महाराष्ट्र

भारतीय MSME आणि अलंग मॉडेल: जागतिक एरोस्पेस साखळीत भारताचे धोरणात्मक पाऊल

२१ व्या शतकातील भू-राजकीय आणि आर्थिक स्थित्यंतरे एका अत्यंत महत्त्वपूर्ण वळणावर आहेत. पारंपारिकपणे महासत्तांच्या विशाल कारखान्यांपुरते मर्यादित असलेले संरक्षण आणि एरोस्पेस उत्पादन आता जागतिक पुरवठा साखळीतील धोके, व्यापार युद्धे आणि आर्थिक निर्बंधांमुळे विकेंद्रीकृत होत आहे. या नव्या जागतिक व्यवस्थेत भारत आपली ५० वर्षांचा अनुभव असलेली MSME परिसंस्था, गुजरातच्या अलंग येथील अद्वितीय धातू पुनर्वापर क्षमता आणि […]

भारतीय MSME आणि अलंग मॉडेल: जागतिक एरोस्पेस साखळीत भारताचे धोरणात्मक पाऊल Read More »

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था : देशाचे ग्रोथ इंजिन आणि जागतिक भरारी

भारताच्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीचा विचार करताना महाराष्ट्र हे राज्य नेहमीच अग्रस्थानी राहिले आहे. ‘महा-राष्ट्र’ या नावाला सार्थ ठरवत या राज्याने केवळ देशांतर्गतच नव्हे, तर जागतिक स्तरावर आपली एक मजबूत आर्थिक ओळख निर्माण केली आहे. नुकत्याच समोर आलेल्या जागतिक आर्थिक आकडेवारीनुसार, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आता जगातील प्रमुख सार्वभौम देशांना मागे टाकत जागतिक क्रमवारीत तिसाव्या स्थानावर पोहोचली

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था : देशाचे ग्रोथ इंजिन आणि जागतिक भरारी Read More »

‘राजा शिवाजी’च्या निर्मितीला मुख्यमंत्र्यांची साथ!

रितेश देशमुख यांनी निर्मित, दिग्दर्शित आणि अभिनित केलेला ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर गाजतो आहे. हा मूळ मराठी चित्रपट हिंदीत तर गेला आहेच; पण आता तो अनेक दक्षिण भारतीय भाषांमध्येही जातो आहे. रितेश देशमुख यांनी एका दशकापेक्षा दीर्घकाळ या भव्य आणि महत्त्वाकांक्षी चित्रपटाचे स्वप्न पाहिले. अनेक अडचणी, अडथळे पुरे करून त्यांनी हे स्वप्न

‘राजा शिवाजी’च्या निर्मितीला मुख्यमंत्र्यांची साथ! Read More »

शाकाहारी दुग्धजन्य पदार्थांवर ‘हलाल’ सक्ती का?

गोकुळ दूध संघाच्या प्रमाणपत्रावरून वाढतोय वाद – हलाल समीकरण ‘हलाल’ या मूळ अरबी शब्दाचा अर्थ इस्लामी शरिया कायद्यानुसार ‘वैध’ किंवा ‘परवानगी असलेले’ असा होतो. सुरुवातीला केवळ मांसाहारापुरती मर्यादित असलेली ही संकल्पना आज शाकाहारी अन्न, सौंदर्यप्रसाधने आणि औषधांपर्यंत विस्तारली आहे. नुकतेच कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाने त्यांच्या काही उत्पादनांसाठी घेतलेल्या ‘हलाल प्रमाणपत्रावरून’ सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात

शाकाहारी दुग्धजन्य पदार्थांवर ‘हलाल’ सक्ती का? Read More »

महाराष्ट्रातील शालेय शिक्षण व्यवस्था: दृष्टिकोन नीति आयोगाचा

महाराष्ट्राचा शैक्षणिक वारसा आणि आधुनिक वाटचाल महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची आणि वैचारिक क्रांतीची भूमी आहे. देशाच्या शैक्षणिक पटलावर महाराष्ट्राचे स्थान नेहमीच अग्रगण्य राहिले आहे. अगदी प्राचीन आणि मध्ययुगीन काळापासून ते ब्रिटिश कालखंडातील मुंबई प्रांताच्या निर्मितीपर्यंत, या भूमीने ज्ञानाच्या सार्वत्रिकीकरणाला नेहमीच प्राधान्य दिले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्याचा ऐतिहासिक कायदा याच मातीत

महाराष्ट्रातील शालेय शिक्षण व्यवस्था: दृष्टिकोन नीति आयोगाचा Read More »

