News Bharati

राष्ट्रीय

केंद्राने SC/ST च्या शिक्षणासाठी ७,९८१ कोटीचे  वाटप केले 

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी जाहीर केलेल्या अधिकृत माहितीनुसार, केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) च्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी ₹७,९८१ कोटी रुपयांच्या निधीचे प्रत्यक्ष वाटप केले आहे. तंत्रज्ञान आणि थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणाली या वितरणाचा मुख्य कणा ठरली आहे. सुमारे ७५ लाख […]

केंद्राने SC/ST च्या शिक्षणासाठी ७,९८१ कोटीचे  वाटप केले  Read More »

तमिळनाडू मंदिर निधीचा लढा: विशेष शासनादेश की इमेज मेकओव्हर?

तमिळनाडूच्या राजकीय पटलावर मे २०२६ मधील विधानसभा निवडणुकीने एक मोठे सत्तांतर घडवून आणले. तब्बल ५९ वर्षांची द्रविडीय मक्तेदारी मोडीत काढत नवख्या ‘तमिळगा वेत्री कळगम’ (TVK) पक्षाचे सर्वेसर्वा आणि लोकप्रिय अभिनेते सी. जोसेफ विजय (थलपती विजय) राज्याचे ९ वे मुख्यमंत्री बनले. पदभार स्वीकारताच त्यांनी मागील एम. के. स्टालिन (DMK) सरकारने मंजूर केलेले मंदिरांना मिळणाऱ्या निधीतून उभे

तमिळनाडू मंदिर निधीचा लढा: विशेष शासनादेश की इमेज मेकओव्हर? Read More »

पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा परिणाम? भारतातील सोन्याच्या मागणीत ७०% घसरण

भारतात सोन्याला केवळ मौल्यवान धातू म्हणून नव्हे तर सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाते. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोने ग्राहक असलेल्या भारतात गेल्या काही आठवड्यांत सोन्याच्या मागणीत अभूतपूर्व घसरण नोंदवली गेली आहे. उद्योग क्षेत्रातील अंदाजानुसार २७ मे रोजी संपलेल्या पंधरवड्यात सोन्याची मागणी केवळ ७.५ टनांवर आली, तर मागील वर्षी याच कालावधीत ती सुमारे २५

पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा परिणाम? भारतातील सोन्याच्या मागणीत ७०% घसरण Read More »

रफ्तार भी सुरक्षा भी मोदी सरकारचा अनोखा निर्णय

तुम्ही गाडी चालवत आहात आणि समजा तुमच्या समोरच्या वाहनाने अचानक ब्रेक लावले… आणि तुमच्या गाडीने आपोआप ब्रेक लावले आणि टक्कर टळली… तर हमखास ही तुमच्या वाहनात बसवलेल्या एका लहान रडारची जादू आहे… गाडीत बसवलेले हे रडार आजूबाजूच्या वाहनांवर आणि वस्तूंवर सतत लक्ष ठेवते… गाडीत बसवली जाणारी रडार सिस्टीम ही दोन फ्रिक्वेन्सीची असते… पहिला प्रकार म्हणजे…

रफ्तार भी सुरक्षा भी मोदी सरकारचा अनोखा निर्णय Read More »

शामली प्रकरण: नियोजित धर्मांतराचे संकट

उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात नुकतेच उघडकीस आलेले आयुष मलिक उर्फ मोहम्मद अली याचे धर्मांतर प्रकरण सध्या देशभरात चिंतेचा आणि मोठ्या चर्चेचा विषय बनले आहे. एका प्रतिष्ठित आणि सधन हिंदू औषध व्यावसायिकाच्या सुशिक्षित मुलाने इस्लाम धर्म स्वीकारून चांदणी कुरेशी नावाच्या तरुणीशी विवाह केल्याची घटना समोर आली. हे प्रकरण केवळ वैयक्तिक निवडीचे किंवा प्रेमाचे नसून, त्यामागे असणारा

शामली प्रकरण: नियोजित धर्मांतराचे संकट Read More »

