News Bharati

Team NB Marathi

क्रूरकर्मा अबू सालेमला शिक्षेत एका दिवसाचीही सूट मिळणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन आणि मुंबईच्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये शेकडो लोकांचे बळी घेणारा क्रूरकर्मा अबू सालेम अब्दुल कय्यूम अन्सारी उर्फ अबू सालेम याचा कारागृह विभागाच्या नियमांचा फायदा घेऊन शिक्षेत सूट मिळवण्याचा कावा मुंबई उच्च न्यायालयाने हाणून पाडला आहे. कारागृह खात्याच्या नियमांनुसार शिक्षेत सूट मिळण्याचा अर्थ प्रत्यक्ष शिक्षा आपोआप कमी होणे असा लावता येणार नाही असे निरीक्षण नोंदवत […]

क्रूरकर्मा अबू सालेमला शिक्षेत एका दिवसाचीही सूट मिळणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय Read More »

सोलापूर-पुणे-तिरुपती हवाई मार्गामुळे भक्तीचा ‘कॉरिडॉर’ होणार अधिक सुखकर

महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांचे आध्यात्मिक नाते अत्यंत जुने आणि घट्ट आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरचा विठूराया आणि दक्षिण भारताचे श्रद्धास्थान तिरुमल्ला तिरुपतीचा बालाजी या दोन्ही देवस्थानांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आता अधिक भक्कम झाला आहे. १ मे पासून पुणे विमानतळावरून सुरू होणारी पुणे-सोलापूर विमानसेवा या धार्मिक पर्यटनासाठी मैलाचा दगड ठरणार आह वेळेची

सोलापूर-पुणे-तिरुपती हवाई मार्गामुळे भक्तीचा ‘कॉरिडॉर’ होणार अधिक सुखकर Read More »

दिखाव्यापुरते वाचन उपक्रम; डॉ. आंबेडकरांबद्ल आदर की छुपा अजेंडा?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त “दस्तुर-ए-हिंद का मेमार : डॉ. भीमराव आंबेडकर” हे पुस्तक मुलांकडून वाचून घेण्याचा उपक्रम राबवण्यात येत असल्याचा गाजावाजा होत असला, तरी या उपक्रमामागील वास्तवावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. वाचन संस्कृती वाढवण्याच्या नावाखाली केवळ मुस्लिम लेखकाने लिहिलेली पुस्तक वाचनाचा कार्यक्रम राबवला जात आहे. पण स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लिहिलेले साहित्य वाचनास द्यायला काय

दिखाव्यापुरते वाचन उपक्रम; डॉ. आंबेडकरांबद्ल आदर की छुपा अजेंडा? Read More »

कैसे हराया?” की “कैसे उल्लू बनाया?”

बोगस दाखला काढुन एम.आय.एम नगरसेविका झाल्या. सहर शेख व युसुफ शेख यांचे प्रताप उघड ठाणे महापालिकेतील एम.आय.एम नगरसेविका सहर शेख यांनी आणि त्यांचे वडील युसुफ शेख यांनी चार शासकीय कार्यालयांना ठगवुन बोगस ओबीसी दाखला काढल्याचे समोर आले आहे. बोगस दाखल्यावर दोघे बापलेक नगरसेवक झालेले आहेत. “कैसे हराया?” या विधानाने चर्चेत आलेल्या या प्रकरणात आता “कैसे

कैसे हराया?” की “कैसे उल्लू बनाया?” Read More »

जगावर प्रभाव टाकणारा बंडखोर ख्रिश्चन धर्मगुरू: मार्टिन ल्युथर भाग २

१७ जुलै १५०५ मध्ये मार्टिन ल्यूथर त्याचे युनिव्हर्सिटीमधील शिक्षण सोडून देऊन ऑगस्टिन चर्चमध्ये दाखल झाला. सेंट ऑगस्टिन हे सेंट पाॅलनंतरचे एक महत्वाचे संत म्हणून मानले जातात. त्यांच्या पंथातील शिस्तीप्रमाणे मार्टिन ल्यूथर आपले जीवन व्यतीत करू लागला. सेंट ऑगस्टिनचे सर्वात प्रसिद्ध वाक्य आहे \”Faith is to believe what you do not see, the reward for this faith

