News Bharati

Team NB Marathi

मिरा रोडचा जिहाद : जाग जाग बांधवा प्राण संकटी तरी

पालघर जिल्ह्यातील मीरा रोडमधील नया नगर परिसरात सोमवारी, २७ एप्रिल २०२६ रोजी पहाटे जैब अन्सारी या एका माथेफिरूने २ सुरक्षारक्षकांना त्यांचा धर्म विचारून त्यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही रक्षक गंभीर जखमी झाले असून, परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्याआधारे आरोपीला तातडीने अटक केली असून, आता या प्रकरणाचा तपास थेट […]

मिरा रोडचा जिहाद : जाग जाग बांधवा प्राण संकटी तरी Read More »

जनतेच्या कोर्टात मांडणार आपली भूमिका, विधेयकाच्या समर्थनार्थ ‘शक्तिप्रदर्शन’- फडणवीस सरकार

वरळीच्या रॅलीमध्ये एका महिलेने राज्य भाजपाने काढलेली रॅली थांबवण्याचे जे प्रकार केले त्याला पुढे करून महिलाच या महिला विधेयकाच्या विरोधात आहेत असा भासवण्याचा प्रयत्न केला आहे. २१ एप्रिल २०२६ रोजी वरळीत महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून काढण्यात आली होती. एका महिलेने रॅलीमुळे रस्ता अडवला गेल्याने आणि तिला तिच्या मुलाला शाळेतून आणायला उशीर होत असल्याने संताप व्यक्त

जनतेच्या कोर्टात मांडणार आपली भूमिका, विधेयकाच्या समर्थनार्थ ‘शक्तिप्रदर्शन’- फडणवीस सरकार Read More »

प्रत्यक्ष सहभागी होऊन संघाच्या कामाचा अनुभव घ्या, सुहासराव हिरेमठ यांचे आवाहन

अखंड जागृत देशभक्ती, श्रेष्ठ चारित्र्य, अनुशासन आणि सामाजिक जाणीव या सद्गुणांची निर्मिती संघाच्या कार्यातून, संघ शाखेतून होते. संघ अनुभवातूनच अधिक समजतो. समाजातील सज्जनशक्तीने सक्रिय आणि जागरूक नागरिक बनावे आणि संघाच्या कामात प्रत्यक्ष सहभागी होऊन संघाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहासराव हिरेमठ यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुण्यातील पर्वती

प्रत्यक्ष सहभागी होऊन संघाच्या कामाचा अनुभव घ्या, सुहासराव हिरेमठ यांचे आवाहन Read More »

पुणे, कोल्हापूर, अहिल्यानगरमध्ये १ मे रोजी ‘विजयघोष’

‘राष्ट्र सेविका समिती’च्या स्थापनेला यंदा ९० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने राष्ट्र सेविका समितीच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत शारीरिक – घोष (बॅंड) विभागामार्फत शुक्रवारी, १ मे २०२६ रोजी भव्य ‘विजयघोष-२०२६’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे एकाच दिवशी आणि एकाच वेळी चार वेगवेगळ्या ठिकाणी ‘घोष प्रतियोगिता’ आणि ‘सांघिक वादन’ होणार आहे.

पुणे, कोल्हापूर, अहिल्यानगरमध्ये १ मे रोजी ‘विजयघोष’ Read More »

एक विस्मृत वारसा आणि घरवापसीची ओढ: बेनी मनाशे समुदायाचा इस्रायलप्रवास

ईशान्य भारताच्या कुशीत वसलेल्या मणिपूर आणि मिझोरमच्या हिरव्यागार डोंगररांगांमध्ये एक असा समुदाय निवास करतो, ज्यांच्या आयुष्याची पहाट केवळ सूर्याच्या कोवळ्या किरणांनीच नाही, तर एका प्राचीन श्रद्धेच्या आणि प्रार्थनेच्या सुरावलींनी होते. त्यांच्यासाठी हा केवळ एक धार्मिक विधी नाही, तर ती त्यांच्या अस्तित्वाची ओळख आणि एका प्राचीन वारशाची जपवणूक आहे. हा समुदाय म्हणजे ‘बेनी मनाशे’. स्वतःला ज्यू