खापर काँग्रेसवर फोडा, ‘हिंदू वृद्धी दरा’वर नाही!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली ही टिप्पणी, की तथाकथित ‘हिंदू वृद्धी दरा’ला (Hindu Rate of Growth) वास्तविक पाहता ‘काँग्रेस वृद्धी दर’ म्हटले पाहिजे. हे केवळ एक राजकीय विधान नाही. स्वातंत्र्योत्तर भारतात दीर्घकाळ पसरवल्या गेलेल्या एका मोठ्या बौद्धिक चुकीला (भ्रम) दिलेले हे आव्हान आहे. अनेक दशकांपासून भारतीयांना हा शब्दप्रयोग स्वीकारायला भाग पाडले गेले, ज्यातून देशाच्या संथ

खापर काँग्रेसवर फोडा, ‘हिंदू वृद्धी दरा’वर नाही! Read More »

\”संघकार्य ना कधी विझून जायचे\”… प्रियांक खरगे

प्रियांक खरगे कर्नाटकचे गृहमंत्री आहेत… त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्यांचे रजिस्ट्रेशन दाखवायला… तसेच संघ करोडोंचे डोनेशन पावती शिवाय घेतो… संघाच्या अधिकाऱ्यांचा विमान प्रवास, पंचतारांकित संस्कृती कोणत्या पैशातून केली जाते… याचा हिशोब मागितला आहे…आणि जर पारदर्शकता नसेल तर देशद्रोहाच्या आरोपाला सामोरे जाण्यास तयार रहा… असा सज्जड दम देखील दिला आहे…गेल्या मंत्रिमंडळात ग्रामविकास व पंचायत राजमंत्री असलेल्या

\”संघकार्य ना कधी विझून जायचे\”… प्रियांक खरगे Read More »

भारतीय MSME आणि अलंग मॉडेल: जागतिक एरोस्पेस साखळीत भारताचे धोरणात्मक पाऊल

२१ व्या शतकातील भू-राजकीय आणि आर्थिक स्थित्यंतरे एका अत्यंत महत्त्वपूर्ण वळणावर आहेत. पारंपारिकपणे महासत्तांच्या विशाल कारखान्यांपुरते मर्यादित असलेले संरक्षण आणि एरोस्पेस उत्पादन आता जागतिक पुरवठा साखळीतील धोके, व्यापार युद्धे आणि आर्थिक निर्बंधांमुळे विकेंद्रीकृत होत आहे. या नव्या जागतिक व्यवस्थेत भारत आपली ५० वर्षांचा अनुभव असलेली MSME परिसंस्था, गुजरातच्या अलंग येथील अद्वितीय धातू पुनर्वापर क्षमता आणि

भारतीय MSME आणि अलंग मॉडेल: जागतिक एरोस्पेस साखळीत भारताचे धोरणात्मक पाऊल Read More »

NEET-UG: तरुणांच्या भविष्याला मोदींचे सुरक्षा कवच

आता नीट प्रकरणाची गंभीर दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. भारतातील वैद्यकीय शिक्षणाचे महाद्वार असलेल्या ‘नीट-युजी’ (NEET-UG) परीक्षेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या आव्हानांना केंद्र सरकारने संवेदनशीलतेने हाताळले आहे. देशातील तरुणांचे भविष्य सुरक्षित ठेवण्याप्रति पंतप्रधानांची भूमिका  अत्यंत सजग  आणि  संवेदनशील आहे. त्यामुळे सरकारने या प्रकरणी युद्धपातळीवर पावले उचलली आहेत. या बैठकी अंतर्गत, आगामी फेरपरीक्षांसाठी उच्चस्तरीय

NEET-UG: तरुणांच्या भविष्याला मोदींचे सुरक्षा कवच Read More »

राहुल गांधींची ‘दुतोंडी’ भूमिका आणि वास्तवाचे चटके

चुकांची कबुली की मतांचे नवे राजकारण? देशात पुढील काही दिवसात पाच महत्त्वाच्या राज्यांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजेल. या धर्तीवर ऑल इंडिया काँग्रेस कमिटी (AICC) दिल्लीत आपल्या अनुसूचित जाती (SC) आणि मुस्लिम (अल्पसंख्याक) विभागाचे पहिले संयुक्त अधिवेशन आयोजित करीत आहे. काँग्रेस नेते इम्रान प्रतापगढी आणि राजेंद्र पाल गौतम हे राहुल गांधींच्या उपस्थितीत, भाजप सरकारच्या विरोधात

राहुल गांधींची ‘दुतोंडी’ भूमिका आणि वास्तवाचे चटके Read More »