News Bharati

Team NB Marathi

छ.संभाजीनगर येथे इ.व्ही.रामास्वामीचा वादग्रस्त पुतळा बेकायदेशीररित्या बसविन्यापासून रोखले

छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज भागात महाराष्ट्र महाविद्यालय येथे इ. व्ही.रामास्वामी यांचा पुतळा बसविण्याचा कार्यक्रम दिनांक 01 सप्टेंबर 2024 रोजी बामसेफ, ब्रिगेड या संघटनांशी संबंधित निमंत्रक सुनील वाकेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जाहीर केले होते. या कार्यक्रमास स्थानिक नागरिक व विवेक विचार मंच ने विरोध केला. पोलिस आयुक्तांना निवेदन दिले की, कायदेशीर परवानगीशिवाय पुतळा बसविण्याची कृती ही […]

छ.संभाजीनगर येथे इ.व्ही.रामास्वामीचा वादग्रस्त पुतळा बेकायदेशीररित्या बसविन्यापासून रोखले Read More »

Start-Up India अभियान: नवोद्योजक निर्माण व रोजगार निर्मितीस वेग

Start-up हा आता तरुणाईसाठी परवलीचा शब्द बनला आहे. मनातली भन्नाट कल्पना व्यवसायाचं रूप घेऊ शकते, हे आता सगळ्यांनाच पटले आहे. दशकभरापूर्वी असलेली रोजगार म्हणजे केवळ नोकरी ही कल्पना आता कालबाह्य होते आहे. आपण नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे बनू असा विचार करणारे तरूण आता दुर्मिळ राहिलेले नाहीत. अनेक तरुणांनी एकट्याने वा सोबतीने आपल्या मनातील

Start-Up India अभियान: नवोद्योजक निर्माण व रोजगार निर्मितीस वेग Read More »

5 सप्टेंबर रोजी लातूरात होणार मराठा उद्योजक मेळावा

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ व लालासाहेब देशमुख युवा मंच लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा अंतर्गत कर्ज घेऊ इच्छुकांसाठी लातूर येथे मराठा उद्योजक मेळाव्याचे आयोजन केले आहे. लातूर मतदार संघातील कर्ज घेण्यासाठी इच्छुक असलेल्या मराठा समाजासाठी या मेळाव्याचे आयोजन केले आहे. 5 सप्टेंबर म्हणजेच येत्या गुरुवारी हा उद्योजक मेळावा

5 सप्टेंबर रोजी लातूरात होणार मराठा उद्योजक मेळावा Read More »

सोलापूर जिल्ह्यात 24,000 बचत गटांना यंदा मिळणार कर्ज

जिल्ह्यातील अकराशे गावांमध्ये बचत गटांचे जाळे असून २४ हजार बचत गटांशी तब्बल अडीच लाख महिला जोडल्या गेल्या आहेत. बचतीची रक्कम व कर्जाची वेळेत परतफेड, यामुळे यंदा १२ हजार ८०० गटांना ३२० कोटींचे कर्जवाटप केले जाणार आहे. वार्षिक १२ टक्के व्याजदराने महिला बचतगटांना कर्ज दिले जाणार असून आतापर्यंत बचतगटांकडे एक रुपयांचीही थकबाकी नाही. महाराष्ट्र राज्य ग्रामीण

सोलापूर जिल्ह्यात 24,000 बचत गटांना यंदा मिळणार कर्ज Read More »

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनासाठी येणार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत येत्या ४ ते ६ सप्टेंबर दरम्यान पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. येत्या गुरुवारी ५ सप्टेंबरला सकाळी ९,३० वाजता श्री क्षेत्र जेजुरी  येथील अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्री खंडेरायाचे दर्शन ते घेणार आहेत. यावेळी श्री मार्तंड देव संस्थानच्या  विश्वस्त मंडळातर्फे सरसंघचालक मोहन भागवत यांचे स्वागत करण्यात येणार आहे.  जेजुरी गडावरील

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनासाठी येणार Read More »

जागतिक बँकेने आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारताचा जीडी पी वाढीचा अंदाज 7% पर्यंत वाढवला

जागतिक बँकेने आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारताचा वाढीचा अंदाज 6.6 टक्क्यांवरून सात टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेने म्हटले आहे की देशाची आर्थिक वाढ मध्यम कालावधीत मजबूत राहील, खाजगी वापर आणि गुंतवणूक यासारख्या प्रमुख घटकांमुळे. हे विधान आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून समान आशावादी दृष्टीकोन प्रतिबिंबित करते, ज्याने आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनासाठी

जागतिक बँकेने आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारताचा जीडी पी वाढीचा अंदाज 7% पर्यंत वाढवला Read More »

एसटी कर्मचाऱ्यांनी संप करू नये; सकारात्मक चर्चेतून मार्ग काढू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी (ST) महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे, या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी संघटनेकडून सेवा बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील एसटींची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. तसेच एसटीच्या संपामुळे राज्यभरातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक देण्यात आल्याने चाकरमान्यांचेही हाल होत आहेत. आता यावर

एसटी कर्मचाऱ्यांनी संप करू नये; सकारात्मक चर्चेतून मार्ग काढू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More »

केरळ काँग्रेसमध्ये ‘कास्टिंग काऊच’

केरळ काँग्रेसमध्ये ‘कास्टिंग काऊच’ चा प्रकार सुरू असून पक्षातील नेते यात सहभागी असल्याचा आरोप पक्षाच्या नेत्या सिमी रोजबेल जॉन यांनी केला आहे. या आरोपांनंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय. या प्रकारणावरून भाजपने काँग्रेसवर टीका सुरू केली आहे. काँग्रेस पक्षातील अनेक महिलांना चित्रपट उद्योगातील कास्टिंग काऊचप्रमाणे शोषणाचा सामना करावा लागत आहे. महत्त्वाच्या पदांवर असलेल्या महिलांचे राजकीय

केरळ काँग्रेसमध्ये ‘कास्टिंग काऊच’ Read More »

उद्धव ठाकरे यांना लोकांनीच गेट आउट केले आहे

या सरकारला गेट आउट म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांना लोकांनीच गेट आउट केले आहे. अडीच वर्षात केवळ दोन वेळा मंत्रालयात जाणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारने हा महाराष्ट्र १० वर्ष मागे नेला, अशी टीका भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केली. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलू नये. शरद पवारांचे वय

उद्धव ठाकरे यांना लोकांनीच गेट आउट केले आहे Read More »

वस्तू आणि सेवा कर संकलनात ऑगस्ट महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत १० टक्के वाढ

वस्तू आणि सेवा कर संकलनात ऑगस्ट महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत १० टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात १ कोटी ५९ लाख रुपये संकलन झालं होतं, तर यंदा ही रक्कम १ कोटी ७५ लाख रुपये असल्याचं सरकारी आकडेवारी दाखवते. जीएसटी अंतर्गत करदात्यांना परतावा देण्यापूर्वी केंद्र सरकारने ३० हजार ८६२ कोटी रुपये जमा केले,

वस्तू आणि सेवा कर संकलनात ऑगस्ट महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत १० टक्के वाढ Read More »