News Bharati

युवा

बळंभटदादा देवधर : एका खांबावर उभा राहिलेला स्वबोधाचा वारसा

भारतातील मल्लखांब साधकांसाठी १५ जून हा दिवस केवळ एका क्रीडाप्रकाराचा उत्सव नाही. हा दिवस एका स्वबोधी गुरूच्या स्मृतीशी जोडलेला आहे. परिस्थितीसमोर हतबल न होता, निसर्गाचे निरीक्षण, परंपरेचे ज्ञान आणि स्वतःची सर्जनशीलता यांच्या आधारे बळंभटदादा देवधर यांनी प्रशिक्षणाची अशी पद्धत विकसित केली, जी पुढे ‘मल्लखांब’ म्हणून अजरामर झाली. बळंभटदादा देवधर यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील […]

बळंभटदादा देवधर : एका खांबावर उभा राहिलेला स्वबोधाचा वारसा Read More »

डिजिटल डिटॉक्स; मानसिक शांतीसाठी काळाची गरज

स्क्रीन आणि सोशल मीडिया यांनी हे गेल्या काही वर्षात आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाले आहेत. मोबाइल, टॅबलेट, लॅपटॉप, टेलिव्हिजन आणि या सगळ्याला जोडणारे इंटरनेट याने आपल्यापैकी बहुतांश जणांचे आयुष्य व्यापले आहे. मोबाइल हातात नसेल तर आपले जगणे अशक्य आहे की काय असे वाटण्याइतकी वेळ आली आहे. जगभरातल्या सततच्या बातम्या, विविध इन्फ्लुएन्सर्सकडून मिळणारी माहिती, एकमेकांशी ऑनलाइन

डिजिटल डिटॉक्स; मानसिक शांतीसाठी काळाची गरज Read More »

११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया : विद्यार्थ्यांचा त्रास आणि पालकांची चिंता

दहावीचा निकाल लागला की, प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांच्या मनात एकाच वेळी आनंद आणि भविष्याची चिंता असे संमिश्र वातावरण निर्माण होते. दहावीची परीक्षा उत्तीर्ण होणे हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक मोठा टप्पा असतो, पण त्याहूनही मोठा आणि आव्हानात्मक टप्पा म्हणजे ११ वीची प्रवेश प्रक्रिया. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेली केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रणाली पारदर्शकतेचा दावा करत असली,

११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया : विद्यार्थ्यांचा त्रास आणि पालकांची चिंता Read More »

NEET-UG: तरुणांच्या भविष्याला मोदींचे सुरक्षा कवच

आता नीट प्रकरणाची गंभीर दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. भारतातील वैद्यकीय शिक्षणाचे महाद्वार असलेल्या ‘नीट-युजी’ (NEET-UG) परीक्षेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या आव्हानांना केंद्र सरकारने संवेदनशीलतेने हाताळले आहे. देशातील तरुणांचे भविष्य सुरक्षित ठेवण्याप्रति पंतप्रधानांची भूमिका  अत्यंत सजग  आणि  संवेदनशील आहे. त्यामुळे सरकारने या प्रकरणी युद्धपातळीवर पावले उचलली आहेत. या बैठकी अंतर्गत, आगामी फेरपरीक्षांसाठी उच्चस्तरीय

NEET-UG: तरुणांच्या भविष्याला मोदींचे सुरक्षा कवच Read More »

\”विद्यार्थ्यांच्या आत्महत्या\”.. देशाच्या उज्ज्वल भविष्याला लागलेले ग्रहण ..

\”ज्या देशाचे सरासरी वय अवघे २९ वर्षे आहे. जिथली ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांपेक्षा कमी वयाची आहे, त्या भारताकडे सबंध जग ‘तरुण देश’ म्हणून आशेने पाहत आहे. तरुणांनी विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग आणि क्रीडा क्षेत्रात जागतिक स्तरावर भारताचा डंका वाजवला आहे. पण, या सुवर्णचित्राला विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे एक काळे गालबोट लागले आहे. देशात तरुण विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये

\”विद्यार्थ्यांच्या आत्महत्या\”.. देशाच्या उज्ज्वल भविष्याला लागलेले ग्रहण .. Read More »

CJP: Gen Z ला लक्ष्य करणारे डिजिटल प्रोपगंडा टूलकिट? 

