News Bharati

विशेष

कोनिका आणि सीमा हैदर प्रकरण: सुरक्षेपुढील नवे आव्हान?

जागतिकीकरण, स्मार्टफोन आणि सोशल मीडियाच्या युगात मानवी संबंधांचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, पबजी सारखे ऑनलाईन खेळ यांसारख्या डिजिटल माध्यमांनी भौगोलिक सीमा भेदल्या आहेत. परंतु त्याचबरोबर काही नव्या सुरक्षाविषयक आणि सामाजिक समस्या देखील निर्माण केल्या आहेत. अलीकडील बांगलादेशी युवती कोनिका राणी आणि पाकिस्तानी महिला सीमा हैदर यांच्या प्रकरणांनी भारतात सीमापार प्रेमसंबंध, अवैध घुसखोरी […]

कोनिका आणि सीमा हैदर प्रकरण: सुरक्षेपुढील नवे आव्हान? Read More »

कुणी विजय देता का विजय: महाराष्ट्रातील डाव्यांची वैचारिक दिवाळखोरी

सी.जोसेफ विजय (थलपती विजय) याने तामिळनाडूचे १७ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.  तमिळगा वेत्री कळघम (TVK) या पक्षाचे सरकार सत्तेत आले. २०२४ साली अभिनेता विजय यानी या पक्षाची स्थापना केली. तामिळनाडूमध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत घवघवीत यश थलपतीला मिळाले. यानंतर महाराष्ट्रातील तथाकथित पुरोगामी लोक विजयचे गुणगान गायला लागले. सोशल मिडियावरच अस्तित्व राहिलेल्या या पुरोगाम्यांपैकी कोणी तरी

कुणी विजय देता का विजय: महाराष्ट्रातील डाव्यांची वैचारिक दिवाळखोरी Read More »

पारंपरिक मिलेट्स खरे सुपरफूड – तुम्ही किती खाता?

तृणधान्ये खायलाच हवीत, कारण… आपल्या आहारात सर्व घटकांचा योग्य प्रमाणात समावेश असेल तर शरीराचे उत्तमरित्या पोषण होते. म्हणून आहारात प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे, खनिजे योग्य प्रमाणात असायला हवीत असे डॉक्टर, आहारतज्ज्ञ वारंवार सांगत असतात. पण बदललेल्या जीवनशैलीनुसार जंक फूडचे सेवन आणि आपण खात असलेल्या अन्नातून कमी प्रमाणात मिळणारी पोषणमूल्ये यामुळे आधीच आपल्या शरीराचे पुरेसे

पारंपरिक मिलेट्स खरे सुपरफूड – तुम्ही किती खाता? Read More »

१५ वर्षांनंतर पुन्हा हाती घेतली पाटी : नवी मुंबईतील कचरावेचक महिलांचा संघर्षमय विजय

नवी मुंबईतील ११ कचरा वेचक महिलांनी दहावीची बोर्ड परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झाल्या आहे. स्त्री  मुक्ती संघटना आणि प्रभात यांच्या संयुक्त विद्यमाने या महिलांना पुन्हा एकदा शैक्षणिक प्रवाह मध्ये येता आलं. या सर्व महिला पुन्हा  विद्यार्थी दशेत १५ ते २० वर्षांनी आल्या होत्या. शिक्षणातून दूर गेलेल्या या स्त्रिया पुन्हा शिक्षणामध्ये येताना जे काही  प्रश्न निर्माण होतात, ते सगळे प्रश्न आणि

१५ वर्षांनंतर पुन्हा हाती घेतली पाटी : नवी मुंबईतील कचरावेचक महिलांचा संघर्षमय विजय Read More »

कुदळवाडीचा ‘सर्जिकल स्ट्राईक’: दहशतीचा अड्डा ते जागतिक ‘ग्रोथ हब’च्या दिशेने झेप!

पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक नकाशावर गेल्या दोन दशकांपासून ‘कुदळवाडी’ हे नाव एका वेगळ्याच कारणाने चर्चेत होते. अनधिकृत भंगार बाजार, गुन्हेगारी आणि छुप्या पद्धतीने आश्रय घेतलेले घुसखोर यामुळे हा परिसर प्रशासनासाठी डोकेदुखी ठरला होता. मात्र, नुकत्याच झालेल्या धडक कारवाईने या भागाचे चित्र पालटण्यास सुरुवात झाली आहे. अनधिकृत धार्मिक स्थळांवर चाललेला बुलडोझर हा केवळ अतिक्रमणांवरील घाला नाही,

कुदळवाडीचा ‘सर्जिकल स्ट्राईक’: दहशतीचा अड्डा ते जागतिक ‘ग्रोथ हब’च्या दिशेने झेप! Read More »

कॉन्व्हेंट शाळा : सेवेच्या नावाखालील शिक्षणाचे बाजारीकरण 

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार, फक्त ख्रिस्ती भिक्षुणी (नन्स) यांच्या धार्मिक संस्थांद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळाच नावात ‘कॉन्व्हेंट’ हा शब्द वापरू शकतील. इतर कोणत्याही संस्थांना हा शब्द वापरता येणार नाही. कॉन्व्हेन्ट शाळांचा मूळ इतिहास आणि उद्देशाशी सुसंगत असाच हा निर्णय आहे. कसे ते खाली पाहूच.  हल्ली असे दिसून आले आहे

कॉन्व्हेंट शाळा : सेवेच्या नावाखालील शिक्षणाचे बाजारीकरण  Read More »

स्वदेशी : देश सलामत तो ब्रॅंड पचास!!!

मध्य-पूर्वेतील इस्त्राएल-अमेरिका आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर क्रूड ऑईल व गॅसच्या पुरवठा साखळीवर झालेला विपरीत परिणाम. क्रूड ऑईल व गॅसच्या भडकलेल्या किंमती, त्यापायी खर्च होणारे देशाचे मौल्यवान परकीय चलन. एप्रिल २०२६ मधील वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भारताची एकूण व्यापार तूट वाढून $११९.३० अब्ज सुमारे ११९.३० अब्ज डॉलर झाली आहे. एकूण व्यापार (वस्तू आणि

स्वदेशी : देश सलामत तो ब्रॅंड पचास!!! Read More »

शिकलीगार समाजाचे पुनरुत्थान : आत्मनिर्भर भारत आणि भारतीय शस्त्रकला

नांदेड ग्रामीण पोलिसांनी शहरातील वजिराबाद परिसरातील रामदास नगर आणि अबचलनगर येथे केलेल्या धडक कारवाईत तब्बल ४ हजार ७९६ धारदार शस्त्रे जप्त केली आहेत. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांची किंमत सुमारे ४३ लाख ५० हजार रुपये असून, हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शस्त्रसाठ्यांपैकी एक मानला जात आहे. तलवारी, कुपऱ्या, खंजीर आणि इतर विविध प्रकारच्या घातक शस्त्रांचा यात समावेश

शिकलीगार समाजाचे पुनरुत्थान : आत्मनिर्भर भारत आणि भारतीय शस्त्रकला Read More »

संपादकांचा गनिमी कावा: कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना!

पश्चिम बंगाल मधील दारुण पराभवानंतर तृणमूल काँग्रेसचे श्रीरामपूर लोकसभा मतदार संघाचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी या पराभवाला पक्षाची निवडणूक व्यवस्थापन व सल्लागार कंपनी IPAC ला जबाबदार धरले आहे. “IPAC ने तृणमूल काँग्रेसच्या संघटनेवर कब्जा केला आणि तृणमूल ला पूर्णपणे बरबाद केले. IPAC ने संभाव्य उमेदवारांमध्ये भांडण लावले. प्रत्येक विधानसभेत अनेकांना सांगितले होते की ‘तुमचा फीडबॅक

संपादकांचा गनिमी कावा: कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना! Read More »

पवईत उभे राहणार आशियातील सर्वात मोठे ‘ग्लोबल कॅपॅब्लिटी सेंटर’

महाराष्ट्राची आणि भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला जाणार आहे. न्यूयॉर्कस्थित प्रसिद्ध ब्रुकफील्ड ॲसेट मॅनेजमेंटने मुंबईतील पवई येथे आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर (GCC) विकसित करण्यासाठी १ अब्ज डॉलर (सुमारे ८,३०० कोटी रुपये) गुंतवणुकीची घोषणा केली आहे. या प्रकल्पामुळे मुंबईच्या रिअल इस्टेट क्षेत्राला तर उभारी मिळेलच, पण त्यासोबतच ३०,०००

पवईत उभे राहणार आशियातील सर्वात मोठे ‘ग्लोबल कॅपॅब्लिटी सेंटर’ Read More »