News Bharati

Team NB Marathi

महाराष्ट्रातील कापूस आणि उस शेतकऱ्यांना नवा दिलासा

कापूस आणि उसासाठी केंद्र सरकारचा पुढाकार भारतीय अर्थव्यवस्थेच्या रचनेत कृषी क्षेत्राचे स्थान आजही पायाभूत आहे. मात्र, जागतिक बाजारपेठेतील स्पर्धा, वाढता उत्पादन खर्च आणि तंत्रज्ञानाची उणीव यांमुळे शेतीपुढील आव्हाने जटील, गुंतागुंतीची होत चालली आहेत. विशेषतः महाराष्ट्रातील विदर्भात म्हणजे खासकरून कापूस आणि सोयाबीन या पिकांच्या उत्पादक पट्ट्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा विषय देशाच्या चिंतेचा केंद्रबिंदू राहिला आहे. या […]

महाराष्ट्रातील कापूस आणि उस शेतकऱ्यांना नवा दिलासा Read More »

पिते दूध डोळे मिटूनी जात मांजरा… संजय राऊतची!!

संजय राऊत हे २००४ पासून म्हणजे गेली २२ वर्षे राज्यसभेचे खासदार आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या \”सामना\” या मुखपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. जगातील प्रत्येक विषयावर मतप्रदर्शन करण्याबाबत त्यांची ख्याती आहे. \”खोटे बोला पण रेटून बोला\” हा त्यांचा मतप्रदर्शनाचा खाक्या आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपच्या आत्यंतिक द्वेषाने पछाडलेल्या संजय राऊत यांचा गेल्या काही

पिते दूध डोळे मिटूनी जात मांजरा… संजय राऊतची!! Read More »

बंगाल ते महाराष्ट्र: भाजपच्या विजयामुळे परकीय गुंतवणुकीचा मार्ग मोकळा!

मे २०२६ मध्ये झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांनुसार, भारतीय जनता पक्षाने (भाजप) ऐतिहासिक विजय मिळवत राज्याची सत्ता काबीज केली आहे. या निकालांनुसार, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसच्या १५ वर्षांच्या सत्तेचा अंत झाला आहे.  ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पश्चिम बंगाल सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील वारंवार होणाऱ्या संघर्षामुळे केवळ पश्चिम बंगालच नाही, तर महाराष्ट्रातील

बंगाल ते महाराष्ट्र: भाजपच्या विजयामुळे परकीय गुंतवणुकीचा मार्ग मोकळा! Read More »

नरसापूरचा नराधम: सामाजिक संवेदनशीलतेचा ऱ्हास आणि सामूहिक वेदनेचा हुंकार

भोर तालुक्यातील नरसापुर परिसरात साडेतीन वर्षीय निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण  हत्या करण्यात आल्याची हृदय द्रावक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी भिमराव कांबळे वय 65 राहणार साळवडे, तालुका भोर याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. राज्याभर संतापाची लाट उसळली आहे व  आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे मागणी होत आहे. पुण्याच्या भोर

नरसापूरचा नराधम: सामाजिक संवेदनशीलतेचा ऱ्हास आणि सामूहिक वेदनेचा हुंकार Read More »

स्वच्छ बसस्थानकांचे स्वप्न: खर्च प्रवाशांवर, जबाबदारी कोणाची? 

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्रातील सर्व राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांवर १ जूनपासून प्रवाशांसाठी स्वच्छतागृहांचा वापर पूर्णपणे मोफत करण्यात येईल, अशी घोषणा केली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने राज्यातील बसस्थानकांमध्ये आणि बससेवेमधील स्वच्छता सुधारण्यासाठी प्रत्येक तिकिटावर दोन रुपये ‘स्वच्छता अधिभार’ लागू करण्यास सुरुवात केली आहे. हा निर्णय १५ एप्रिलपासून राज्यभर अमलात आला असून, या

स्वच्छ बसस्थानकांचे स्वप्न: खर्च प्रवाशांवर, जबाबदारी कोणाची?  Read More »

