News Bharati

मुस्लिम

मीरा-भाईंदरमध्ये  बनावट रेशन कार्डच  रॅकेट उध्वस्त ! 

मीरा भाईंदर मधील शिधापत्रिका कार्यालय क्रमांक 41 फ येथे नया नगर पोलिसांनी पकडलेला दलालीचा रॅकेट हे भाईंदर पूर्वेकडे इंदिरा गांधी उड्डाणपुलाखालील शिधावाटप कार्यालय आहे व तिथे ही टोळी सक्रिय होते. गेल्या चार ते पाच वर्षापासून हे दलालीचा रॅकेट सक्रिय आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांमध्ये प्रचंड वेगाने विकास झाल्याने  मुंबई ठाणे पालघर कोकण या […]

मीरा-भाईंदरमध्ये  बनावट रेशन कार्डच  रॅकेट उध्वस्त !  Read More »

एका हाताने टाळी वाजत नाही मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड…

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे प्रवक्ते सय्यद कासिम रसूल इलियास यांनी, देशात मुसलमानाविरुद्ध चाललेल्या घटनांचा एक दस्तावेज (रिपोर्ट) जारी करण्याची घोषणा केली आहे. बुलडोझर आतंकवाद, मदरशांचे उध्वस्तीकरण, कब्रस्तानांवरील कब्जा, SIR प्रक्रियेद्वारे मुसलमानांची नावे बाहेर काढली जाणे किंवा मॉब लिंचिंगच्या घटना असोत. लवकरच या विषयांवर दस्तावेज बनवण्यात येणार आहे. सर्वप्रथम आपण एक गोष्ट लक्षात ठेवली

एका हाताने टाळी वाजत नाही मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड… Read More »

मुंबईत ‘स्कूल जिहाद’? – किरीट सोमय्यांचा आरोप

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांत अनधिकृत शाळांचे पेव फुटले असून, या शाळांच्या माध्यमातून मोठा गैरव्यवहार आणि बनावट कागदपत्रांचे रॅकेट चालवले जात असल्याचा खळबळजनक आरोप भाजप नेते डॉ. किरीट सोमय्या यांनी केला आहे. मुंबईतील एका विशिष्ट भागात या बेकायदेशीर शाळांचे जाळे पसरले असून, सोमय्या यांनी या संपूर्ण प्रकरणाला ‘स्कूल जिहाद’ असे संबोधले आहे. या संदर्भात

मुंबईत ‘स्कूल जिहाद’? – किरीट सोमय्यांचा आरोप Read More »

बांगलादेशी घुसखोर : अर्थव्यवस्था, सुरक्षा आणि प्रशासनासमोरील आव्हाने

महाराष्ट्र हे भारताच्या आर्थिक विकासाचे प्रमुख केंद्र असून देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) सुमारे 14 ते 15 टक्के योगदान देते. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि नागपूर यांसारखी महानगरे रोजगार, उद्योग आणि सेवा क्षेत्रातील संधींमुळे देशांतर्गत तसेच परदेशी स्थलांतरितांसाठी आकर्षणाचे प्रमुख केंद्र बनली आहेत. या पार्श्वभूमीवर बांगलादेशातून होणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतराचा प्रश्न गेल्या काही वर्षांत पुन्हा चर्चेत

बांगलादेशी घुसखोर : अर्थव्यवस्था, सुरक्षा आणि प्रशासनासमोरील आव्हाने Read More »

शामली प्रकरण: नियोजित धर्मांतराचे संकट

उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात नुकतेच उघडकीस आलेले आयुष मलिक उर्फ मोहम्मद अली याचे धर्मांतर प्रकरण सध्या देशभरात चिंतेचा आणि मोठ्या चर्चेचा विषय बनले आहे. एका प्रतिष्ठित आणि सधन हिंदू औषध व्यावसायिकाच्या सुशिक्षित मुलाने इस्लाम धर्म स्वीकारून चांदणी कुरेशी नावाच्या तरुणीशी विवाह केल्याची घटना समोर आली. हे प्रकरण केवळ वैयक्तिक निवडीचे किंवा प्रेमाचे नसून, त्यामागे असणारा

शामली प्रकरण: नियोजित धर्मांतराचे संकट Read More »

पुन्हा घुसखोरी..

