News Bharati

BJP

‘वंदे मातरम्’चा गौरव वाढला! आता शासकीय कार्यक्रमात संपूर्ण गायन अनिवार्य

भारताचे राष्ट्रगीत ‘जन गण मन’ प्रमाणेच ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीतालाही तितकाच सन्मान मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. स्वराज्य मॅगझिनच्या वृत्तानुसार, आता सरकारी समारंभांमध्ये ‘वंदे मातरम्’ची केवळ पहिली दोन कडवी न गाता, संपूर्ण सहा कडव्यांचे गायन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. काय आहे नवीन प्रोटोकॉल?गृह मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, […]

‘वंदे मातरम्’चा गौरव वाढला! आता शासकीय कार्यक्रमात संपूर्ण गायन अनिवार्य Read More »

ऑपरेशन सिंदूरचे स्मरण: दहशतवादाविरुद्ध भारताचे नवे धोरण

‘ऑपरेशन सिंदूर’ला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर, हे मान्य करावे लागेल की भारताने दिलेले हे निर्णायक उत्तर केवळ एका लष्करी कारवाईपुरते मर्यादित नाही. हे एका कठोर राष्ट्रीय धोरणाचे प्रतीक आहे, जे सीमेपलीकडून होणारा दहशतवाद सहन करण्यास नकार देते आणि पाकिस्तानच्या दुटप्पीपणाला अंतहीन राजनैतिक संयमाने उत्तर देण्यावर आता विश्वास ठेवत नाही. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने हे स्पष्ट

ऑपरेशन सिंदूरचे स्मरण: दहशतवादाविरुद्ध भारताचे नवे धोरण Read More »

बंगालच नव्हे तर महाराष्ट्रही मुक्त!

पश्चिम बंगालमधील सत्तांतर ऐतिहासिक आहे. पूर्व भारतातील नव्या राजकारणाची सुरुवात बिहारमध्ये झाली. ती आता पश्चिम बंगाल आणि आसामने पुढे नेली आहे. बंगालमधल्या या सत्तांतराचा थेट परिणाम महाराष्ट्रावर अनेक अंगांनी होईल. संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषकरून महामुंबईचा सगळा परिसर बांगलादेशी घुसखोरांमुळे जेरीस आला होता. महाराष्ट्र सरकारने आणि पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांना शोधायचे, त्यांना मायदेशी पाठविण्याची कारवाई सुरू करायची

बंगालच नव्हे तर महाराष्ट्रही मुक्त! Read More »

जयास नाहीं दृढ बुद्धि। तो येक मूर्ख ॥ रामदास स्वामी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी \”उधळपट्टीचा छंद\” या शीर्षकाखाली मुंबईच्या पाणीपुरवठा व विकासावर लिहिलेला मनभावी लेख वाचला. पहिले म्हणजे हा लेख आदित्य ठाकरे यांनी स्वतः लिहिला असण्याची शक्यता खूपच कमी वाटते. त्यांचे वडील मुख्यमंत्री असताना जसा पेड सर्व्हे करून स्वतः ला भारतातील \”बेस्ट मुख्यमंत्री\” म्हणून घोषित केले जायचे.

जयास नाहीं दृढ बुद्धि। तो येक मूर्ख ॥ रामदास स्वामी Read More »

छत्रपती संभाजीनगर : उबाठा गटाची गुंडगिरी; अंबादास दानवेंनी भाजप उमेदवाराची कॉलर पकडली!

