News Bharati

सामाजिक

मतदानाचे कर्तव्य आम्ही कसे विसरू?

टपाली मतदानाची प्रक्रिया जाणून घेण्यासारखी आहे. या प्रक्रियेत लष्कराबरोबरच सैनिक कल्याण मंडळ आणि निवडणूक आयोग यांचाही सहभाग असतो. देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांकडे देशभक्तीचे मूर्तीमंत उदाहरण म्हणून आपण पाहतो. कर्तव्यदक्ष, स्वयंशिस्त अशा या सैनिकांची देशासाठी सर्वोच्च बलिदानाची तयारी असते. असे सैनिक मतदानाच्या कर्तव्यात पाठीमागे पडले तरच नवल. ते टपाली मतदान करतात. या मतदानाची प्रक्रिया […]

मतदानाचे कर्तव्य आम्ही कसे विसरू? Read More »

‘सौभाग्य – हर घर सहज बिजली’

ज्या घरांमध्ये वीज नव्हती, अशा घरांना वीज पुरवण्याची ही योजना ग्रामीण भागासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे. या योजनेत जी लक्षणीय प्रगती झाली ती केवळ विक्रमी १८ महिन्यांत साधण्यात आली, हे विशेष. संपूर्ण खेड्यांचे विद्युतीकरण व्हावे, त्याचबरोबर एकही घर विजेशिवाय राहू नये, यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न निरंतर सुरू आहेत. पण याबद्दल जागरुकता नसणे, नवीन जोडणीसाठी (कनेक्शन) येणारा

‘सौभाग्य – हर घर सहज बिजली’ Read More »

सुलक्ष, सुरक्षित प्रसूतीसाठी…

गर्भवती महिलांची आवश्यक ती सर्व काळजी घेतली जावी आणि आवश्यक त्या सर्व सेवा-सुविधा त्यांना मिळाव्यात यासाठी सुरक्षित मातृत्व अभियान सुरू करण्यात आले आहे. भारत सरकारने गर्भवती महिलांसाठी ‘प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान’ सुरू केले आहे. गर्भारपणात आवश्यक असलेल्या सर्व सुविधा, उपचार सर्व महिलांना मोफत पुरविणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. या अभियानाचा लाभ महिलांना सहाव्या आणि

सुलक्ष, सुरक्षित प्रसूतीसाठी… Read More »

लोकसहभागाचे आदर्श उदाहरणस्वच्छ भारत अभियान

स्वच्छ भारत अभियानात नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आणि पाहता पाहता हे अभियान हा एक राष्ट्रीय कार्यक्रम बनला. स्वच्छतेसंबंधी आपलीही काही जबाबदारी आहे, हा भाव लोकांच्या मनात जागा झाला. लोक मनापासून त्यात सामील झाले आणि सक्रिय देखील झाले. स्वच्छ भारत अभियान हे भारताच्या चार हजाराहून अधिक शहरांच्या, रस्त्यांच्या आणि विविध नद्यांच्या स्वच्छतेसाठी भारत सरकारने

लोकसहभागाचे आदर्श उदाहरणस्वच्छ भारत अभियान Read More »

देशासाठी मतदान, शंभर टक्के मतदान

बहुसंख्य असलेल्या समाजाचा अपमान करण्याची परंपरा आपल्या देशात निर्माण झाली होती. पण गेल्या काही वर्षांत लोकांनी जाणीवपूर्वक मतदान केले आणि आता एखादा पक्ष नाही, तर सर्वच राजकीय पक्षांच्या भूमिकेत बदल झाल्याचे दिसत आहे. ही मतदानाची ताकद आहे. लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. आपल्याला अभिमान वाटावा अशी ही जगातील सर्वांत मोठी निवडणूक असेल. एकूण मतदारांची संख्या

देशासाठी मतदान, शंभर टक्के मतदान Read More »