केरळ-पश्चिम बंगाल : भारतातील कम्युनिस्ट चळवळीचा अंत

भारतातील कम्युनिस्ट (डाव्या) चळवळीचा प्रवास आता केवळ चढ-उताराचा राहिलेला नाही, तर तो कायमचा संपत चालल्यासारखा वाटत आहे. एकेकाळी शिस्त आणि पक्क्या विचारधारेसाठी ओळखला जाणारा हा पक्ष आता निवडणुकांच्या रिंगणात आणि लोकांच्या चर्चेत आपले स्थान टिकवण्यासाठी धडपडत आहे. केरळमधील परिस्थिती केरळच्या ताज्या निकालांनी हे चित्र अधिक स्पष्ट केले आहे. अनेक वर्षे केरळ हा डाव्यांचा असा बालेकिल्ला

केरळ-पश्चिम बंगाल : भारतातील कम्युनिस्ट चळवळीचा अंत Read More »

सर्व जगावर प्रभाव टाकणारा बंडखोर ख्रिश्चन धर्मगुरू \”मार्टिन ल्यूथर\” – भाग ४

विटेनबर्गच्या ऑल सेंट चर्चच्या दारावर तेथील बिशपना उद्देशून मार्टिन ल्यूथरने आपल्या सूचनावजा मागण्या खिळा ठोकून लावल्या होत्या त्यास तेथील बिशपनी कोणतेही उत्तर दिले नाही. पण, ते निबंध thesis रोमला पाठवून दिले. पोप लिओ दहावा याने विविध धर्मपंडितांना मार्टिन ल्यूथरचा प्रतिवाद करण्यास सांगितले. पोपनी मार्टिनला रोमला येण्यास फर्मावले. ऑक्टोबर १५१८ मध्ये सलग तीन दिवस मार्टिन ल्यूथर

सर्व जगावर प्रभाव टाकणारा बंडखोर ख्रिश्चन धर्मगुरू \”मार्टिन ल्यूथर\” – भाग ४ Read More »

जबकी नगाड़ा बज ही गया है वांद्राचा बेहरामपाडा

मुंबईच्या उपनगरीय रेल्वे लाईनवरील वांद्रे हे एक जंक्शन आहे. इथे पश्चिम रेल्वे आणि हार्बर लाईन एकत्र मिळतात. तसेच बाहेरगावी येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्यांसाठी वांद्रे टर्मिनस हे एक मोठे स्थानक आहे. वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला रेल्वे लाईनला चिकटून एक खूप मोठी झोपडपट्टी आहे. सुमारे १० एकर परिसरात भारतनगर आणि बेहराम पाडा या नावाने वसलेल्या या झोपडपट्ट्यांमध्ये

जबकी नगाड़ा बज ही गया है वांद्राचा बेहरामपाडा Read More »

बंगालच नव्हे तर महाराष्ट्रही मुक्त!

पश्चिम बंगालमधील सत्तांतर ऐतिहासिक आहे. पूर्व भारतातील नव्या राजकारणाची सुरुवात बिहारमध्ये झाली. ती आता पश्चिम बंगाल आणि आसामने पुढे नेली आहे. बंगालमधल्या या सत्तांतराचा थेट परिणाम महाराष्ट्रावर अनेक अंगांनी होईल. संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषकरून महामुंबईचा सगळा परिसर बांगलादेशी घुसखोरांमुळे जेरीस आला होता. महाराष्ट्र सरकारने आणि पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांना शोधायचे, त्यांना मायदेशी पाठविण्याची कारवाई सुरू करायची

बंगालच नव्हे तर महाराष्ट्रही मुक्त! Read More »

शस्त्राघात शस्त्रच उत्तर प्राचीन युद्धकला

सांगली राजवाडा चौकात सुरू असलेल्या हिंदू एकता आंदोलन संघटना सांगली \”शिवोत्सव २०२६\” ची सांगता समारोप रक्षक गुरुकुल कुपवाड मर्दानी खेळाच्या प्रात्यक्षिकाने सांगता करण्यात आली. या मर्दानी खेळाचा शुभारंभ रा. स्व. संघाचे जिल्हा कार्यवाह नितीनजी देशमाने, व भाजपाचे नेते पृथ्वीराज बाबा पाटील, उद्योगपती प्रदीपजी बोथरा, तानाजीराव शिंदे, बाळासाहेब मोहिते, हिंदू एकताचे ज्येष्ठ नेते दत्तात्रेय भोकरे यांच्या

शस्त्राघात शस्त्रच उत्तर प्राचीन युद्धकला Read More »