मुंबई पोलिसांनी बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात सुरू केलेली धडक मोहीम निश्चितच कौतुकास्पद असली तरी भोईवाडा पोलिसांनी दादरमध्ये केलेल्या ताज्या कारवाईने एका अत्यंत धक्कादायक आणि गंभीर वास्तवावर प्रकाश टाकला आहे. काही महिन्यांपूर्वीच कायदेशीर प्रक्रियेद्वारे मायदेशी परत पाठवलेले बांगलादेशी नागरिक पुन्हा तितक्याच सहजतेने भारतात घुसखोरी करून मुंबईत वास्तव्य करत असल्याचे उघड झाले आहे. ही घटना केवळ

पुन्हा घुसखोरी.. Read More »

पालघरमध्ये ‘स्टुडंट व्हिसा जिहाद ; हिंदू मुलींना लक्ष्य, लव्ह जिहादचा प्रकार उघड

बोर्डी-डहाणू प्रकरणाने हिंदू समाजाला दिलेला गंभीर इशारा पालघर जिल्ह्यातील बोर्डी-डहाणू येथे दोन सख्ख्या बहिणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे शोषण, अश्लील व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेलिंग आणि परदेशात नेल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणामुळे हिंदू मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात पीडित मुलींना विश्वासात घेऊन त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला होता आहे. स्टुडंट व्हिसाच्या नावाखाली

पालघरमध्ये ‘स्टुडंट व्हिसा जिहाद ; हिंदू मुलींना लक्ष्य, लव्ह जिहादचा प्रकार उघड Read More »

लव्ह जिहाद आणि धर्मांतर : हिंदू समाजासमोरील गंभीर समस्या

अलीकडील काळात देशभरात नोकरी टिकवण्यासाठी, परदेशातील नोकरीची स्वप्ने आणि सोशल मीडियावरील ओळखी यांच्या माध्यमातून महिलांना फसवण्याच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये समोर आलेल्या दोन घटनांनी हा लव्ह जिहादचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला आहे. या घटनांमधून एक बाब प्रकर्षाने समोर येते की, भावनिक दडपण, विश्वास संपादन आणि त्यानंतर निर्माण होणारा प्रभाव

लव्ह जिहाद आणि धर्मांतर : हिंदू समाजासमोरील गंभीर समस्या Read More »

मुंबईतील ‘लँड जिहाद’ आणि अतिक्रमण: आरे कॉलनीतील धडक कारवाई 

गोरेगाव पूर्व येथील आरे दुग्ध वसाहतीच्या युनिट ३२ (Unit 32) मध्ये २ जून २०२६ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC), राज्य सरकारचा दुग्ध विकास विभाग आणि मुंबई पोलीस यांनी संयुक्तपणे केलेली धडक कारवाई आहे. या मोहिमेदरम्यान, शासकीय वन जमीन आणि बफर झोनमध्ये नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात आलेल्या हजरत सय्यद बरकत अली शाह पीर बाबा दर्ग्यासह १० अन्य

मुंबईतील ‘लँड जिहाद’ आणि अतिक्रमण: आरे कॉलनीतील धडक कारवाई  Read More »

नेहरू प्रणित इतिहास विकृतीकरण: ‘गायरान’ ठरवलेला गोपाळगड आणि दुर्लक्षित शिवइतिहास

आत्ताच हाती आलेल्या व्हिडिओमध्ये पर्यटकांचा आणि ऐतिहासिक वारशाचा अपमान केलेले मणियार यांनी स्थानिक पोलिसांना धरून गोपाळगड हा पर्यटकांसाठी कसा खुला आहे याविषयी सांगितल आहे. प्रत्यक्षात मात्र नेटकऱ्यांच्या सांगण्यावरून परिस्थिती काही औरच दिसते. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील ऐतिहासिक गोपाळगड किल्ल्यावर पर्यटकांशी झालेले गैरवर्तन आणि निर्माण झालेला वाद, हा केवळ एका स्थानिक जमिनीचा तुकडा किंवा

नेहरू प्रणित इतिहास विकृतीकरण: ‘गायरान’ ठरवलेला गोपाळगड आणि दुर्लक्षित शिवइतिहास Read More »