News Bharati

विशेष

महाराष्ट्रातील डिजिटल पेमेंट क्रांती व भविष्यातील दिशा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेले ‘डिजिटल इंडिया’चे स्वप्न आज वास्तवात उतरताना दिसत आहे. या क्रांतीचे नेतृत्व करण्यात महाराष्ट्र राज्य देशात अग्रस्थानी आहे. विशेषतः मुंबई आणि पुणे सारख्या महानगरांमध्ये पेटीएम, फोनपे आणि भीम यूपीआय यांसारख्या प्लॅटफॉर्ममुळे ‘ईझ ऑफ बिझनेस’ खऱ्या अर्थाने तळागाळापर्यंत पोहोचला आहे. महाराष्ट्र हे केवळ औद्योगिकदृष्ट्याच प्रगत नाही, तर डिजिटल व्यवहारातही देशाचे इंजिन […]

महाराष्ट्रातील डिजिटल पेमेंट क्रांती व भविष्यातील दिशा Read More »

‘वंदे मातरम्’चा गौरव वाढला! आता शासकीय कार्यक्रमात संपूर्ण गायन अनिवार्य

भारताचे राष्ट्रगीत ‘जन गण मन’ प्रमाणेच ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीतालाही तितकाच सन्मान मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. स्वराज्य मॅगझिनच्या वृत्तानुसार, आता सरकारी समारंभांमध्ये ‘वंदे मातरम्’ची केवळ पहिली दोन कडवी न गाता, संपूर्ण सहा कडव्यांचे गायन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. काय आहे नवीन प्रोटोकॉल?गृह मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार,

‘वंदे मातरम्’चा गौरव वाढला! आता शासकीय कार्यक्रमात संपूर्ण गायन अनिवार्य Read More »

काळाराम मंदिरावरील ध्वजारोहण: सनातन भगव्या पुनर्जागरणाची नांदी 

नाशिक, ज्या प्राचीन नगरीला ‘दक्षिण काशी’, ‘गंगाद्वार’ किंवा ‘रामजनक भूमी’ असे गौरवपूर्ण संबोधन लाभले आहे, त्या पवित्र क्षेत्रातील ऐतिहासिक काळाराम मंदिरावर बुधवारी सायंकाळी ४.४४ वाजता धर्मध्वजारोहणाचा अत्यंत भावपूर्ण आणि ऐतिहासिक सोहळा संपन्न झाला. भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २१ फूट उंचीच्या ब्रास धर्मस्तंभावर ५ फूट × ११ फूट

काळाराम मंदिरावरील ध्वजारोहण: सनातन भगव्या पुनर्जागरणाची नांदी  Read More »

समरसतेचा नवा आयाम आणि दलित चळवळीचे स्थित्यंतर

‘समरसता’ ही संकल्पना आता केवळ संघ परिवारापुरती मर्यादित न राहता, दलित समाजातही रुजू लागली आहे. रामदास आठवले यांनी घोषित केलेला ‘समरसता मार्च’ हे याचे द्योतक आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, दलित चळवळीने (विशेषतः दलित पँथरने) प्रस्थापित हिंदू, समाजवादी आणि कम्युनिस्ट विचारधारांच्या मक्तेदारीविरुद्ध संघर्ष करून आपली एक ‘समांतर व्यवस्था’ उभी केली. या व्यवस्थेने दलित साहित्य, कला आणि संस्कृतीला स्वतंत्र

समरसतेचा नवा आयाम आणि दलित चळवळीचे स्थित्यंतर Read More »

संत चोखामेळा: आध्यात्मिक समरसतेचे अग्रदूत

संत चोखामेळा हे महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेतील एक तेजस्वी नक्षत्र आहेत. चौदाव्या शतकात जेव्हा समाज वर्णव्यवस्था आणि जातिभेदाच्या उतरंडीत अडकलेला होता, तेव्हा चोखामेळा यांनी आपल्या भक्तीच्या बळावर आध्यात्मिक समरसतेचा पाया रचला. \”विठ्ठलभक्ती \” या एकाच केंद्रबिंदूभोवती त्यांनी आपले आयुष्य आणि साहित्य गुंफले. संत चोखामेळा यांची पुण्यतिथी हिंदू तिथी नुसार वैशाख वद्य पंचमी (किंवा वैशाख कृष्ण पक्ष

