News Bharati

Team NB Marathi

मिती फिल्म सोसायटीतर्फे ‘बस्तर द नक्षल स्टोरी’चा पुण्यात प्रिमिअर

पुणे, दि. १५ – समाजातील धगधगते वास्तव किती विदारक,भयानक असू शकते ते २० वर्षांच्या अभ्यासातून आपल्या सर्वांच्या समोर आणून वस्तुस्थितीची जाणीव करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न बस्तरच्या माध्यमातून केला आहे, असे प्रतिपादन बस्तर चित्रपटाचे लेखक अमरनाथ झा यांनी केले. ‘मिती फिल्म सोसायटी’च्या वतीने बस्तर या छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त परिसरावर आधारित सिनेमाचा प्रीमिअर शो काल पुण्यात सीटी प्राईड कोथरूड […]

मिती फिल्म सोसायटीतर्फे ‘बस्तर द नक्षल स्टोरी’चा पुण्यात प्रिमिअर Read More »

सावरकर आणि चीन

गेल्या १-२ वर्षात भारत-चीन सीमेलगत (उदा. डोकलाम) चीन कुरापती करत आहे. पण त्याला भारताने जशास तसे प्रत्युत्तर देऊन माघार घेण्यास भाग पाडले आहे. यानिमित्ताने सावरकरांचे चीन आक्रमणांसंबंधीचे विचार जाणून घेणे उद्बोधक ठरेल.तरुण वयापासून सावरकरांचे वाचन प्रचंड होते आणि जागतिक घडामोडींकडे त्यांचे बारकाईने लक्ष होते. सावरकरांनी स्थापन केलेल्या ‘अभिनव भारत’ या क्रांतिकारक संघटनेचे क्रांतिकरक रशिया, आर्यलँड,

सावरकर आणि चीन Read More »

…म्हणून हवे राममंदिर

२२ जानेवारी २०२४ ला अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिरात रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरल्या गेलेल्या या क्षणाला आज एक महिना पूर्ण होत आहे. ‘राम’ नामात काय ताकद आहे, हे त्या दिवसाने जगाला दाखवून दिले. शहरे, गावे, अगदी गल्लीबोळ, घरे भगव्या पताकांनी उजळून निघाली होती. दसरा, दिवाळी, गणेशोत्सव हे सारे सण एकाच वेळी

…म्हणून हवे राममंदिर Read More »

मन हे रामरंगी रंगले…

१ फेब्रुवारी रोजी मला फोन आला की कोल्हापूर ते अयोध्या स्पेशल ट्रेन निघणार आहे. तू येणार असशील, तर लगेच पैसे भर. खरंच रामजन्मभूमीची गोष्टच वेगळी. सुमारे ५०० वर्षांच्या अविरत संघर्षानंतर हे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे श्रीरामांच्या दर्शनाची ओढ होतीच, पण जेथे हा संघर्ष घडला, जेथे लाखो रामभक्तांचे रक्त सांडले तो परिसरही डोळे भरून बघायचा

मन हे रामरंगी रंगले… Read More »