News Bharati

सामाजिक

महाराष्ट्राच्या रेल्वे प्रगतीचा वेग: आव्हाने आणि संधी

गेल्या दशकात महाराष्ट्रातील रेल्वे क्षेत्राने लक्षणीय प्रगती साधली आहे. शहरीकरण, माल वाहतुकीची वाढती मागणी आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटीच्या आकांक्षांमुळे या प्रगतीला वेग मिळाला आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नुकतीच पुणे-रेवा (जबलपूरमार्गे) या नवीन रेल्वेची घोषणा केली. ही घोषणा महाराष्ट्रातील रेल्वे विकासाचे दुहेरी चित्र दर्शवते. एकीकडे, यामुळे दीर्घकाळ दुर्लक्षित असलेल्या मार्गांना चालना मिळत आहे, तर दुसरीकडे, […]

महाराष्ट्राच्या रेल्वे प्रगतीचा वेग: आव्हाने आणि संधी Read More »

ज्ञानेश्वरीतून हिंदू जागरण 

तेराव्या शतकातील महाराष्ट्र एका मोठ्या राजकीय आणि सांस्कृतिक वादळाच्या उंबरठ्यावर उभा होता. उत्तरेकडून होणाऱ्या परकीय आक्रमणांचे सावट गडद होत होते आणि देवगिरीच्या यादव साम्राज्याची शक्ती क्षीण होत चालली होती. अशा काळात जेव्हा हिंदू समाजाला आत्मविस्मृती आणि अंतर्गत भेदभावांनी ग्रासले होते, तेव्हा संत ज्ञानेश्वरांनी ‘भावार्थदीपिका’ अर्थात ‘ज्ञानेश्वरी’ लिहून केवळ भगवद्गीतेवर भाष्य केले नाही, तर एका दूरगामी

ज्ञानेश्वरीतून हिंदू जागरण  Read More »

भक्तीमधून समाजदर्शन : संत साहित्याचे सामूहिक भान

साहित्य समाजाचा आरसा आहे. त्यातून समाजात सुरु असणाऱ्या घडामोडींचे चित्र उमटत असते. संतांनी अभंग, ओवी , भारुड यातून  केवळ भक्ती भावनेचा प्रसार केला, नाही तर त्यासोबत समाजात सुरु असलेल्या घटनांची देखील माहिती दिली. एका अर्थाने संतसाहित्य ऐतिहासिक दस्ताऐवज आहेत. या साहित्याकडे या दृष्टीने बघणे देखील आवश्यक आहे.   यादवांच्या राज्यात ११८९ ते १३१८ या कालखंडातील संतचळवळीची

भक्तीमधून समाजदर्शन : संत साहित्याचे सामूहिक भान Read More »

जेव्हा मुले ‘फक्त पास’ होतात…

दोन दिवसापूर्वी टाइम्स ऑफ इंडियामध्ये हरियाणातील काही शाळांवरचा एक विस्तृत ब्लॉग वाचायला मिळाला, जिथे बोर्डाच्या परीक्षेमध्ये एकही विद्यार्थी पास झाला नाही. हा लेख वाचताना माझ्या मनात दोन जुन्या, पण आजही तितक्याच अस्वस्थ करणाऱ्या आठवणी जागृत झाल्या. त्या आठवणींनी मला हे शब्दबद्ध करण्यास भाग पाडले. ही गोष्ट काही वर्षांपूर्वीची आहे पण, काही गोष्टी स्मृतीतून कधीच पुसल्या

जेव्हा मुले ‘फक्त पास’ होतात… Read More »

इंदूर – भिकारीमुक्तीचे पहिले यशस्वी पाऊल; स्वच्छतेकडून स्वाभिमानाकडे!

इंदूर शहराला ऐतिहासिक वारसा आहे. मल्हारराव होळकर आणि त्यानंतर अहिल्यादेवी होळकर यांसारख्या दूरदर्शी आणि प्रजाहितदक्ष नेतृत्वाने विविध सामाजिक आणि आर्थिक योजनांचा अवलंब करून या परिसराचा सतत विकास केला. त्यांच्या नेतृत्वामुळे इंदूरचा सांस्कृतिक- प्रशासकीय बाजू मजबूत झाल्या आणि शहराने अनेक महत्त्वाचे टप्पे गाठले. २०१७ पासून इंदूर शहराने ‘भारतातील सर्वात स्वच्छ शहर’ हा मान सलग सात वर्षे

इंदूर – भिकारीमुक्तीचे पहिले यशस्वी पाऊल; स्वच्छतेकडून स्वाभिमानाकडे! Read More »

तर मग कुठे जायचे त्यांनी?