दलित खाद्यपदार्थांच अर्थशास्त्र: अस्मितेच्या बाजारपेठेकडून राजकीय वणव्यापर्यंत

काही वर्षांपूर्वी अंदाजे कोरोनाच्या सुरुवातीला २०१९ च्या फेब्रु.-मार्चच्या दरम्यान आम्ही मित्र एकत्र येऊन दलित समाजाच्या खाद्यपद्धतीवर अर्थशास्त्रीयरित्या काही काम करावं असा विचार केला होता. हे मित्र चळवळीचेच होते अस नाही. अर्थशास्त्राचा संशोधनात्मक अधिष्ठान असलेले, जागतिक स्तरातल्या खाजगी कंपन्यांमध्ये काम करणारे काही अर्थशास्त्रज्ञ त्यांच्याबरोबर माझ्या या चर्चा चालू होत्या. फक्त एवढीच गोष्ट नव्हती तर खाद्यपद्धती बरोबर कपडे घालण्याची

दलित खाद्यपदार्थांच अर्थशास्त्र: अस्मितेच्या बाजारपेठेकडून राजकीय वणव्यापर्यंत Read More »

गोरक्षक गजानन सुरोशे अमर रहे अमर रहे…

यवतमाळच्या महागाव तालुक्यातील बिजोरा टोल नाक्याजवळ रविवार, २४ मे २०२६ च्या मध्यरात्रीच्या सुमारास काही बजरंग दल कार्यकर्ते बिजोरा टोल नाक्यावर उभे होते. यावेळी एक संशयित पिकअप वाहन भरधाव निघाले. त्यात ८ ते १० गोवंश असल्याची शंका आल्याने, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दुचाकीद्वारे पिकअप वाहनाचा पाठलाग केला. दरम्यान पिकअपने बजरंग दल कार्यकर्त्यांच्या दुचाकीला कट मारून पाडले. त्यात दोघे

गोरक्षक गजानन सुरोशे अमर रहे अमर रहे… Read More »

\”विद्यार्थ्यांच्या आत्महत्या\”.. देशाच्या उज्ज्वल भविष्याला लागलेले ग्रहण ..

\”ज्या देशाचे सरासरी वय अवघे २९ वर्षे आहे. जिथली ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांपेक्षा कमी वयाची आहे, त्या भारताकडे सबंध जग ‘तरुण देश’ म्हणून आशेने पाहत आहे. तरुणांनी विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग आणि क्रीडा क्षेत्रात जागतिक स्तरावर भारताचा डंका वाजवला आहे. पण, या सुवर्णचित्राला विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे एक काळे गालबोट लागले आहे. देशात तरुण विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये

\”विद्यार्थ्यांच्या आत्महत्या\”.. देशाच्या उज्ज्वल भविष्याला लागलेले ग्रहण .. Read More »

CJP: Gen Z ला लक्ष्य करणारे डिजिटल प्रोपगंडा टूलकिट? 

भारतातील राजकारण आता केवळ सभांपुरते, पोस्टरपुरते किंवा निवडणूक प्रचारापुरते मर्यादित राहिलेले नाही. सोशल मीडिया, मीम संस्कृती, वायरल व्हिडिओ आणि डिजिटल मोहिमा यांच्या माध्यमातून नव्या पिढीच्या मानसिकतेवर प्रभाव टाकण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. विशेषतः Gen Z या तरुण पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी “उपरोधिक” किंवा “सटायर” या नावाखाली अनेक मोहिमा राबवल्या जात आहेत. अशाच मोहिमांपैकी एक म्हणजे अभिजीत दिपके

CJP: Gen Z ला लक्ष्य करणारे डिजिटल प्रोपगंडा टूलकिट?  Read More »

वारकरी संप्रदायाच्या नावाखाली स्वार्थाचे राजकारण : विकास लवांडेंचा अटकेनंतरचा खरा चेहरा

वारकरी संप्रदायाच्या परंपरेला आज काही स्वार्थी, वाचाळ आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे मोठे गालबोट लागत आहे. विकास लवांडे हे त्याचेच एक ताजे, डोळ्यात अंजन घालणारे उदाहरण आहे. वारकरी संप्रदायाचा बुरखा पांघरून स्वतःचे वैयक्तिक, आर्थिक आणि राजकीय हितसंबंध जपणाऱ्या लवांडे यांना अखेर कायद्याच्या चौकटीत यावे लागले असून त्यांना अटक झाली आहे. ही अटक केवळ एका व्यक्तीची नाही,

वारकरी संप्रदायाच्या नावाखाली स्वार्थाचे राजकारण : विकास लवांडेंचा अटकेनंतरचा खरा चेहरा Read More »