्ट मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे. या आर्थिक राजधानीला गती देण्यासाठी रस्ते, रेल्वे आणि मोठ मोठे उड्डाण पुल याचा मोठा उपयोग करण्यात आला. यामुळे वाहतुक कोंडीतुन मुंबईकराची छोडीफार सुटका झाली. पण या वाहतूक कोंडीतून वेळ वाचू शकेल असा पर्याय सरकारनी काढला आहे. मुंबईला असलेला

वॉटर मेट्रोमुळे मुंबईकरांच्या पर्यावरणपुरक प्रवासाला मिळणार गती Read More »

भाव तेथे देव… पर्यावरणपूरक गणेशोत्सव…

शनिवार, २८ मार्च २०२६च्या महाराष्ट्र टाईम्समध्ये पहिल्या पानावर \”पर्यावरणपूरक मूर्तींसाठीच मंडप\” अशी एक उत्साहवर्धक बातमी दिली आहे. बातमीचा मतितार्थ असा आहे की, \”येत्या गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेने मूर्तीकारांना तात्पुरत्या मंडपाची परवानगी देताना केवळ पर्यावरण पूरक मूर्ती घडवण्याची आणि त्यांच्या विक्रीची अट घातली आहे. केवळ पर्यावरणपूरक मूर्ती घडवणाऱ्या मूर्तीकारास आवश्यक ती जागा विनामूल्य उपलब्ध करून दिली जाणार

भाव तेथे देव… पर्यावरणपूरक गणेशोत्सव… Read More »

महाराष्ट्र टाइम्सचा अल् तकिया…

महाराष्ट्र टाइम्सने आज (शुक्रवार, २७ मार्च २०२६) एक छत्रपती संभाजीनगरची बातमी दिली आहे. बातमीचे शिर्षक आहे. \”नमाज अदा करुन बाहेर पडताच ज्वाळा दिसल्या, मुस्लिम बांधवांनी महादेवाची मूर्ती आगीतून सुरक्षित बाहेर काढली\”. बातमीत पुढे म्हटले आहे… एकीकडे धर्माच्या नावावर वाद होत असताना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासूर स्टेशन येथे माणुसकी आणि जातीय सलोख्याचे एक हृदयस्पर्शी उदाहरण पाहायला

महाराष्ट्र टाइम्सचा अल् तकिया… Read More »

\”हमें तुमसे प्यार कितना\”… काँग्रेसचे पाकिस्तान प्रेम

राजस्थानमधील अनेक मुस्लिम संघटनांनी २०२० मधील दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिद याला राज्यसभेसाठी नामनिर्देशित करण्याची मागणी केली आहे. या संघटनांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना संयुक्त निवेदन देत आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी खालिद याच्या उमेदवारीवर विचार करण्याची विनंती केली आहे. दरम्यान, जून महिन्यात राज्यसभेच्या ३ जागा रिक्त होणार आहेत. या मुस्लिम संघटनांचे म्हणणे आहे की, राजस्थानमधून

\”हमें तुमसे प्यार कितना\”… काँग्रेसचे पाकिस्तान प्रेम Read More »

काशी आणि अयोध्या यात्रा: श्रद्धा सुखावली, पण सुधारणांची गरज

मी मागच्या वेळी वाराणसीला गेलो होते, तेव्हा मनात खूप उत्सुकता होती. नवीन ‘कॉरिडॉर’चे काम नुकतेच पूर्ण झाले होते. जमीन संपादनाबाबत मी अनेक गोष्टी वाचल्या होत्या. तिथे अनेक छोटी मंदिरे सापडली होती. काही अडचणी नक्कीच आल्या असतील, पण त्या चांगल्या प्रकारे सोडवण्यात आल्या. काशी विश्वनाथ मंदिर अनेकदा पाडले गेले आणि पुन्हा बांधले गेले. हे मंदिर शतकानुशतके

काशी आणि अयोध्या यात्रा: श्रद्धा सुखावली, पण सुधारणांची गरज Read More »

धुरंधर है जहर तो पीनाही पड़ेगा…

धुरंधर २ Revenge प्रदर्शित झाल्यापासून आपल्या देशातील तमाम पुरोगामी लिब्रांडू डावे सेक्युलर; बॉलीवूड तसेच राजकारणातील मोजके नाचे आणि देशभरातील इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान प्रेमी मंडळींच्या बुडाला अक्षरशः आग लागली आहे. निर्माते दिग्दर्शक आदित्य धर यांनी आपल्या शत्रू देशात चालणाऱ्या आतंकवादी जिहादी षडयंत्राचे व भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि त्यांच्या योजनेप्रमाणे

धुरंधर है जहर तो पीनाही पड़ेगा… Read More »

सॉरी बोल दे आसिम मुनीर…

शनिवार, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी इराणची राजधानी तेहरानमध्ये इस्त्राएलने क्षेपणास्त्रांचा अचूक आणि लक्ष्यभेदी (targeted) मारा करून इराणचे सर्वेसर्वा आणि जगभरातील बारा इमामी शियापंथीय मुसलमानांचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला अली खामेनेई यांना सद्गतीचा मार्ग मोकळा करून दिला. अराजकाचा वणवा… त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार, १ मार्च २०२६ पासून जगभरात बाराइमामी शियापंथीय मुसलमानांनी निदर्शने सुरू केली. विशेषतः

सॉरी बोल दे आसिम मुनीर… Read More »