News Bharati

सामाजिक

‘‘समाजाच्या सोबतीने भटके-विमुक्तांच्या विकासाला गती मिळेल\”

भटके-विमुक्तांच्या सर्वेक्षणासाठी आणि त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ‘भटके विमुक्त विकास परिषदे’तर्फे मोबाईल सर्वेक्षण ॲप तयार करण्यात आले आहे. ‘भटके विमुक्त विकास परिषदे’ने हे एक महत्त्वपूर्ण काम केले आहे. समाजातील सज्जन शक्तीला सोबत घेऊन भटके विमुक्तांचे सर्वेक्षण आणि त्यांना मूलभूत कागदपत्रे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू या. समाजाला बरोबर घेऊन हे काम केले तर भटके विमुक्तांच्या विकासाला निश्चितच गती मिळेल, असा […]

‘‘समाजाच्या सोबतीने भटके-विमुक्तांच्या विकासाला गती मिळेल\” Read More »

ओळख… नंदीबैलवाले जमातीची

महाराष्ट्रात ३१ ऑगस्ट हा दिवस दरवर्षी “भटके विमुक्त दिवस” म्हणून साजरा करण्याचा स्वागतार्ह निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. भटके विमुक्त समाजात या निर्णयामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. भटक्या जमातींचा इतिहास प्राचीन आहे. या जमाती लोकसंस्कृतीच्या अविभाज्य घटक राहिल्या आहेत. त्यातील नंदीबैलवाले या जमातीची ओळख. नंदीबैलवाले ही एक पारंपरिक भटकंती करणारी जमात असून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी

ओळख… नंदीबैलवाले जमातीची Read More »

जनजाती बंधू-भगिनींच्या सहवासाचा सोलापूरकरांना आगळा प्रत्यय

‘वनभाजी महोत्सव’ म्हणजे नक्की काय असेल, अशी उत्सुकता महोत्सवासाठी आलेल्या प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर होती. सोलापूरमधील प्रसिद्ध हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात या आगळ्या-वेगळ्या महोत्सवाचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं. ‘जनजाती कल्याण आश्रमा’च्या सोलापूर शाखेतर्फे आयोजित या महोत्सवाचं स्वरूप तर आगळं-वेगळं होतचं, शिवाय जनजाती बांधवांचा सहवास, त्यांच्याकडून वनभाज्यांची, वनौषधींची माहिती एैकणं, वनभाज्यांचा आणि पदार्थांचा आस्वाद अशाही काही आनंददायी गोष्टी महोत्सवात होत्या. याशिवाय महोत्सवातील

जनजाती बंधू-भगिनींच्या सहवासाचा सोलापूरकरांना आगळा प्रत्यय Read More »

\”राणी दुर्गावती योजना : इतिहासातून ‘स्व’ ची पुनर्शोध यात्रा

इतिहास म्हणजे केवळ भूतकाळाच्या घटना नसतात. तो आपल्या संस्कृतीचा पाया असतो, आत्मसन्मान जागवणारी प्रेरणा असतो. काही नावं अशी असतात जी केवळ वीरकथाच सांगत नाहीत, तर आपल्याला आपल्या मुळांची आठवण करून देतात. राणी दुर्गावती हे असंच एक नाव. महाराष्ट्र शासनाने जनजातीय समाजासाठी राबविणाऱ्या योजनेला तिचं नाव दिलं आहे, आणि हा निर्णय केवळ प्रशासनिक नाही तर सांस्कृतिक

\”राणी दुर्गावती योजना : इतिहासातून ‘स्व’ ची पुनर्शोध यात्रा Read More »

हिंदू सणांच्या विकृतीकरणाचा कट

‘उत्सवप्रियता’ हे भारताचे आणि विशेषतः हिंदू संस्कृतीचे एक अविभाज्य अंग आहे. दिवाळी, होळी, गणेश चतुर्थी, नवरात्री यांसारखे सण केवळ धार्मिक विधी नसून ते समाजाला एकत्र बांधणारे, सांस्कृतिक ओळख जपणारे आणि कोट्यवधी लोकांच्या जीवनशैलीचा भाग आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून एका विशिष्ट कार्यप्रणालीद्वारे हिंदू सणांना पद्धतशीरपणे लक्ष्य केले जात आहे. यामागे कम्युनिस्ट, डावे उदारमतवादी, इस्लामी विचारधारेचे

