News Bharati

महाराष्ट्र

विकासाचे विकेंद्रीकरण आणि ‘वस्त्रनगरी’ इचलकरंजीसमोरील नवे आव्हान

महाराष्ट्राची ‘मँचेस्टर’ म्हणून नावलौकिक मिळवलेली इचलकरंजी ती देशाच्या विविध कानाकोपऱ्यांतून आलेल्या लाखो हातांना जगवणारी एक समृद्ध कर्मभूमी आहे. वर्षानुवर्षे इचलकरंजीतील पॉवरलूम, सायझिंग आणि प्रोसेसिंग मिलचा खडखडाट अखंड सुरू राहिला, यामागे देशातील विविध राज्यांतून आलेल्या श्रमिक वर्गाचा घाम आणि कष्ट होते. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि अगदी पूर्वेकडील पश्चिम बंगालमधून आलेले कामगार इचलकरंजीच्या अर्थचक्राचा मुख्य कणा […]

विकासाचे विकेंद्रीकरण आणि ‘वस्त्रनगरी’ इचलकरंजीसमोरील नवे आव्हान Read More »

वांद्रे येथील ऐतिहासिक बुलडोझर कारवाई आणि मुंबईतील तुष्टीकरणाच्या राजकारणाचा अंत!

मुंबई ही केवळ भारताची आर्थिक राजधानी नसून, ते कायद्याचे राज्य, मराठी संस्कृती, आणि स्वाभिमान असणारे महानगर आहे. मुंबईने इतिहासकाळात अनेक चढ-उतार आणि वादळे झेलली आहेत. मात्र, गेल्या अनेक दशकांपासून राजकीय मतपेटीच्या स्वार्थासाठी, मतदारांच्या लांगूलचालनासाठी मुंबईच्या भौगोलिक आणि सामाजिक रचनेशी भयानक खेळ खेळला गेला. विशिष्ट भागांमधील बेकायदा घुसखोरी आणि अतिक्रमणांकडे तात्कालिक राजकीय फायद्यासाठी प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्यांनी

वांद्रे येथील ऐतिहासिक बुलडोझर कारवाई आणि मुंबईतील तुष्टीकरणाच्या राजकारणाचा अंत! Read More »

महाराष्ट्रातील पाणथळ जमिनींची सद्यस्थिती आणि कायदेशीर चौकट

डिजिटल मॅपिंग ते प्रत्यक्ष पडताळणी पर्यावरणीय समतोलाचा पाया आणि मानवी अस्तित्वाचे सुरक्षा कवच मानल्या जाणाऱ्या ‘पाणथळ जागा’ (Wetlands)आज अनियंत्रित शहरीकरण आणि विकासाच्या नावाखाली अत्यंत गंभीर वळणावर उभ्या आहेत. जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलाच्या काळात महाराष्ट्रासारख्या औद्योगिक राज्यासाठी पाणथळ जागांचे संरक्षण करणे हा केवळ पर्यावरणाचा विषय नसून तो मानवी आरोग्याशी, पूर नियंत्रणाशी आणि भूजल पातळीशी

महाराष्ट्रातील पाणथळ जमिनींची सद्यस्थिती आणि कायदेशीर चौकट Read More »

कॉर्पोरेट जगताला ग्रासलेली ‘कट्टरता’: सुरक्षा यंत्रणा खिळखिळी की ‘वोक’ मानसिकतेचे लांगुलचालन?

आजचे कॉर्पोरेट जग हे आधुनिकता, उच्च शिक्षण आणि सर्वसमावेशकतेचे (Inclusivity) प्रतीक मानले जाते. परंतु, अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि पुणे येथील आयटी क्षेत्रातील नामांकित कंपन्यांमध्ये समोर आलेल्या काही घटनांनी या झगमगत्या जगामागील एक अत्यंत अस्वस्थ आणि भयानक वास्तव उघड केले आहे. नाशिक येथील ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ (TCS) मध्ये उघडकीस आलेले ‘कॉर्पोरेट जिहाद’चे प्रकरण, पुण्यातील आयटी कंपन्यांच्या

कॉर्पोरेट जगताला ग्रासलेली ‘कट्टरता’: सुरक्षा यंत्रणा खिळखिळी की ‘वोक’ मानसिकतेचे लांगुलचालन? Read More »

बाल्टिक गुंतवणूक आणि उत्तर अमेरिकन ऑटो मॉडेल: भारताचा आर्थिक मास्टरस्ट्रोक

जागतिक भू-राजकीय आणि आर्थिक समीकरणात एक मोठा बदल घडून येत आहे. अमेरिकेच्या व्यापारी दबावातून मुक्त होण्यासाठी ४० मध्यम शक्तीच्या देशांनी (Middle Powers) आपले अब्जावधी डॉलर्सचे भांडवल अमेरिकेतून बाहेर काढून भारताकडे, विशेषतः महाराष्ट्राकडे वळवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. कॅनडाचे वित्तीय धोरणकर्ते मार्क कार्नी यांनी या देशांना एकत्र आणून ‘डेमोक्रॅटिक कॉमर्स अलाईन्स’ (DCA) ची स्थापना केली आहे.

