News Bharati

आरोग्य

तुम्हीही डब्यात फक्त पोळी-भाजी नेता? शरीराचे पोषण व्हायला हवे तर…

संपूर्ण आहारासाठी काही सोप्या आणि खास टिप्स… पोळी भाजी हा भारतीय किंवा विशेषत: महाराष्ट्रातील लोकांचा मुख्य आहार मानला जातो. शाळा, कॉलेज, ऑफीस किंवा कुठेही घराबाहेर पडताना आपण साधारणपणे डब्यात सोबत पोळी आणि भाजी असाच आहार घेतो. पोटभरीचे आणि पूर्वापार चालत आलेले असल्याने आपल्याला याचीच सवय असते. पण अशाप्रकारे फक्त पोळी आणि भाजी हेच आपले पूर्ण […]

तुम्हीही डब्यात फक्त पोळी-भाजी नेता? शरीराचे पोषण व्हायला हवे तर… Read More »

‘आयुष्मान महाराष्ट्र ‘ राज्याची भावी आरोग्य नीती 

केंद्र सरकारच्या ‘आयुष्मान भारत’ (AB-PMJAY) योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासन आता राज्यात ‘आयुष्मान महाराष्ट्र विभाग’ (Ayushman Maharashtra Department) नावाचा एक स्वतंत्र, स्वायत्त आणि केंद्रीकृत विभाग सुरू करण्याचा धोरणात्मक विचार करत आहे.  सिंगल विंडो – सध्या वेगवेगळ्या सोसायट्या आणि संचालनालयांमार्फत चालणारे काम एकाच प्रशासकीय नियंत्रणाखाली येईल. लाभार्थी नोंदणीपासून ते थेट रुग्णालयांचे नियंत्रण आणि निधी व्यवस्थापनाचे केंद्रीकरण केले

‘आयुष्मान महाराष्ट्र ‘ राज्याची भावी आरोग्य नीती  Read More »

महाराष्ट्रातील अन्न सुरक्षा स्थिती : FSSAI, WHO आणि कॅन्सर 

भारतात अन्नाची भेसळी  पासून सुरक्षा करण्यासाठी पूर्वी प्रिव्हेंशन ऑफ फूड अडलट्रेशन अ‍ॅक्ट (PFA), १९५४ अस्तित्वात होता. परंतु, कालांतराने  संसदेने सर्व जुने कायदे एकत्रित करून ‘अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६’ (Food Safety and Standards Act, 2006 – FSSA) जारी  केला आहे. या कायद्यांतर्गत FSSAI ची स्थापना करण्यात आली. राज्य पातळीवर याची अंमलबजावणी अन्न व औषध

महाराष्ट्रातील अन्न सुरक्षा स्थिती : FSSAI, WHO आणि कॅन्सर  Read More »

ऊसतोड महिला: गर्भाशय शस्त्रक्रियेवर कायमस्वरूपी उपाय

महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये ऊसतोड कामगारांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. राज्यातील साखर उद्योग हा सहकार क्षेत्राचा कणा समजला जात असला, तरी या उद्योगामागे हजारो स्थलांतरित मजुरांचे कष्ट दडलेले आहेत. विशेषतः मराठवाडा विभागातील बीड, धाराशिव, लातूर, जालना, परभणी, नांदेड तसेच अहमदनगर जिल्ह्यातील गरीब आणि दुष्काळग्रस्त कुटुंबे दरवर्षी रोजगाराच्या शोधात पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर भागांतील साखर

ऊसतोड महिला: गर्भाशय शस्त्रक्रियेवर कायमस्वरूपी उपाय Read More »

\”विद्यार्थ्यांच्या आत्महत्या\”.. देशाच्या उज्ज्वल भविष्याला लागलेले ग्रहण ..

