News Bharati

विशेष

नरेंद्र मोदी युगातील भारतीय संस्कृतीचा विश्वसंचार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या ५ देशांचा दौरा नुकताच पूर्ण केला. पंतप्रधान मोदी यांनी ५ राष्ट्रप्रमुखांना कटाक्षाने भारताच्या विविध परंपरा आणि हस्तकलेशी संबंधित खास भेटवस्तू प्रदान केल्या. त्यामुळे या दौऱ्यात भारताच्या सांस्कृतिक वारशाला, पारंपरिक कलेला आणि कृषी उत्पादनांना जागतिक स्तरावर विशेष ओळख मिळाली. पंतप्रधानांच्या दौऱ्याची ही एक […]

नरेंद्र मोदी युगातील भारतीय संस्कृतीचा विश्वसंचार Read More »

विकासाचे विकेंद्रीकरण आणि ‘वस्त्रनगरी’ इचलकरंजीसमोरील नवे आव्हान

महाराष्ट्राची ‘मँचेस्टर’ म्हणून नावलौकिक मिळवलेली इचलकरंजी ती देशाच्या विविध कानाकोपऱ्यांतून आलेल्या लाखो हातांना जगवणारी एक समृद्ध कर्मभूमी आहे. वर्षानुवर्षे इचलकरंजीतील पॉवरलूम, सायझिंग आणि प्रोसेसिंग मिलचा खडखडाट अखंड सुरू राहिला, यामागे देशातील विविध राज्यांतून आलेल्या श्रमिक वर्गाचा घाम आणि कष्ट होते. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि अगदी पूर्वेकडील पश्चिम बंगालमधून आलेले कामगार इचलकरंजीच्या अर्थचक्राचा मुख्य कणा

विकासाचे विकेंद्रीकरण आणि ‘वस्त्रनगरी’ इचलकरंजीसमोरील नवे आव्हान Read More »

कॉर्पोरेट जगताला ग्रासलेली ‘कट्टरता’: सुरक्षा यंत्रणा खिळखिळी की ‘वोक’ मानसिकतेचे लांगुलचालन?

आजचे कॉर्पोरेट जग हे आधुनिकता, उच्च शिक्षण आणि सर्वसमावेशकतेचे (Inclusivity) प्रतीक मानले जाते. परंतु, अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि पुणे येथील आयटी क्षेत्रातील नामांकित कंपन्यांमध्ये समोर आलेल्या काही घटनांनी या झगमगत्या जगामागील एक अत्यंत अस्वस्थ आणि भयानक वास्तव उघड केले आहे. नाशिक येथील ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ (TCS) मध्ये उघडकीस आलेले ‘कॉर्पोरेट जिहाद’चे प्रकरण, पुण्यातील आयटी कंपन्यांच्या

कॉर्पोरेट जगताला ग्रासलेली ‘कट्टरता’: सुरक्षा यंत्रणा खिळखिळी की ‘वोक’ मानसिकतेचे लांगुलचालन? Read More »

जागतिक पटलावर भारताची घोडदौड

एकविसाव्या शतकात भारताचे परराष्ट्र धोरण हे केवळ राजनैतिक संबंधापुरते मर्यादित नसून ते आर्थिक प्रगती, तंत्रज्ञान देवघेव आणि ऊर्जा सुरक्षेचा एक भक्कम कणा बनले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सध्या चालू असलेला बहुदेशीय दौरा जागतिक राजकारण आणि अर्थकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. पश्चिम आशियातील विश्वासू मित्र असलेल्या संयुक्त अरब अमिरातीपासून (UAE) ते युरोप खंडातील

जागतिक पटलावर भारताची घोडदौड Read More »

ग्लोबल कॅपॅब्लिटी सेंटर: महाराष्ट्राचा पंचवार्षिक विकास आराखडा

कॅनडाचे राष्ट्राध्यक्ष मार्क कार्नी यांनी जगातील ४० महत्त्वाच्या मध्यम शक्तीच्या देशांना एकत्र आणून एक नवीन जागतिक आर्थिक फळी निर्माण केली आहे. अमेरिकेच्या दबावातून मुक्त होऊन या ४० देशांनी आपले अब्जावधी डॉलर्सचे भांडवल अमेरिकेतून बाहेर काढून भारताकडे, विशेषतः महाराष्ट्राकडे वळवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणाचा अतिरेक करत जागतिक व्यापाराचे नियम

ग्लोबल कॅपॅब्लिटी सेंटर: महाराष्ट्राचा पंचवार्षिक विकास आराखडा Read More »

अर्बन नक्षल्यांची मग्रुरी : चित भी मेरी पट भी मेरी!