बाल्टिक गुंतवणूक आणि उत्तर अमेरिकन ऑटो मॉडेल: भारताचा आर्थिक मास्टरस्ट्रोक Read More »

नेकनूर येथील भाविकांवरील अमानुष हल्ला आणि वाढता सामाजिक तणाव

बीड जिल्ह्यातील नेकनूर येथील प्रसिद्ध बंकटस्वामी संस्थानमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचा भक्तीमय सोहळा सुरू असताना, एका दुर्दैवी आणि संतापजनक घटनेने संपूर्ण परिसराचे वातावरण कलुषित झाले आहे. आपल्या कुटुंबातील महिला आणि लहान मुलांसह दर्शनासाठी निघालेले भाविक रोहीदास लोखंडे यांच्या रिक्षाला दोन मुस्लिम तरुणांनी पाठीमागून धडक दिली. या किरकोळ अपघाताचे निमित्त करून शेकडोच्या संख्येने गोळा झालेल्या धर्मांध जमावाने

नेकनूर येथील भाविकांवरील अमानुष हल्ला आणि वाढता सामाजिक तणाव Read More »

KEM: आमची माती आमची माणसं आमची नावं…

इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या लाहोरमधील ९ ठिकाणांची इस्लामी नावे बदलून त्यांना पुन्हा मूळ हिंदू किंवा ब्रिटिशकालीन नावे देण्यात आली आहेत. लाहोरच्या इस्लामपुराचे नाव कृष्णनगर करण्यात आले असून तेथील बाबरी चौक पुन्हा एकदा जैन मंदिर चौक बनला आहे. मौलाना जफर अली चौकाचे नामकरण पुन्हा पूर्वीप्रमाणे लक्ष्मी चौक असे करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या नव्या नामकरणाविरोधात

KEM: आमची माती आमची माणसं आमची नावं… Read More »

PMAY-G: ५ लाख घरांनी फुलली लाखो कुटुंबांची स्वप्ने, महाराष्ट्र बेघरमुक्तीकडे वेगाने!

महाराष्ट्र सरकारने १५ मे २०२६ रोजी सातारा येथे प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत पूर्ण झालेल्या ५ लाख घरांचे लोकार्पण करत लाखो गरीब कुटुंबांच्या आयुष्यात नव्या आशेचा दिवा पेटवला. केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सैनिक शाळा मैदानावर पार पडलेल्या लाभार्थी मेळाव्यात अनेक कुटुंबांच्या डोळ्यांत आनंदाश्रू चमकत होते. काही लाभार्थींना

PMAY-G: ५ लाख घरांनी फुलली लाखो कुटुंबांची स्वप्ने, महाराष्ट्र बेघरमुक्तीकडे वेगाने! Read More »

जागतिक कॅन्सर केअर, वैद्यकीय संशोधन आणि धारावी मॉडेलचा जागतिक ठसा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव फडणवीस यांना कॅन्सरने ग्रासलं, मुंबईत जाऊन वडिलांवर उपचार करण्यासाठी फडणवीस कुटुंबीयांना मोठे हाल सहन करावे लागले. कन्सरमुळेच वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे आपल्याला झालेला त्रास महाराष्ट्रातील कन्सरग्रस्तांना होऊ नये. म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारलं त्याही पुढे जाऊन त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या नात्याने  ‘महाराष्ट्र कर्करोग मार्गदर्शिका’

जागतिक कॅन्सर केअर, वैद्यकीय संशोधन आणि धारावी मॉडेलचा जागतिक ठसा Read More »

वांद्रे पूर्वेच्या गरीब नगरमध्ये सर्वात मोठी अतिक्रमण विरोधी मोहीम

मुंबईत रेल्वेचा मोठा धडाका, ५० नवीन गाड्यांचा मार्ग मोकळा होणार मुंबईतील उपनगरीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पश्चिम रेल्वेने आज एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. वांद्रे (पूर्व) येथील ‘गरीब नगर’ भागात गेल्या अनेक वर्षांपासून असलेले प्रचंड अतिक्रमण हटवण्याची मोठी मोहीम आज, १९ मे २०२६ रोजी सुरू झाली. न्यायालयीन लढा आणि दीर्घ कायदेशीर प्रक्रियेनंतर प्रशासनाने

वांद्रे पूर्वेच्या गरीब नगरमध्ये सर्वात मोठी अतिक्रमण विरोधी मोहीम Read More »