News Bharati

महाराष्ट्र

ग्लोबल कॅपॅब्लिटी सेंटर: महाराष्ट्राचा पंचवार्षिक विकास आराखडा

कॅनडाचे राष्ट्राध्यक्ष मार्क कार्नी यांनी जगातील ४० महत्त्वाच्या मध्यम शक्तीच्या देशांना एकत्र आणून एक नवीन जागतिक आर्थिक फळी निर्माण केली आहे. अमेरिकेच्या दबावातून मुक्त होऊन या ४० देशांनी आपले अब्जावधी डॉलर्सचे भांडवल अमेरिकेतून बाहेर काढून भारताकडे, विशेषतः महाराष्ट्राकडे वळवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणाचा अतिरेक करत जागतिक व्यापाराचे नियम […]

ग्लोबल कॅपॅब्लिटी सेंटर: महाराष्ट्राचा पंचवार्षिक विकास आराखडा Read More »

महाराष्ट्रातील बनावट कागदपत्रांचे रॅकेट: राष्ट्रीय सुरक्षेसमोरील गंभीर आव्हान

महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत बनावट जन्म दाखले, आधार कार्ड, मतदान ओळखपत्रे आणि इतर शासकीय कागदपत्रांच्या गैरव्यवहाराचे मोठे जाळे उघडकीस आले आहे. विशेषतः नाशिक, मालेगाव, अमरावती, अकोला, लातूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये बनावट जन्मनोंदी तयार करून भारतीय नागरिकत्वाशी संबंधित कागदपत्रे मिळवून देणारे संघटित रॅकेट कार्यरत असल्याचे तपास यंत्रणांनी स्पष्ट केले आहे. हा प्रकार केवळ आर्थिक

महाराष्ट्रातील बनावट कागदपत्रांचे रॅकेट: राष्ट्रीय सुरक्षेसमोरील गंभीर आव्हान Read More »

जिद्द आणि चिकाटीची यशोगाथा: बालगृहातील ७१५ चिमुकल्यांची दहावीत उत्तुंग झेप!

\”परिस्थिती माणसाला घडवते किंवा मोडते, पण जिद्द असेल तर माणूस प्रतिकूल परिस्थितीवरही मात करून आपले यश स्वतः लिहू शकतो,\” या वाक्याची प्रचिती नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालातून आली आहे. दहावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील पहिला महत्त्वाचा टप्पा मानला जातो. सामान्यतः कौटुंबिक स्थैर्य, पालकांचे मार्गदर्शन आणि सोयी-सुविधा हाताशी असताना मुले या परीक्षेची तयारी करतात. परंतु, ज्यांच्या

जिद्द आणि चिकाटीची यशोगाथा: बालगृहातील ७१५ चिमुकल्यांची दहावीत उत्तुंग झेप! Read More »

अर्बन नक्षल्यांची मग्रुरी : चित भी मेरी पट भी मेरी!

शहरी नक्षलवाद (एल्गार परिषद) प्रकरणात आरोपी असलेले तेलुगु कवी वरवरा राव आणि वकील सुधा भारद्वाज यांनी जामिनाच्या अटींचे उल्लंघन केले आहे. असा दावा करून त्यांचा जामीन रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) शुक्रवारी, १५ मे २०२६ रोजी मुंबईतील विशेष न्यायालयात धाव घेतली. न्यायालयानेही NIAच्या या अर्जाची दखल घेऊन वरवरा राव आणि सुधा भारद्वाज यांना

अर्बन नक्षल्यांची मग्रुरी : चित भी मेरी पट भी मेरी! Read More »

३५,००० उच्च-कुशल रोजगार आणि $१ ट्रिलियन अर्थव्यवस्था

गेल्या काही महिन्यांतील सर्व प्रकल्पांचा विचार केल्यास, महाराष्ट्रात एकूण २ लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, ज्यातून सुमारे ३५,००० प्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती अपेक्षित आहे. महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीने सप्टेंबर २०२४ मध्ये या ऐतिहासिक निर्णयाला मंजुरी दिली. हे प्रकल्प महाराष्ट्राला प्रगत तंत्रज्ञान आणि उत्पादनाचे जागतिक केंद्र बनवण्याच्या दिशेने मोठे पाऊल मानले जात आहेत.