शहरी नक्षलवाद (एल्गार परिषद) प्रकरणात आरोपी असलेले तेलुगु कवी वरवरा राव आणि वकील सुधा भारद्वाज यांनी जामिनाच्या अटींचे उल्लंघन केले आहे. असा दावा करून त्यांचा जामीन रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) शुक्रवारी, १५ मे २०२६ रोजी मुंबईतील विशेष न्यायालयात धाव घेतली. न्यायालयानेही NIAच्या या अर्जाची दखल घेऊन वरवरा राव आणि सुधा भारद्वाज यांना

अर्बन नक्षल्यांची मग्रुरी : चित भी मेरी पट भी मेरी! Read More »

सरन्यायाधीशांच्या शिवसेना उबाठाला कानपिचक्या

शिवसेना चिन्हाच्या वादाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत नसल्याचा आरोप करणाऱ्या काही राजकीय नेत्यांच्या ‘बेजबाबदार विधानांवर’ सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी १५ मे २०२६ रोजी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि असे वर्तन स्वीकारले जाणार नाही, अशा शब्दांत न्यायालयाने नेत्यांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्या. जोयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने या प्रकरणातील पक्षकारांना अशा प्रकारच्या वर्तणुकीपासून

सरन्यायाधीशांच्या शिवसेना उबाठाला कानपिचक्या Read More »

जोडीदार नकोच, का वाढतोय हा ट्रेंड… एकटं जगणं खरंच इतकं सोपं असतं?

वयात आल्यावर आपल्या विरुद्ध लिंगाचे आकर्षण वाटणे अगदीच स्वाभाविक आहे. साधारणत: शाळा संपत असताना म्हणजेच ९-१० वीच्या वयात या गोष्टींचे भान यायला लागते असे म्हणतात. हल्ली ते वय आणखी कमी झाले आहे असे तज्ज्ञ म्हणतात. ठराविक वयानंतर स्वत:ची, शरीराची, भावनांची पुरेशी ओळख झालेली असते आणि अशावेळी विरुद्ध लिंगी व्यक्तीशी जवळीक वाढायला लागते. अशावेळीच अभ्यास, करियर,

जोडीदार नकोच, का वाढतोय हा ट्रेंड… एकटं जगणं खरंच इतकं सोपं असतं? Read More »

मुंबई विमानतळ : कचऱ्याचा पुनर्वापर, वसुंधरेचे रक्षण

मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) द्वारे संचालित छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला (CSMIA) कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) कडून प्रतिष्ठित ‘झिरो वेस्ट टू लँडफिल (ZWL) प्लॅटिनम – क्लास I रेटिंग’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. MIAL हा अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड (AAHL) आणि एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) यांचा संयुक्त उपक्रम असून, त्यात AAHL ची

मुंबई विमानतळ : कचऱ्याचा पुनर्वापर, वसुंधरेचे रक्षण Read More »

MiG-29K आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे इजेक्शन सीट

भारतीय वायुसेनेच्या (IAF) नाशिकमधील ओझरस्थित बेस रिपेअर डेपो (11 BRD) ने भारतीय नौदलाच्या मिग-२९के (MiG-29K) विमानांच्या इजेक्शन सीटचे स्वदेशी ओव्हरहॉल (दुरुस्ती) यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. १३ मे २०२६ रोजी, ओझर येथे आयोजित सोहळ्यात एअर मार्शल यल्ला उमेश आणि व्हाइस ॲडमिरल राहुल गोखले यांच्या उपस्थितीत ही दुरुस्त केलेली सीट भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. ओझरचा ११

MiG-29K आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे इजेक्शन सीट Read More »