संत चोखामेळा: आध्यात्मिक समरसतेचे अग्रदूत Read More »

आदिवासी भागातील शिक्षणाची नवी पहाट, आश्रमशाळांच्या श्रेणीवाढीचा निर्णय

महाराष्ट्र राज्याच्या शैक्षणिक आणि सामाजिक इतिहासात ५ मे २०२६ हा दिवस आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणारा ठरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या आश्रमशाळांच्या संदर्भात एक क्रांतिकारक निर्णय घेण्यात आला. राज्यातील डोंगराळ आणि अतिदुर्गम भागातील आदिवासी मुलांच्या शिक्षणाची गती मंदावू नये, यासाठी २४

आदिवासी भागातील शिक्षणाची नवी पहाट, आश्रमशाळांच्या श्रेणीवाढीचा निर्णय Read More »

मुंबईतील फेरीवाले : फुटपाथवरचे डिजिटल रिव्होल्यूशन!

मुंबई महापालिकेने ५ आठवड्यांत मुंबईतील ९९ हजार अधिकृत फेरीवाल्यांना क्यू आर कोड देण्यात येतील असे मुंबई उच्च न्यायालयात सांगितले. १,२०० दुकानदार सदस्य असलेल्या गोरेगाव मर्चंट असोसिएशन सहित अजून काही व्यापारी संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात अनधिकृत फेरीवाल्यां विरुद्ध याचिका दाखल केली होती. त्यावरच्या सुनावणीच्या वेळी महापालिकेने उच्च न्यायालयात हे आश्वासन दिले आहे. वास्तविक पाहता मुंबईमध्ये केवळ

मुंबईतील फेरीवाले : फुटपाथवरचे डिजिटल रिव्होल्यूशन! Read More »

पिते दूध डोळे मिटूनी जात मांजरा… संजय राऊतची!!

संजय राऊत हे २००४ पासून म्हणजे गेली २२ वर्षे राज्यसभेचे खासदार आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या \”सामना\” या मुखपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. जगातील प्रत्येक विषयावर मतप्रदर्शन करण्याबाबत त्यांची ख्याती आहे. \”खोटे बोला पण रेटून बोला\” हा त्यांचा मतप्रदर्शनाचा खाक्या आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपच्या आत्यंतिक द्वेषाने पछाडलेल्या संजय राऊत यांचा गेल्या काही

पिते दूध डोळे मिटूनी जात मांजरा… संजय राऊतची!! Read More »

बंगाल ते महाराष्ट्र: भाजपच्या विजयामुळे परकीय गुंतवणुकीचा मार्ग मोकळा!

मे २०२६ मध्ये झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांनुसार, भारतीय जनता पक्षाने (भाजप) ऐतिहासिक विजय मिळवत राज्याची सत्ता काबीज केली आहे. या निकालांनुसार, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसच्या १५ वर्षांच्या सत्तेचा अंत झाला आहे.  ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पश्चिम बंगाल सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील वारंवार होणाऱ्या संघर्षामुळे केवळ पश्चिम बंगालच नाही, तर महाराष्ट्रातील

बंगाल ते महाराष्ट्र: भाजपच्या विजयामुळे परकीय गुंतवणुकीचा मार्ग मोकळा! Read More »

बंगालच नव्हे तर महाराष्ट्रही मुक्त!

पश्चिम बंगालमधील सत्तांतर ऐतिहासिक आहे. पूर्व भारतातील नव्या राजकारणाची सुरुवात बिहारमध्ये झाली. ती आता पश्चिम बंगाल आणि आसामने पुढे नेली आहे. बंगालमधल्या या सत्तांतराचा थेट परिणाम महाराष्ट्रावर अनेक अंगांनी होईल. संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषकरून महामुंबईचा सगळा परिसर बांगलादेशी घुसखोरांमुळे जेरीस आला होता. महाराष्ट्र सरकारने आणि पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांना शोधायचे, त्यांना मायदेशी पाठविण्याची कारवाई सुरू करायची

बंगालच नव्हे तर महाराष्ट्रही मुक्त! Read More »