News Bharati

Team NB Marathi

KEM: आमची माती आमची माणसं आमची नावं…

इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या लाहोरमधील ९ ठिकाणांची इस्लामी नावे बदलून त्यांना पुन्हा मूळ हिंदू किंवा ब्रिटिशकालीन नावे देण्यात आली आहेत. लाहोरच्या इस्लामपुराचे नाव कृष्णनगर करण्यात आले असून तेथील बाबरी चौक पुन्हा एकदा जैन मंदिर चौक बनला आहे. मौलाना जफर अली चौकाचे नामकरण पुन्हा पूर्वीप्रमाणे लक्ष्मी चौक असे करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या नव्या नामकरणाविरोधात […]

KEM: आमची माती आमची माणसं आमची नावं… Read More »

PMAY-G: ५ लाख घरांनी फुलली लाखो कुटुंबांची स्वप्ने, महाराष्ट्र बेघरमुक्तीकडे वेगाने!

महाराष्ट्र सरकारने १५ मे २०२६ रोजी सातारा येथे प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत पूर्ण झालेल्या ५ लाख घरांचे लोकार्पण करत लाखो गरीब कुटुंबांच्या आयुष्यात नव्या आशेचा दिवा पेटवला. केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सैनिक शाळा मैदानावर पार पडलेल्या लाभार्थी मेळाव्यात अनेक कुटुंबांच्या डोळ्यांत आनंदाश्रू चमकत होते. काही लाभार्थींना

PMAY-G: ५ लाख घरांनी फुलली लाखो कुटुंबांची स्वप्ने, महाराष्ट्र बेघरमुक्तीकडे वेगाने! Read More »

मिठाचे उत्पादन वाढले पण मिठागरेच विकण्याचा होता डाव.. 

अवकाळी पावसाचा अडसर नसल्याने आणि अपेक्षित उष्णता मिळाल्यामुळे यंदा मिरा-भाईंदर परिसरातील मीठ शेतीला चांगले दिवस आले आहेत. अनेक वर्षांनंतर मीठ उत्पादन स्थिरावल्याने उत्पादकांना अपेक्षित उत्पन्न मिळण्याची चिन्हे आहेत. उबाठा सरकार ज्या मिठागरांना कधीकाळी छद्मी विकासाच्या नावाखाली किंवा पुनर्वसनाचा खोटा बहाणा करून बिल्डरांच्या घशात घालण्याचा अथवा व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध करून द्यायला आसुसलेले होते त्याच मिठागरांनी आज

मिठाचे उत्पादन वाढले पण मिठागरेच विकण्याचा होता डाव..  Read More »

जागतिक कॅन्सर केअर, वैद्यकीय संशोधन आणि धारावी मॉडेलचा जागतिक ठसा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव फडणवीस यांना कॅन्सरने ग्रासलं, मुंबईत जाऊन वडिलांवर उपचार करण्यासाठी फडणवीस कुटुंबीयांना मोठे हाल सहन करावे लागले. कन्सरमुळेच वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे आपल्याला झालेला त्रास महाराष्ट्रातील कन्सरग्रस्तांना होऊ नये. म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारलं त्याही पुढे जाऊन त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या नात्याने  ‘महाराष्ट्र कर्करोग मार्गदर्शिका’

जागतिक कॅन्सर केअर, वैद्यकीय संशोधन आणि धारावी मॉडेलचा जागतिक ठसा Read More »

वांद्रे पूर्वेच्या गरीब नगरमध्ये सर्वात मोठी अतिक्रमण विरोधी मोहीम

मुंबईत रेल्वेचा मोठा धडाका, ५० नवीन गाड्यांचा मार्ग मोकळा होणार मुंबईतील उपनगरीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पश्चिम रेल्वेने आज एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. वांद्रे (पूर्व) येथील ‘गरीब नगर’ भागात गेल्या अनेक वर्षांपासून असलेले प्रचंड अतिक्रमण हटवण्याची मोठी मोहीम आज, १९ मे २०२६ रोजी सुरू झाली. न्यायालयीन लढा आणि दीर्घ कायदेशीर प्रक्रियेनंतर प्रशासनाने

वांद्रे पूर्वेच्या गरीब नगरमध्ये सर्वात मोठी अतिक्रमण विरोधी मोहीम Read More »