एक विस्मृत वारसा आणि घरवापसीची ओढ: बेनी मनाशे समुदायाचा इस्रायलप्रवास Read More »

मार्टिन ल्यूथर – सर्व जगावर प्रभाव टाकणारा बंडखोर ख्रिश्चन धर्मगुरू- भाग ३

३१ ऑक्टोबर १५१७ हा दिवस रिफाॅर्मेशन डे म्हणून पाळला जातो. १५२० मध्ये मार्टिनने तीन पुस्तके लिहली. मागील प्रकरणात आपण To the Christian Nobility of German Nation या पुस्तकाबद्दल पाहिले त्याचे दुसरे पुस्तक होते On the Babylon Captivity of the Church. यामध्ये मार्टिन ल्यूथर म्हणतो की, रोमन चर्च आणि पोप यांनी चर्चला बंधक बनविले आहे. धार्मिक संस्कार

मार्टिन ल्यूथर – सर्व जगावर प्रभाव टाकणारा बंडखोर ख्रिश्चन धर्मगुरू- भाग ३ Read More »

शरद पवार – बुडत्याला ब्रीच कँडीचा आधार

काल २३ एप्रिल २०२६ रोजी बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या धर्मपत्नी सुनेत्राताई पवार उभ्या आहेत. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपण मतदानाला जाऊ शकणार नाही असे खुद्द शरद पवार यांनी X वर पोस्ट करून, \”मी १९६७ मध्ये लढविलेल्या पहिल्या निवडणुकीपासून बारामती मतदारसंघातील

शरद पवार – बुडत्याला ब्रीच कँडीचा आधार Read More »

द्रष्टा राष्ट्रकवी – रामधारी सिंह ‘दिनकर’

बिहारच्या मातीतून जन्मलेला एक अलौकिक प्रतिभावंत! ज्याने आपल्या शब्दांच्या प्रखरतेनं आधुनिक भारताच्या वाङ्मयीन आणि राजकीय क्षितिजावर स्वतःच एक अढळ स्थान निर्माण केलं. हा अलौकिक शब्दप्रभू म्हणजे रामधारी सिंह ‘दिनकर’. २३ सप्टेंबर १९०८ रोजी बेगुसराय जिल्ह्यातील सिमरिया नावाच्या एका छोट्याश्या  गावात दिनकरांचा जन्म झाला. गंगेच्या किनाऱ्यावर असलेल्या मातीचा गुणधर्म असा की, तिथे जशी शांतता आहे, असाच

द्रष्टा राष्ट्रकवी – रामधारी सिंह ‘दिनकर’ Read More »

जयास नाहीं दृढ बुद्धि। तो येक मूर्ख ॥ रामदास स्वामी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी \”उधळपट्टीचा छंद\” या शीर्षकाखाली मुंबईच्या पाणीपुरवठा व विकासावर लिहिलेला मनभावी लेख वाचला. पहिले म्हणजे हा लेख आदित्य ठाकरे यांनी स्वतः लिहिला असण्याची शक्यता खूपच कमी वाटते. त्यांचे वडील मुख्यमंत्री असताना जसा पेड सर्व्हे करून स्वतः ला भारतातील \”बेस्ट मुख्यमंत्री\” म्हणून घोषित केले जायचे.

जयास नाहीं दृढ बुद्धि। तो येक मूर्ख ॥ रामदास स्वामी Read More »

अंर्तमुख व्हावे, कार्यविस्तार वाढवावा – माधवदास महाराज राठी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी आपल्या पूर्व अनुभवानुसार अनुनयाचा भाव स्वीकारून, स्वतःचे पुरोगामित्व सिद्ध करण्यासाठी गरळ ओकली. पण म्हणतात ना, स्वभावाला औषध नसते. आपण त्यांच्या वक्तव्याची दखल घ्यावी असे काही विशेष नाही. मात्र त्यांनी ‘वारकरी संप्रदायातील घुसखोर’ असे म्हणून ज्यांच्यावर टीका केली गेली त्यांच्याबद्दल बोलतांना आपली पात्रता – लायकी तपासली

अंर्तमुख व्हावे, कार्यविस्तार वाढवावा – माधवदास महाराज राठी Read More »