News Bharati

विशेष

जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान: कसे जाल? काय पाहाल?

‘जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान’ हे भारतातील सर्वाधिक पसंती असलेले अभयारण्य आहे. १९ एप्रिल या जिम कॉर्बेट यांच्या स्मृतिदिनानिमित्त कॉर्बेट यांचे निसर्गप्रेम, त्यांनी केलेले संशोधन आणि सोबतच जिम कॉर्बेट अभयारण्यात कसे जाल? काय पाहाल? याची माहिती. उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यातील रामनगर तालुक्यातील ‘जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान’ हे भारतातील काही सर्वोत्तम राष्ट्रीय उद्यानांपैकी एक मानले जाते. जिम कॉर्बेट […]

जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान: कसे जाल? काय पाहाल? Read More »

प्रतीक्षा शिवाची – हिंदूंच्या प्रेरणादायी, चिवट लढ्याचा इतिहास

प्रसिद्ध लेखक, इतिहास संशोधक विक्रम संपत यांच्या Waiting for Shiva : Unearthing the Truth of Kashi’s Gyan Vapi या इंग्रजी पुस्तकाचा ‘प्रतीक्षा शिवाची – काशी ज्ञानवापीच्या सत्याचा शोध’ हा मराठी अनुवाद डॉ. प्राची जांभेकर आणि मैत्रेयी जोशी यांनी केला आहे. या पुस्तकाचा परिचय. अयोध्येच्या राममंदिर उद्घाटनानंतर आता कोट्यवधी हिंदूंना काशी आणि मथुरेच्या मुक्तीची आस लागलेली

प्रतीक्षा शिवाची – हिंदूंच्या प्रेरणादायी, चिवट लढ्याचा इतिहास Read More »

उन्हाची तीव्रता कमी कशी करावी?

‘यावेळी खूप ऊन आहे,’ असे प्रत्येक उन्हाळ्यात हमखास म्हटले जाते. ते खरेही असते, पण यंदाचा उन्हाळा खरेच खूप तीव्र आहे. अगदी रात्रीही झळा जाणवतात. अशावेळी काय काळजी घ्यावी, याबद्दल तज्ज्ञांचे मार्गदर्शन. फेब्रुवारी संपता संपता आणि मार्चच्या सुरुवातीला हवामान एकदम पालटते. सूर्याचे किरण लखलखू लागतात, तापमान वाढायला लागते, हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी होते आणि उन्हाळ्याचे आगमन

उन्हाची तीव्रता कमी कशी करावी? Read More »

हा नवा ‘समर्थ आणि सशक्त’ भारत आहे!

गेली दहा वर्ष देशात स्थिर सरकार सत्तेत आहे. या सरकारने देशाच्या विविध भागातील दहशतवादी घटना, घुसखोरी, बंडखोरी तसेच नक्षलवाद अशा सर्वच आघाड्यांवर लक्षणीय कामगिरी केली. त्यामुळे अंतर्गत सुरक्षा भक्कम राहिली. त्याचे फळ आपल्याला देशाच्या आर्थिक विकासातून दिसत आहे.

हा नवा ‘समर्थ आणि सशक्त’ भारत आहे! Read More »

छत्रपती शिवरायांचा वारसा सांगणारा महाराष्ट्र स्वातंत्र्यलढ्यात अग्रेसर

भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव या क्रांतिकारकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेले बलिदान सदैव स्मरणात राहिले पाहिजे. त्यांची स्मृती कायम ठेवण्यासाठी २३ मार्च हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने स्वातंत्र्यलढ्यातील महाराष्ट्राचे योगदान सांगणारा हा लेख. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या यज्ञकुंडात असंख्य क्रांतिकारकांनी आपल्या जीवनाची आहुती दिली, त्यामधे छत्रपती शिवरायांचा वारसा सांगणारा महाराष्ट्रही अग्रेसर होता. सन १८१८ ला

छत्रपती शिवरायांचा वारसा सांगणारा महाराष्ट्र स्वातंत्र्यलढ्यात अग्रेसर Read More »

भाग २ : स्वाभिमान, स्वावलंबन, आत्मोद्धार….

बघता बघता शंभर वर्षे होतील या चवदार तळे सत्याग्रहाच्या घटनेला. १९ मार्च १९२७ चे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण सर्वांनी मुळापासून अभ्यासले पाहिजे. या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन छोटे-मोठे \”उद्योजक\” बनलेल्यांची संख्या केवळ महाराष्ट्रात अंदाजे लाखावर जाईल. ही एक स्वागतार्ह, आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे, असे माझे मन मला सांगते. पू.बाबासाहेब आंबेडकरांचे हिंदूंना मार्गदर्शन बाबासाहेब म्हणतात,

भाग २ : स्वाभिमान, स्वावलंबन, आत्मोद्धार…. Read More »

महाड सत्याग्रह स्मरणदिनानिमित्त…

घटनाकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला २० मार्च रोजी ९७ वर्षे होत आहेत. चवदार तळ्याचा सत्याग्रह म्हणजे अस्पृश्यतेविरूध्दच्या व्यापक लढ्याचा एक भाग होता. ती केवळ एक प्रतिकात्मक कृती नव्हती. त्यामागील विचार आणि भावना समजावून घेणे आवश्यक आहे. कोणताही समाजहितैषी या विचार आणि भावनांना कृतीशील समर्थन देईल. या सत्याग्रहाचा विचार केला,

महाड सत्याग्रह स्मरणदिनानिमित्त… Read More »

भाग १ : स्वाभिमान, स्वावलंबन, आत्मोद्धार….

बघता बघता शंभर वर्षे होतील या चवदार तळे सत्याग्रहाच्या घटनेला. १९ मार्च १९२७ चे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण सर्वांनी मुळापासून अभ्यासले पाहिजे. या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन छोटे-मोठे \”उद्योजक\” बनलेल्यांची संख्या केवळ महाराष्ट्रात अंदाजे लाखावर जाईल. ही एक स्वागतार्ह, आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे, असे माझे मन मला सांगते. राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, न्याय (निर्बंध)

भाग १ : स्वाभिमान, स्वावलंबन, आत्मोद्धार…. Read More »

सावरकर आणि चीन

गेल्या १-२ वर्षात भारत-चीन सीमेलगत (उदा. डोकलाम) चीन कुरापती करत आहे. पण त्याला भारताने जशास तसे प्रत्युत्तर देऊन माघार घेण्यास भाग पाडले आहे. यानिमित्ताने सावरकरांचे चीन आक्रमणांसंबंधीचे विचार जाणून घेणे उद्बोधक ठरेल.तरुण वयापासून सावरकरांचे वाचन प्रचंड होते आणि जागतिक घडामोडींकडे त्यांचे बारकाईने लक्ष होते. सावरकरांनी स्थापन केलेल्या ‘अभिनव भारत’ या क्रांतिकारक संघटनेचे क्रांतिकरक रशिया, आर्यलँड,

सावरकर आणि चीन Read More »