३५,००० उच्च-कुशल रोजगार आणि $१ ट्रिलियन अर्थव्यवस्था Read More »

निवडणूक पारदर्शकतेसाठी ‘एस.आय.आर’ची घोषणा

महाराष्ट्राच्या राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रात अलीकडेच “एसआयआर” अर्थात Special Intensive Revision प्रक्रियेची घोषणा हा चर्चेचा विषय ठरला आहे. राज्यातील मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने निवडणूक आयोगाने ही विशेष मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका तसेच विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रक्रियेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. लोकशाही

निवडणूक पारदर्शकतेसाठी ‘एस.आय.आर’ची घोषणा Read More »

आर्थिक गुन्हेगारीचे चक्रव्यूह भेदण्याचे अस्त्र

महाराष्ट्र हे केवळ भारताचे एक राज्य नाही, तर ते देशाच्या अर्थव्यवस्थेचे हृदय आहे. मुंबईसारखी जागतिक वित्तीय राजधानी आणि पुणे-नागपूरसारखी वेगाने वाढणारी औद्योगिक केंद्रे जेव्हा प्रगतीची शिखरे पादाक्रांत करत असतात, तेव्हाच त्यांच्या सावलीत ‘पांढरपेशा गुन्हेगारी’ (White Collar Crime) आपली मुळे घट्ट करत असते. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात आर्थिक फसवणुकीचे जे स्वरूप समोर आले आहे, ते केवळ

आर्थिक गुन्हेगारीचे चक्रव्यूह भेदण्याचे अस्त्र Read More »

कुणी विजय देता का विजय: महाराष्ट्रातील डाव्यांची वैचारिक दिवाळखोरी

सी.जोसेफ विजय (थलपती विजय) याने तामिळनाडूचे १७ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.  तमिळगा वेत्री कळघम (TVK) या पक्षाचे सरकार सत्तेत आले. २०२४ साली अभिनेता विजय यानी या पक्षाची स्थापना केली. तामिळनाडूमध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत घवघवीत यश थलपतीला मिळाले. यानंतर महाराष्ट्रातील तथाकथित पुरोगामी लोक विजयचे गुणगान गायला लागले. सोशल मिडियावरच अस्तित्व राहिलेल्या या पुरोगाम्यांपैकी कोणी तरी

कुणी विजय देता का विजय: महाराष्ट्रातील डाव्यांची वैचारिक दिवाळखोरी Read More »

हरित संतुलनाच्या शोधात महाराष्ट्र: पर्यावरणाच्या नजरेतून ११ वर्षांचा प्रवास

महाराष्ट्राने २०१४ ते २०२६ या काळात हरित क्षेत्र वाढवण्याच्या दिशेने लक्षणीय पाऊले टाकली आहेत. अधिकृत अहवालांनुसार २०१५-१६ ते २०२१-२२ दरम्यान वन आणि वृक्ष आच्छादित क्षेत्र ९,८३१ वरून १४,५२५ चौ.कि.मी.पर्यंत वाढले—म्हणजेच सुमारे ४७.७% वाढ. आज राज्यात एकूण ६५,३८३ चौ.कि.मी. हरित क्षेत्र असून त्यातील ५०,८५८ चौ.कि.मी. हे जंगल आहे, जे राज्याच्या १६.५३% भूभागावर पसरलेले आहे. या वाढीमुळे

हरित संतुलनाच्या शोधात महाराष्ट्र: पर्यावरणाच्या नजरेतून ११ वर्षांचा प्रवास Read More »

कृषीसमृद्ध महाराष्ट्राची जागतिक झेप : निर्यातीत नवा इतिहास

महाराष्ट्राने पुन्हा एकदा आपल्या कृषी सामर्थ्याचा झेंडा जागतिक बाजारपेठेत दिमाखाने फडकवला आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये राज्याने कृषी, प्रोसेस्ड आणि फूड प्रॉडक्ट्सच्या निर्यातीत सर्वकालीन उच्चांक गाठत तब्बल ₹४७,०१७ कोटींची विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. मागील आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ही निर्यात ₹४०,८९८ कोटी इतकी होती. म्हणजेच अवघ्या एका वर्षात १५ टक्क्यांची भरीव वाढ साध्य झाली आहे.

कृषीसमृद्ध महाराष्ट्राची जागतिक झेप : निर्यातीत नवा इतिहास Read More »