\”ज्या देशाचे सरासरी वय अवघे २९ वर्षे आहे. जिथली ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांपेक्षा कमी वयाची आहे, त्या भारताकडे सबंध जग ‘तरुण देश’ म्हणून आशेने पाहत आहे. तरुणांनी विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग आणि क्रीडा क्षेत्रात जागतिक स्तरावर भारताचा डंका वाजवला आहे. पण, या सुवर्णचित्राला विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे एक काळे गालबोट लागले आहे. देशात तरुण विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये

\”विद्यार्थ्यांच्या आत्महत्या\”.. देशाच्या उज्ज्वल भविष्याला लागलेले ग्रहण .. Read More »

जागतिक कॅन्सर केअर, वैद्यकीय संशोधन आणि धारावी मॉडेलचा जागतिक ठसा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव फडणवीस यांना कॅन्सरने ग्रासलं, मुंबईत जाऊन वडिलांवर उपचार करण्यासाठी फडणवीस कुटुंबीयांना मोठे हाल सहन करावे लागले. कन्सरमुळेच वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे आपल्याला झालेला त्रास महाराष्ट्रातील कन्सरग्रस्तांना होऊ नये. म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारलं त्याही पुढे जाऊन त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या नात्याने  ‘महाराष्ट्र कर्करोग मार्गदर्शिका’

जागतिक कॅन्सर केअर, वैद्यकीय संशोधन आणि धारावी मॉडेलचा जागतिक ठसा Read More »

पारंपरिक मिलेट्स खरे सुपरफूड – तुम्ही किती खाता?

तृणधान्ये खायलाच हवीत, कारण… आपल्या आहारात सर्व घटकांचा योग्य प्रमाणात समावेश असेल तर शरीराचे उत्तमरित्या पोषण होते. म्हणून आहारात प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे, खनिजे योग्य प्रमाणात असायला हवीत असे डॉक्टर, आहारतज्ज्ञ वारंवार सांगत असतात. पण बदललेल्या जीवनशैलीनुसार जंक फूडचे सेवन आणि आपण खात असलेल्या अन्नातून कमी प्रमाणात मिळणारी पोषणमूल्ये यामुळे आधीच आपल्या शरीराचे पुरेसे

पारंपरिक मिलेट्स खरे सुपरफूड – तुम्ही किती खाता? Read More »

परभणीत थॅलेसिमिया ग्रस्त बालकावर पहिल्यांदाच यशस्वी शस्त्रक्रिया

परभणी : थॅलेसिमियासारख्या (Thalassemia) गंभीर अनुवंशिक आजाराशी झुंज देणाऱ्या एका १३ वर्षीय बालकाला मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून नवजीवन मिळाले आहे. परभणी येथील हॉस्पिटलमध्ये जिंतूर तालुक्यातील पूगळा येथील अर्जुन जगताप या बालकावर अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. विशेष म्हणजे, परभणी जिल्ह्यात थॅलेसिमिया ग्रस्त रुग्णावरील अशी ही पहिलीच शस्त्रक्रिया ठरली आहे. थॅलेसिमिया हा रक्ताचा गंभीर आजार

परभणीत थॅलेसिमिया ग्रस्त बालकावर पहिल्यांदाच यशस्वी शस्त्रक्रिया Read More »

नांदेड कृषी महोत्सव: १७ मार्चला ‘पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धा’

नांदेड : नांदेड येथील नवा मोंढा मैदानात सुरू असलेल्या ‘जिल्हा कृषी महोत्सव २०२६’ अंतर्गत येत्या १७ मार्च २०२६ रोजी विशेष पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘पौष्टिक तृणधान्य’ या विषयावर आधारित ही स्पर्धा असून, याद्वारे आरोग्यासाठी पोषक असलेल्या धान्यांचा वापर वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. काय आहे स्पर्धा? महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि ‘आत्मा’ यांच्या

नांदेड कृषी महोत्सव: १७ मार्चला ‘पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धा’ Read More »

राज्यातील 4,537 रुग्णालयांत 2,399 उपचार मोफत; आयुष्मान भारत आणि जन आरोग्य योजनेत पारदर्शकता येणार!

मुंबई : \”राज्यातील नागरिकांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अधिक जलद, पारदर्शक आणि दर्जेदार उपचार मिळावेत, यासाठी शासन कटिबद्ध आहे. नवीन टीएमएस 2.0 (Transaction Management System) प्रणालीमुळे राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक जबाबदार आणि रुग्णस्नेही होईल,\” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. विधान भवन येथे मुख्यमंत्री

राज्यातील 4,537 रुग्णालयांत 2,399 उपचार मोफत; आयुष्मान भारत आणि जन आरोग्य योजनेत पारदर्शकता येणार! Read More »