News Bharati

सुरक्षा

बांगलादेशी घुसखोर : अर्थव्यवस्था, सुरक्षा आणि प्रशासनासमोरील आव्हाने

महाराष्ट्र हे भारताच्या आर्थिक विकासाचे प्रमुख केंद्र असून देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) सुमारे 14 ते 15 टक्के योगदान देते. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि नागपूर यांसारखी महानगरे रोजगार, उद्योग आणि सेवा क्षेत्रातील संधींमुळे देशांतर्गत तसेच परदेशी स्थलांतरितांसाठी आकर्षणाचे प्रमुख केंद्र बनली आहेत. या पार्श्वभूमीवर बांगलादेशातून होणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतराचा प्रश्न गेल्या काही वर्षांत पुन्हा चर्चेत […]

बांगलादेशी घुसखोर : अर्थव्यवस्था, सुरक्षा आणि प्रशासनासमोरील आव्हाने Read More »

पुन्हा घुसखोरी..

मुंबई पोलिसांनी बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात सुरू केलेली धडक मोहीम निश्चितच कौतुकास्पद असली तरी भोईवाडा पोलिसांनी दादरमध्ये केलेल्या ताज्या कारवाईने एका अत्यंत धक्कादायक आणि गंभीर वास्तवावर प्रकाश टाकला आहे. काही महिन्यांपूर्वीच कायदेशीर प्रक्रियेद्वारे मायदेशी परत पाठवलेले बांगलादेशी नागरिक पुन्हा तितक्याच सहजतेने भारतात घुसखोरी करून मुंबईत वास्तव्य करत असल्याचे उघड झाले आहे. ही घटना केवळ

पुन्हा घुसखोरी.. Read More »

मुंबईतील ‘लँड जिहाद’ आणि अतिक्रमण: आरे कॉलनीतील धडक कारवाई 

गोरेगाव पूर्व येथील आरे दुग्ध वसाहतीच्या युनिट ३२ (Unit 32) मध्ये २ जून २०२६ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC), राज्य सरकारचा दुग्ध विकास विभाग आणि मुंबई पोलीस यांनी संयुक्तपणे केलेली धडक कारवाई आहे. या मोहिमेदरम्यान, शासकीय वन जमीन आणि बफर झोनमध्ये नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात आलेल्या हजरत सय्यद बरकत अली शाह पीर बाबा दर्ग्यासह १० अन्य

मुंबईतील ‘लँड जिहाद’ आणि अतिक्रमण: आरे कॉलनीतील धडक कारवाई  Read More »

नेहरू प्रणित इतिहास विकृतीकरण: ‘गायरान’ ठरवलेला गोपाळगड आणि दुर्लक्षित शिवइतिहास

आत्ताच हाती आलेल्या व्हिडिओमध्ये पर्यटकांचा आणि ऐतिहासिक वारशाचा अपमान केलेले मणियार यांनी स्थानिक पोलिसांना धरून गोपाळगड हा पर्यटकांसाठी कसा खुला आहे याविषयी सांगितल आहे. प्रत्यक्षात मात्र नेटकऱ्यांच्या सांगण्यावरून परिस्थिती काही औरच दिसते. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील ऐतिहासिक गोपाळगड किल्ल्यावर पर्यटकांशी झालेले गैरवर्तन आणि निर्माण झालेला वाद, हा केवळ एका स्थानिक जमिनीचा तुकडा किंवा

नेहरू प्रणित इतिहास विकृतीकरण: ‘गायरान’ ठरवलेला गोपाळगड आणि दुर्लक्षित शिवइतिहास Read More »

एन. एस. राजा सुब्रमणी: संरक्षण दलांचा नवा विजीगिषू अध्याय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गेल्या दशकभरात संरक्षण धोरणाला जी आक्रमक आणि आधुनिक दिशा दिली; त्यातील एक मैलाचा दगड म्हणजे ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ (CDS) म्हणजेच सरसेनाध्यक्ष या सर्वोच्च पदाची निर्मिती हा होता. अनेक दशकांपासून रखडलेली लष्कराच्या तीनही दलांच्या अशा एकत्रीकरणाची मागणी मोदी सरकारने त्वरेने पूर्ण केली. आता हाच धोरणात्मक प्रवास गतिमान करण्यासाठी जनरल एन.

