मुंबईत ‘स्कूल जिहाद’? – किरीट सोमय्यांचा आरोप
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांत अनधिकृत शाळांचे पेव फुटले असून, या शाळांच्या माध्यमातून मोठा गैरव्यवहार आणि बनावट कागदपत्रांचे रॅकेट चालवले जात असल्याचा खळबळजनक आरोप भाजप नेते डॉ. किरीट सोमय्या यांनी केला आहे. मुंबईतील एका विशिष्ट भागात या बेकायदेशीर शाळांचे जाळे पसरले असून, सोमय्या यांनी या संपूर्ण प्रकरणाला ‘स्कूल जिहाद’ असे संबोधले आहे. या संदर्भात […]
मुंबईत ‘स्कूल जिहाद’? – किरीट सोमय्यांचा आरोप Read More »