News Bharati

Team NB Marathi

अमानतुल्ला खान यांना अखेर ईडीकडून अटक

वक्फ बोर्ड घोटाळ्याशी संबंधित कारवाई आम आदमी पार्टीचे ओखला विधानसभेचे आमदार अमानतुल्ला खान यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज, सोमवारी अटक केली आहे. 6 तासांच्या चौकशीनंतर ईडीने खान यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. वक्फ बोर्ड घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीचे पथक सोमवारी सकाळी आमदार अमानतुल्ला खान यांच्या घरी […]

अमानतुल्ला खान यांना अखेर ईडीकडून अटक Read More »

सोने , चांदीच्या दरात घसरण

देशांतर्गत सराफा बाजारात आज सलग चौथ्या दिवशी किंचित घट झाली आहे. आजच्या घसरणीमुळे देशातील बहुतांश सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव ७३,१८० ते ७३,०३० रुपये प्रति १० ग्रॅमच्या दरम्यान आहे. त्याचप्रमाणे २२ कॅरेट सोनेही आज ६७०९०.०० ते ६६९४०.०० रुपये प्रति १० ग्रॅम दरम्यान विकले जात आहे. आज चांदीचा भावही १०० रुपये प्रति किलोने घसरला आहे.

सोने , चांदीच्या दरात घसरण Read More »

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित

नांदेड : गेल्या दोन दिवसांपासून नांदेड (Nanded) जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. तर शनिवारी 26 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली होती. यामध्ये शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून लागवडीखालील दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. नांदेड शहर, अर्धापूर, हदगाव, देगलूर,

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित Read More »

कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना १० सप्टेंबरपासून अर्थसहाय्य वाटप – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई : सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 4 हजार 194.68 कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी या महाआयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तत्काळ सोडवून शेतकऱ्यांना येत्या 10 सप्टेंबरपासून अर्थसहाय्य थेट खात्यात वितरित करण्याचे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी

कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना १० सप्टेंबरपासून अर्थसहाय्य वाटप – कृषिमंत्री धनंजय मुंडे Read More »

\”महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा कट रचला जात आहे\”; निलेश राणेंचा धक्कादायक दावा

मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ आयोजित निषेध मोर्चाच्यावेळी ठाकरे आणि राणे समर्थकांच्या दोन्ही गटात जोरदार राडा झाला होता. यानंतर निलेश राणे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली होती. दरम्यान, निलेश राणे (Nilesh Rane) यांनी एक्स वर धक्कादायक पोस्ट केली आहे. \”महाराष्ट्रामध्ये एक फार मोठा दंगली घडवण्याचा कट रचला गेला जात

\”महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा कट रचला जात आहे\”; निलेश राणेंचा धक्कादायक दावा Read More »

भारताचे संविधान जगात सर्वश्रेष्ठ असून संविधान बदल हा अपप्रचार आहे – अंबादास सकट

छत्रपती संभाजीनगर : भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने विवेक विचार मंच आणि सहयोगी संघटनांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यातील सामाजिक नेतृत्व व संस्था संघटनांच्या प्रतिनिधींचा \”‘सामाजिक संवाद मेळावा\” छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरात दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ रोजी संपन्न झाला. या मेळाव्यातून अनुसूचित जाती आणि वंचित घटकांचे प्रश्न, सद्यस्थिती, भारतीय संविधान, आरक्षण, सामाजिक न्यायच्या संदर्भात

भारताचे संविधान जगात सर्वश्रेष्ठ असून संविधान बदल हा अपप्रचार आहे – अंबादास सकट Read More »

नागपूर येथील हलबा समाजातील युवक-युवतींसाठीचा कार्यक्रम यशस्वी

हलबा समाजातील युवक व युवतीसाठी व्यावसायिकरण व स्वयंरोजगार या विषयावर काल दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी मा.डॉ.श्री.उदय निरगुडकर व त्याच सोबत अनेक जेष्ठ उद्योजक व सहाय्यक यांनी मार्गदर्शन केले. त्यामध्ये आयुक्त – वस्त्रोद्योग विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रोमोद्योग आयोग व विविध शासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन समाजातील युवक-युवतींना लाभले. नंदगिरी रोड समाज भवन येथे कार्यक्रम यशश्वीरीत्या

नागपूर येथील हलबा समाजातील युवक-युवतींसाठीचा कार्यक्रम यशस्वी Read More »

पुणे : महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजनेसाठी मुदतवाढ

पुणे, 2 सप्टेंबर (हिं.स.)। छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेतर्फे (सारथी) राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ‘महाराजा सयाजीराव गायकवाड-सारथी मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना’ राबविण्यात येते. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी नऊ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या

पुणे : महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजनेसाठी मुदतवाढ Read More »

कनेक्टिव्हिटी आणि गतिशीलतेला नवीन चालना…

केंद्रीय मंत्रीमंडळानं आज मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाला मंजुरी दिली. ३०९ किलोमीटर लांबीच्या या रेल्वे मार्गासाठी १८ हजार ३६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. याशिवाय १३ हजार ९६६ कोटी रुपयांच्या कृषी क्षेत्रातल्या सुधारणांच्या योजनांना मंत्रीमंडळानं मंजुरी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत ही बैठक झाली. यामुळे १ हजार गावे आणि या भागातील ३० लाख नागरिकांना

कनेक्टिव्हिटी आणि गतिशीलतेला नवीन चालना… Read More »

आदिशक्तीला देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान स्त्रीशक्तीचे नमन… राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर

कोल्हापूरमध्ये मा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी श्रीअंबाबाईचे आज दर्शन घेतले. यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी यावेळी उपस्थित होते. कोल्हापूर विमानतळावर राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राष्ट्रपतींचे स्वागत केले. राष्ट्रपती २१ व्या दीक्षान्त समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. तसेच

आदिशक्तीला देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान स्त्रीशक्तीचे नमन… राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर Read More »