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या निकालांनंतर आता सभापती आणि उपसभापती निवडीला सुरुवात झाली आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगरमध्ये आज या निवडीपूर्वीच मोठा राजकीय राडा पाहायला मिळाला. पंचायत समितीच्या सत्तेसाठी भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी तणाव इतका वाढला की, शिवसेना (UBT) नेते अंबादास दानवे यांनी भाजपचे उमेदवार कल्याणराव गायकवाड

छत्रपती संभाजीनगर : उबाठा गटाची गुंडगिरी; अंबादास दानवेंनी भाजप उमेदवाराची कॉलर पकडली! Read More »

अनुभव आणि सामाजिक समतोल; भाजपाने राज्यसभेसाठी खेळली ‘मास्टरस्ट्रोक’ खेळी

मुंबई : आगामी राज्यसभा निवडणुकीकरिता भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रातून आपल्या चार प्रमुख उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह अन्य दोन महत्त्वपूर्ण नावांचा यात समावेश आहे. भाजपचे ४ अधिकृत उमेदवार१. विनोद तावडे (राष्ट्रीय महासचिव): विनोद तावडे यांना राज्यसभेवर पाठवून भाजपने त्यांच्या

अनुभव आणि सामाजिक समतोल; भाजपाने राज्यसभेसाठी खेळली ‘मास्टरस्ट्रोक’ खेळी Read More »

मोहिते-पाटलांना टक्कर देणाऱ्या राम सातपुते यांचे भाजपमध्ये प्रमोशन; राज्य कार्यकारिणीत ‘चिटणीस’पदी वर्णी!

सोलापूर : भारतीय जनता पक्षाची बहुप्रतीक्षित राज्य कार्यकारिणी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अखेर जाहीर केली असून, यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील तरुण नेतृत्व आणि माजी आमदार राम सातपुते यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सातपुते यांची भाजपच्या ‘राज्य चिटणीस’ पदी नियुक्ती करण्यात आली असून, यामुळे पक्षांतर्गत त्यांचे राजकीय वजन वाढल्याचे मानले जात आहे. राम सातपुते हे मुख्यमंत्री

मोहिते-पाटलांना टक्कर देणाऱ्या राम सातपुते यांचे भाजपमध्ये प्रमोशन; राज्य कार्यकारिणीत ‘चिटणीस’पदी वर्णी! Read More »

राज्यसभेसाठी रामदास आठवलेंची जागा फिक्स? ‘हे’ चेहरे शर्यतीत सर्वात पुढे

मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी येत्या १६ मार्चला निवडणूक होणार असून, सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने आपल्या कोट्यातील जागांसाठी उमेदवारांची चाळणी अंतिम टप्प्यात आणली आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (RPI) अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना भाजपच्या कोट्यातून पुन्हा एकदा संधी मिळणे जवळपास निश्चित मानले जात आहे. विनोद

राज्यसभेसाठी रामदास आठवलेंची जागा फिक्स? ‘हे’ चेहरे शर्यतीत सर्वात पुढे Read More »

रवींद्र चव्हाणांकडून भाजपची ‘जम्बो’ कार्यकारिणी जाहीर; पाहा सविस्तर यादी

मुंबई : आगामी निवडणुका आणि राजकीय परिस्थिती लक्षात घेता भारतीय जनता पक्षाने आपल्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची अधिकृत घोषणा केली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत नव्या पदाधिकाऱ्यांच्या नावांची यादी प्रसिद्ध केली. यामध्ये उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस आणि विविध मोर्चांच्या अध्यक्षांचा समावेश आहे. रवींद्र चव्हाण म्हणाले की, \”प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर निवडणुकांमुळे कार्यकारिणी जाहीर करण्यास विलंब

रवींद्र चव्हाणांकडून भाजपची ‘जम्बो’ कार्यकारिणी जाहीर; पाहा सविस्तर यादी Read More »

काँग्रेसच्या DNA मध्येच हिंदूद्वेष! दिग्विजय सिंगांच्या विधानावरून भाजप आक्रमक

पुणे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी \”हिंदू हा धर्म नाही\” असे खळबळजनक विधान केल्याने नवा राजकीय वाद पेटला आहे. त्यांच्या या विधानानंतर भारतीय जनता पक्षाने (BJP) आक्रमक पवित्रा घेतला असून, भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी दिग्विजय सिंग आणि काँग्रेसवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. काय आहे दिग्विजय सिंग

काँग्रेसच्या DNA मध्येच हिंदूद्वेष! दिग्विजय सिंगांच्या विधानावरून भाजप आक्रमक Read More »