हा प्रश्न माझ्या मनात आपसुकच उभा राहिला जेंव्हा परवा एका मुलीची केस माझ्या समोर आली. १६ वर्षांची चुणचुणीत मुलगी (Girls), दहावीची परीक्षा संपवून निकालाची वाट पाहते आहे. तिच्या डोळ्यात उद्याची मोठी स्वप्ने आहेत, ती पूर्ण करायची जिद्द आहे, प्रयत्नामध्ये ती मागे हटणार नाही. पण…, हा पणच अवघड आहे पार करणे. आपण तिला माया म्हणूया. जेंव्हा

तर मग कुठे जायचे त्यांनी? Read More »

वनवासींसाठी झटलेला ‘वनयोगी’ ः बाळासाहेब देशपांडे

स्वाभिमानी, धर्मप्रेमी आणि आपला विकास स्वबळावरच करायचा आहे अशा मन:स्थितीत देशातील वनवासी समाज आज खंबीरपणे उभा राहिला आहे. हे घडू शकले त्यात ‘वनवासी कल्याण आश्रमा’चे संस्थापक ‘वनयोगी’ बाळासाहेब देशपांडे यांचे परिश्रम आणि दूरदृष्टीचा खूप मोठा वाटा आहे. २१ एप्रिल हा त्यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्ताने… १९५२ साली मध्यप्रदेशातील जशपूरनगर येथे ‘वनवासी कल्याण आश्रमा’ची (Vanvasi Kalyan Ashram) स्थापना

वनवासींसाठी झटलेला ‘वनयोगी’ ः बाळासाहेब देशपांडे Read More »

दोन चित्रे, दोन टोके

परवा सहज पुण्याच्या डी.ई.एसच्या आवारात मॅनेजमेंट कॉलेजच्या कॅन्टीनमधे चहा पिण्याचा योग आला. सकाळची वेळ, भरपूर गर्दी, छानशी हवा आणि गरम चहा. टेबलाच्या रंगांमध्ये एक गोड, निरागस पिल्लू बागडत होते. चेहेऱ्यावर प्रसन्नता आणि खट्याळ डोळे. जवळून पळताना माझ्या नवऱ्याने त्याला पकडल आणि त्याला नाव विचारले. तर मस्तीत म्हणाला आदी, ADI, spelling सकट नाव सांगितले. हे असे

दोन चित्रे, दोन टोके Read More »

थॅलेसेमिया मुक्त भारतासाठी सर्वंकष, संघटित प्रयत्नाचा पुण्यात निर्धार

थॅलेसेमिया (Thalassemia) या रक्ताच्या गंभीर आजारावर रुग्णांचे उपचार व्यवस्थापन, वाहक शोध आणि समाजप्रबोधन या त्रिसूत्रीवर काम करण्यासाठी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती’ आणि ‘जनकल्याण रक्त केंद्र साखळी’ यांच्या वतीने संयुक्त प्रयत्न केले जाणार असून त्याचा प्रारंभ पुण्यातून (Pune) करण्यात आला. पुण्यातील ‘सेवा भवन’ येथे जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून या उपक्रमासंबंधीची कार्यशाळा आयोजित करण्यात आली

थॅलेसेमिया मुक्त भारतासाठी सर्वंकष, संघटित प्रयत्नाचा पुण्यात निर्धार Read More »

अन्न पानात टाकणं हा गुन्हाच

ताटात टाकलेले अन्न (Food) पहिले म्हणजे ते दृश्य कितीतरी वेळ मनात रुतून बसते, काही केल्या ते पुसले जात नाही. गेल्या काही महिन्यात असे अनेक प्रसंग आले की मन अक्षरशः विदीर्ण झाले. एका मोठ्या कॉन्फरन्स मधे भाग घेण्याचा योग आला. सर्व मंडळी अगदी उच्च शिक्षित होती, आपल्या क्षेत्रात उत्साहात काम करीत होती,आपले अनुभव मांडत होती, योग्य

अन्न पानात टाकणं हा गुन्हाच Read More »