भारतातील राजकारण आता केवळ सभांपुरते, पोस्टरपुरते किंवा निवडणूक प्रचारापुरते मर्यादित राहिलेले नाही. सोशल मीडिया, मीम संस्कृती, वायरल व्हिडिओ आणि डिजिटल मोहिमा यांच्या माध्यमातून नव्या पिढीच्या मानसिकतेवर प्रभाव टाकण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. विशेषतः Gen Z या तरुण पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी “उपरोधिक” किंवा “सटायर” या नावाखाली अनेक मोहिमा राबवल्या जात आहेत. अशाच मोहिमांपैकी एक म्हणजे अभिजीत दिपके

CJP: Gen Z ला लक्ष्य करणारे डिजिटल प्रोपगंडा टूलकिट?  Read More »

जिद्द आणि चिकाटीची यशोगाथा: बालगृहातील ७१५ चिमुकल्यांची दहावीत उत्तुंग झेप!

\”परिस्थिती माणसाला घडवते किंवा मोडते, पण जिद्द असेल तर माणूस प्रतिकूल परिस्थितीवरही मात करून आपले यश स्वतः लिहू शकतो,\” या वाक्याची प्रचिती नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालातून आली आहे. दहावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील पहिला महत्त्वाचा टप्पा मानला जातो. सामान्यतः कौटुंबिक स्थैर्य, पालकांचे मार्गदर्शन आणि सोयी-सुविधा हाताशी असताना मुले या परीक्षेची तयारी करतात. परंतु, ज्यांच्या

जिद्द आणि चिकाटीची यशोगाथा: बालगृहातील ७१५ चिमुकल्यांची दहावीत उत्तुंग झेप! Read More »

३५,००० उच्च-कुशल रोजगार आणि $१ ट्रिलियन अर्थव्यवस्था

गेल्या काही महिन्यांतील सर्व प्रकल्पांचा विचार केल्यास, महाराष्ट्रात एकूण २ लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, ज्यातून सुमारे ३५,००० प्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती अपेक्षित आहे. महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीने सप्टेंबर २०२४ मध्ये या ऐतिहासिक निर्णयाला मंजुरी दिली. हे प्रकल्प महाराष्ट्राला प्रगत तंत्रज्ञान आणि उत्पादनाचे जागतिक केंद्र बनवण्याच्या दिशेने मोठे पाऊल मानले जात आहेत.

३५,००० उच्च-कुशल रोजगार आणि $१ ट्रिलियन अर्थव्यवस्था Read More »

NEET : राष्ट्रीय प्रवेश परीक्षांचा भुलभुलैय्या…

भारतातील वैद्यकीय शिक्षणाचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या ‘नीट’ (NEET-UG) परीक्षेच्या निमित्ताने सध्या देशभर जे वादळ उठले आहे, त्याने आपल्या शिक्षण आणि परीक्षा व्यवस्थेतील मूलभूत दोष पुन्हा एकदा जगासमोर आले आहेत. २०२६ च्या परीक्षेत झालेले तांत्रिक बिघाड, पेपरफुटीचे प्रकार यामुळे केंद्र सरकारने फेरपरीक्षा जाहीर केली आहे. मात्र, हा प्रश्न केवळ एका परीक्षेपुरता मर्यादित नाही. ‘एक देश, एक

NEET : राष्ट्रीय प्रवेश परीक्षांचा भुलभुलैय्या… Read More »

नको माया नको दया खणून काढा हे ड्रग्ज माफिया

मे २०२६ मध्ये मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांनी आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल १०० कोटी रुपयांच्या मूल्याचा मेफेड्रोन (एमडी) ड्रग तयार करण्याचा मोठा कट उधळून लावला आहे. पोलिसांनी मालाडच्या मालवणी व गोराईच्या मनोरी मध्ये केलेल्या कारवाईत ड्रग तयार करण्यासाठी वापरला जाणारा सुमारे ४ लाख रुपये किमतीचा कच्चा माल, रसायने आणि प्रयोगशाळेतील उपकरणे मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आली आहेत. या

नको माया नको दया खणून काढा हे ड्रग्ज माफिया Read More »