जागतिक पटलावर भारताची घोडदौड

एकविसाव्या शतकात भारताचे परराष्ट्र धोरण हे केवळ राजनैतिक संबंधापुरते मर्यादित नसून ते आर्थिक प्रगती, तंत्रज्ञान देवघेव आणि ऊर्जा सुरक्षेचा एक भक्कम कणा बनले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सध्या चालू असलेला बहुदेशीय दौरा जागतिक राजकारण आणि अर्थकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. पश्चिम आशियातील विश्वासू मित्र असलेल्या संयुक्त अरब अमिरातीपासून (UAE) ते युरोप खंडातील

जागतिक पटलावर भारताची घोडदौड Read More »

ग्लोबल कॅपॅब्लिटी सेंटर: महाराष्ट्राचा पंचवार्षिक विकास आराखडा

कॅनडाचे राष्ट्राध्यक्ष मार्क कार्नी यांनी जगातील ४० महत्त्वाच्या मध्यम शक्तीच्या देशांना एकत्र आणून एक नवीन जागतिक आर्थिक फळी निर्माण केली आहे. अमेरिकेच्या दबावातून मुक्त होऊन या ४० देशांनी आपले अब्जावधी डॉलर्सचे भांडवल अमेरिकेतून बाहेर काढून भारताकडे, विशेषतः महाराष्ट्राकडे वळवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणाचा अतिरेक करत जागतिक व्यापाराचे नियम

ग्लोबल कॅपॅब्लिटी सेंटर: महाराष्ट्राचा पंचवार्षिक विकास आराखडा Read More »

माऊली टाकळकर : भीमसेनजींच्या अभंगवाणीतील तो ‘टाळ’ आता शांत झाला…

पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरांना लाभलेली लयबद्ध साथ आता स्मृतींत विसावली काही ताल आणि काही लय अशा असतात ज्या जनमानसाच्या स्मृतीचाच एक अविभाज्य भाग बनतात. पुण्यात अनेक पिढ्यांसाठी एक दृश्य जणू शाश्वत होते: समोर श्रोत्यांचा अथांग सागर, मध्यभागी पंडित भीमसेन जोशी यांचा तुकाराम किंवा नामदेवांच्या अभंगात रंगलेला स्वर आणि त्यांच्या बाजूला हातात टाळ घेऊन बसलेले

माऊली टाकळकर : भीमसेनजींच्या अभंगवाणीतील तो ‘टाळ’ आता शांत झाला… Read More »

जिद्द आणि चिकाटीची यशोगाथा: बालगृहातील ७१५ चिमुकल्यांची दहावीत उत्तुंग झेप!

\”परिस्थिती माणसाला घडवते किंवा मोडते, पण जिद्द असेल तर माणूस प्रतिकूल परिस्थितीवरही मात करून आपले यश स्वतः लिहू शकतो,\” या वाक्याची प्रचिती नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालातून आली आहे. दहावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील पहिला महत्त्वाचा टप्पा मानला जातो. सामान्यतः कौटुंबिक स्थैर्य, पालकांचे मार्गदर्शन आणि सोयी-सुविधा हाताशी असताना मुले या परीक्षेची तयारी करतात. परंतु, ज्यांच्या

जिद्द आणि चिकाटीची यशोगाथा: बालगृहातील ७१५ चिमुकल्यांची दहावीत उत्तुंग झेप! Read More »

अर्बन नक्षल्यांची मग्रुरी : चित भी मेरी पट भी मेरी!

शहरी नक्षलवाद (एल्गार परिषद) प्रकरणात आरोपी असलेले तेलुगु कवी वरवरा राव आणि वकील सुधा भारद्वाज यांनी जामिनाच्या अटींचे उल्लंघन केले आहे. असा दावा करून त्यांचा जामीन रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) शुक्रवारी, १५ मे २०२६ रोजी मुंबईतील विशेष न्यायालयात धाव घेतली. न्यायालयानेही NIAच्या या अर्जाची दखल घेऊन वरवरा राव आणि सुधा भारद्वाज यांना

अर्बन नक्षल्यांची मग्रुरी : चित भी मेरी पट भी मेरी! Read More »