हिंदू सणांच्या विकृतीकरणाचा कट Read More »

ख्रिश्चन धर्मांतराचे जाळे: २०२५ मधल्या २५ घटना

भारतात धर्म परिवर्तन हा नेहमीच एक संवेदनशील आणि वादग्रस्त विषय आहे, विशेषतः जेव्हा धर्मांतर हे फसवणूक, दबाव किंवा प्रलोभनाच्या माध्यमातून घडवले जाते.  जून २०२५ मध्ये देशभरात अशा २५ पेक्षा अधिक घटना उघडकीस आल्याने ही समस्या किती गंभीर आहे, याची पुन्हा एकदा जाणीव होते आहे.  उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि कर्नाटक या राज्यांतील बातम्यांनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल हिंदू समाजाला,

ख्रिश्चन धर्मांतराचे जाळे: २०२५ मधल्या २५ घटना Read More »

आषाढी वारी २०२५: एसटी महामंडळाची यशस्वी ‘सेवावारी’ आणि आर्थिक व्यवस्थापनाचा नवा अध्याय

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरकडे निघालेल्या लाखो वारकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) यंदा केवळ वाहतुकीचं साधन नव्हे, तर श्रद्धेचा आणि सुशासनाचा एक नवा अध्याय लिहिला आहे. ‘वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा’ हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात आणत, एसटीने केवळ विक्रमी महसूलच मिळवला नाही, तर सार्वजनिक सेवेच्या कार्यक्षमतेचं एक आदर्श उदाहरणही घालून दिलं. श्रद्धा, सेवा आणि सुशासनाची

आषाढी वारी २०२५: एसटी महामंडळाची यशस्वी ‘सेवावारी’ आणि आर्थिक व्यवस्थापनाचा नवा अध्याय Read More »

दोन बाळांचे जन्म आणि त्यांच्या दोन विस्मयकारक कथा

नुकतीच आर्मीचे डॉ रोहित बचेला यांनी एका महिलेला झाशी रेल्वे स्टेशनवर प्रसूतीसाठी मदत केल्याची बातमी वाचली. (माता आणि नवजात शिशु सुखरूप आहेत) डॉ. बचेला स्टेशनवर आपल्या गाडीची वाट पाहत होते. अचानक त्यांच्यासमोर पनवेल गोरखपूर एक्सप्रेस मधून प्रवास करणाऱ्या महिलेची केस आली. व्हील चेअरवर बसवून या महिलेला रुग्णालयात नेले जात असताना तिची  परिस्थिती बिघडली. तिची प्रसूती

दोन बाळांचे जन्म आणि त्यांच्या दोन विस्मयकारक कथा Read More »

गोमांस तस्करांवर ‘मोक्का’, राज्यात लवकरच नवा कठोर कायदा; गोरक्षकांवरील गुन्हे मागे घेणार – गृहराज्यमंत्री पंकज भोयर

मुंबई : राज्यात गोमांस तस्करी (Beef Smuggling) वारंवार करताना आढळून आल्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) (Mcoca Act) लावण्यात येईल. यासंदर्भात आगामी अधिवेशनात गोमांस तस्करीविरोधात स्वतंत्र कायदा करण्यात येईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर (Pankaj Bhoyar) यांनी विधान परिषदेत दिली. राज्याने महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) विधेयक, १९९५ अंतर्गत गोहत्या, विक्री आणि गोमांस

गोमांस तस्करांवर ‘मोक्का’, राज्यात लवकरच नवा कठोर कायदा; गोरक्षकांवरील गुन्हे मागे घेणार – गृहराज्यमंत्री पंकज भोयर Read More »

प्रत्येक शिवभक्तासाठी अभिमानाचा क्षण; छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत !

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) रचलेल्या दुर्गराज्याचा ऐतिहासिक ठसा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाला आहे. महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १ अशा एकूण १२ किल्ल्यांना ‘युनेस्को’चे जागतिक वारसा स्थळ (World Heritage Site) म्हणून मानांकन मिळाले आहे. हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा व ऐतिहासिक क्षण ठरला आहे. या मानांकनासाठी सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या

प्रत्येक शिवभक्तासाठी अभिमानाचा क्षण; छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत ! Read More »