एन. एस. राजा सुब्रमणी: संरक्षण दलांचा नवा विजीगिषू अध्याय Read More »

बकरी ईद: राजकीय पाठिंब्यामुळे जिहादी मुसलमानांचा हैदोस

वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील सुन्नी मशिदीबाहेर शेकडो जिहादी मुसलमानांनी बकरी ईदनिमित्त नमाज पढले. त्यामुळे मुंबईच्या सर्वात वर्दळीच्या ठिकाणी जिथे वाहतूक ठप्प झाली. मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन सामूहिक नमाज अदा जिहादी मुसलमानाचा शक्ती प्रदर्शन करत आहे. मुसलमानांना धार्मिक प्रार्थना करण्यासाठी मस्जिद, दर्गा, मदरसा, स्वतःचे घर असताना रस्त्यावर येऊन

बकरी ईद: राजकीय पाठिंब्यामुळे जिहादी मुसलमानांचा हैदोस Read More »

मुर्शिदाबाद बॉम्बस्फोट: फरार आरोपींना देवनारमधून बेड्या

पश्चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेची बिघडलेली स्थिती, राजकीय हिंसाचार आणि गुन्हेगारांना मिळणारे कथित राजकीय संरक्षण हा देशासमोरील नेहमीच एक चिंतेचा विषय राहिला आहे. मे २०२६ मध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतरही बंगालमध्ये अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना समोर आल्या. विशेषतः मुर्शिदाबाद आणि हावडा जिल्ह्यातील बॉम्बस्फोट आणि गोळीबाराच्या प्रकरणांनी देशाचे लक्ष वेधून घेतले. परंतु, या प्रकरणातील संशयित आरोपींनी

मुर्शिदाबाद बॉम्बस्फोट: फरार आरोपींना देवनारमधून बेड्या Read More »

वांद्रे येथील ऐतिहासिक बुलडोझर कारवाई आणि मुंबईतील तुष्टीकरणाच्या राजकारणाचा अंत!

मुंबई ही केवळ भारताची आर्थिक राजधानी नसून, ते कायद्याचे राज्य, मराठी संस्कृती, आणि स्वाभिमान असणारे महानगर आहे. मुंबईने इतिहासकाळात अनेक चढ-उतार आणि वादळे झेलली आहेत. मात्र, गेल्या अनेक दशकांपासून राजकीय मतपेटीच्या स्वार्थासाठी, मतदारांच्या लांगूलचालनासाठी मुंबईच्या भौगोलिक आणि सामाजिक रचनेशी भयानक खेळ खेळला गेला. विशिष्ट भागांमधील बेकायदा घुसखोरी आणि अतिक्रमणांकडे तात्कालिक राजकीय फायद्यासाठी प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्यांनी

वांद्रे येथील ऐतिहासिक बुलडोझर कारवाई आणि मुंबईतील तुष्टीकरणाच्या राजकारणाचा अंत! Read More »

कोकणचे अणुप्रकल्प, राजस्थानचे रिफायनिंग हब आणि जागतिक भागीदारी

१९ मे २०२६ रोजी मुंबईतील मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जा मंत्री अतुल सावे आणि देशातील बड्या उद्योग समूहांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत एका ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. महाराष्ट्र सरकारने राज्याची भावी ऊर्जेची गरज ओळखून २५,४०० मेगावॅट (MW) क्षमतेच्या अणुऊर्जा निर्मितीसाठी चार दिग्गज कंपन्यांसोबत सामंजस्य करार (MoUs) केले. एकीकडे महाराष्ट्र सरकार अंतर्गत पातळीवर ऊर्जा करार करत असताना, त्याच

कोकणचे अणुप्रकल्प, राजस्थानचे रिफायनिंग हब आणि जागतिक भागीदारी Read More »

कॉर्पोरेट जगताला ग्रासलेली ‘कट्टरता’: सुरक्षा यंत्रणा खिळखिळी की ‘वोक’ मानसिकतेचे लांगुलचालन?

आजचे कॉर्पोरेट जग हे आधुनिकता, उच्च शिक्षण आणि सर्वसमावेशकतेचे (Inclusivity) प्रतीक मानले जाते. परंतु, अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि पुणे येथील आयटी क्षेत्रातील नामांकित कंपन्यांमध्ये समोर आलेल्या काही घटनांनी या झगमगत्या जगामागील एक अत्यंत अस्वस्थ आणि भयानक वास्तव उघड केले आहे. नाशिक येथील ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ (TCS) मध्ये उघडकीस आलेले ‘कॉर्पोरेट जिहाद’चे प्रकरण, पुण्यातील आयटी कंपन्यांच्या

कॉर्पोरेट जगताला ग्रासलेली ‘कट्टरता’: सुरक्षा यंत्रणा खिळखिळी की ‘वोक’ मानसिकतेचे लांगुलचालन? Read More »