जगावर प्रभाव टाकणारा बंडखोर ख्रिश्चन धर्मगुरू: मार्टिन ल्युथर भाग २ Read More »

सर्व जगावर प्रभाव टाकणारा बंडखोर ख्रिश्चन  धर्मगुरू -\”मार्टिन ल्यूथर\” – भाग १

तुम्ही कधी गुगुलवर जाऊन या जगावर प्रभाव टाकणाऱ्या माणसांची यादी शोधली आहे का? मी शोधली पण माझ्या डोक्यात मला जी चार माणसं वाटतात त्यांची नावे मला त्या यादीत आढळली नाहीत. तर गुगलनी दिलेल्या नावतले कोण आहेत हे चौघे जण? पहिली व्यक्ती ही येशू ख्रिस्त आणि त्यापाठोपाठ महम्मद पैगंबर या दोन प्रेषितानी या जगाची ओळखच बदलून

सर्व जगावर प्रभाव टाकणारा बंडखोर ख्रिश्चन  धर्मगुरू -\”मार्टिन ल्यूथर\” – भाग १ Read More »

शब्दांवाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले…

बॉलीवूडचा \”धुरंधर\” हमझा अली मजारी अर्थात रणवीर सिंग शुक्रवार दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरच्या महाल परिसरातील मुख्यालयात आणि नंतर रेशीमबाग कार्यालयात पोहोचला. तेथे दीड तास थांबून त्याने डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिरातील संघाचे संस्थापक आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार व द्वितीय सरासंघचालक श्री गुरुजी यांच्या समाधी स्थळांचे दर्शन घेतले. संघाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला

शब्दांवाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले… Read More »

‘स्वबोधाशिवाय विकसित भारत अपूर्ण’ – जे. नंदकुमार यांचा संदेश

विकसित भारताचा मार्ग केवळ आर्थिक प्रगतीत नसून तो ‘स्व’च्या जागृतीत आहे, असा ठाम विचार प्रज्ञा प्रवाहचे राष्ट्रीय संयोजक जे नंदकुमार यांनी ‘स्वबोध’ विषयावरील व्याख्यानात मांडला. भारताच्या राष्ट्रीय स्वत्वाची जाणीव हरवल्यामुळेच आज अनेक समस्यांना देशाला सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.  भारतीय संस्कृती संगम, पुणे आयोजित सांस्कृतिक व्याख्यानमालेच्या ३६व्या पुष्पात ते बोलत होते. व्यासपीठावर निवृत्त

‘स्वबोधाशिवाय विकसित भारत अपूर्ण’ – जे. नंदकुमार यांचा संदेश Read More »

सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला पालघरची घरवापसी

पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे श्री हनुमान जयंतीच्या दिवशी हिंदू धर्मात ‘घरवापसी’चा मोठा कार्यक्रम पार पडला. माहितीनुसार, २५१ आदिवासी (जनजातीय) कुटुंबांनी (अंदाजे १,२०० बंधू-भगिनी) पुन्हा सनातन हिंदू धर्म स्वीकारला. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने बोईसरमधील अवध नगर येथील टीमा हॉल ग्राउंडवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विधीवत पूजन, हवन आणि धार्मिक

सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला पालघरची घरवापसी Read More »

मा. सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय – धर्मांतरानंतर आरक्षण रद्द

धर्मांतर केल्याने अनुसूचित जाती (SC) दर्जा आणि पर्यायाने एट्रोसिटी कायदा किंवा आरक्षणासारखे वैधानिक संरक्षण रद्द होतो असा निर्णय मा. सर्वोच्च न्यायालयाने दि. २४ मार्च २०२६ रोजी दिला. या निर्णयाचा आणि कायदेशीर तरतुदींचा थोडक्यात आढावा घेणारा हा लेख. अनुसूचित जाती आरक्षणाचा पाया – राष्ट्रपतींचा संविधान (अनुसूचित जाती) आदेश, १९५०भारतीय संविधानातील अनुच्छेद ३४१ प्रमाणे पारित राष्ट्रपतींच्या ‘संविधान

मा. सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय – धर्मांतरानंतर आरक्षण रद्द Read More »